Advertisement
ट्रेंडिंग न्यूज़

संतप्त मनोज जरंगे पाटील मुंबई कडे निघाले

Advertisment

अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील
आज पत्रकार परिषदेमध्ये चांगलेच आक्रमक झाले
त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर
आरोप करत मनोज जरांगे पाटील ते थेट आता देवेंद्र फडवणीस
यांचा बंगला सागर येथे निघाले आहेत
उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे आज पत्रकार
परिषदेमध्ये माझं आंदोलन भरकवटण्यासाठी अनेक प्रयत्न केले
गेले जर माझा बळीच पाहिजे असेल तर मी सागर बंगला येतो माझा
बळी घ्या असा आरोप करत मनोज जरांगे पाटील गाडीत बसून
मुंबईकडे निघाले आहेत
एका न्यूज चॅनलला मुलाखत देताना नितेश राणे यांनी मनोज जरांगे
पाटील यांना सांगितलं की सागर बंगल्याच्या आधी एक भिंत आहे
ती मी आहे आम्ही सुद्धा मराठा आहोत बघू पुढे काय होतं ते असे
नितेश राणे म्हणाले
एकंदरीत मनोज जरांगे पाटील यांची भूमिका
बघता पुढील काही दिवस वातावरण तापेल कि काय अशी शक्यता आहे

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button