Advertisement
Uncategorized

भारतीय गझल झाली उदास पंकज उदास यांचे निधन

Advertisment

प्रसिद्ध गजल गायक पंकज उदास यांनी
वयाच्या 72 यावर्षी अखेरचा श्वास घेतला
यामुळे भारतीय कला विश्वाचे नुकसान झाले आहे
मागील अनेक वर्षापासून ते कॅन्सर या
रोगाने ग्रस्त होते पण शेवटीला ते यात हरले
त्यांना भारत सरकार तर्फे पद्मश्री हा किताब
देऊन गौरवण्यात आले होते
विशेषता त्यांची गझल ह्या दारू या विषयावर
जास्त असायच्या
1986 मध्ये आलेल्या नाम चित्रपटातील चिट्ठी
आई है या गझलने सर्वांच्या डोळ्यात पाणी
आणले होते आजही भारताबाहेरील लोक
ही गझल ऐकल्यानंतर त्यांचे डोळेत आजही
पाणी आल्याशिवाय राहत नाही
संकल्प टुडेच्या वतीने पंकज उदास यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button