महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले असून सरकारकडून मदतीची घोषणा करण्यात आली आहे.