Advertisement
Uncategorized

विजयाचा गुलाल उधळला मग आता उपोषण कशाला राज ठाकरे यांचा मनोज जरांगे पाटील यांना थेट सवाल

Advertisment

मराठा आरक्षण प्रश्न वर बोलताना राज ठाकरे यांनी मनोज जरांगे यांना गुलाल उधळला मग उपोषण कशाला अशी प्रतिक्रिया दिली

एका पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणावर शासनाने सर्व मागण्या मान्य केल्यात असे सांगितले याचा गुलाल देखील उधळला मग दहा फेब्रुवारीपासून उपोषण कशासाठी असाच सवाल ठाकरे यांनी केला
मी जेव्हा जरांगे पाटील यांना भेटायला गेलो तेव्हा मी त्यांना सर्वांसमोर सांगितले होते की हा तांत्रिक विषय आहे कायद्याच्या दृष्टिकोनाचा विषय आहे
अशा प्रकारचा निर्णय राज्य सरकार घेऊ शकणार नाही त्यासाठी सर्वोच्च उच्च न्यायालयत जावे लागेल साठी
विशेष अधिवेशन बोलावे लागेल ही प्रक्रिया म्हणावी तेवढी सोपी नाही असे मी सर्वांसमोर जरंगे पाटील यांना सांगितले होते
जर त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी सर्व मागण्या मान्य केल्या तर आता परत उपोषण कशासाठी
मी थोडं कडक बोलतोय असे वाटेल पण सत्य हेच आहे राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर परत एकदा आरोप प्रती आरोप सुरू होतील

Advertisement

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button