मुंबईत मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या अभूतपूर्व पाठिंब्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, तब्बल ७५ वर्षांनंतर मराठ्यांनी हैदराबाद गॅझेटचा जीआर घेऊन ही लढाई जिंकली आहे.