Author: Sankalp Today
संकल्प टुडे हे आपल्याला बातमी वेगळया अँगल दाखवेल पत्रकारितेचा अनुभव असलेली टीम हलक्या फुलक्या शब्दा मध्ये बातमी सांगेल संतोष पवार यांना १५ वर्ष पत्रकारितेचा अनुभव या वैचारिक लिखाणाने बातम्यानची व विचारांच्या भट्टीतून सोन तर चमकणारच
नवी दिल्ली काल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FINANCE MINISTER NIRMALA SITHARAMAN)यांनी देशाचा 2025-2026 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प हा देशासमोर मांडला आणि यामध्ये 12 लाखापर्यंत चे उत्पन्न हे करमुक्त केले व नोकरदार वर्गाला खुश करण्याचा प्रयत्न केला पण या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी(FARMER) म्हणाव्या तशा प्रभावी योजनांचा समावेश दिसून आलेला नाही आणि यामुळे शेतकरी(FARMER) नेते हे टीका करताना दिसत आहेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FINANCE MINISTER NIRMALA SITHARAMAN)यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये शेती विकासासाठी भरीव अशा योजना नसल्याचे आढळून आले अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या योजना कोणत्या आहेत ते पाहूया 1)किसान क्रेडिट कार्ड (KCC) ची मर्यादा वाढवली शेतकऱ्यांसाठी(FARMER) वित्तपुरवठा करणारे किसान क्रेडिट कार्ड याची कर्जाची…
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्प (BUDGET) जाहीर केला आणि या अर्थसंकल्पामधून नेमकं देशवासियांना काय मिळाले आहे आणि याचा फायदा किती होणार आहे नवी कर प्रणाली काय आहे शेतकऱ्यांना काय मिळाले केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन(FINANCE MINISTER NIRMALA SITHARAMAN)जेव्हा संसदेमध्ये देशाचे 2025-2026 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प (BUDGET) सादर करत होत्या तेव्हा देशातील उद्योजकांचे,जनसामान्यांचे,शेतकऱ्यांचे,मजूरदारांचे सर्वांचेच लक्ष हे अर्थमंत्र्याच्या अर्थसंकल्पाच्या भाषणावर होते कारण पुढील एक वर्षासाठी नेमकी देशाची आर्थिक परिस्थिती कशी असेल व त्याचा फायदा किंवा तोटा हा जन माणसाला कसा होईल या सर्व अपेक्षा भारतीयांच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन(FINANCE MINISTER NIRMALA SITHARAMAN)यांच्याकडे होते यामध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन(FINANCE MINISTER NIRMALA SITHARAMAN)यांनी अनेकांना आश्चर्याची धक्के…
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या देशाचा 2025-2026 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प(Budget)सादर करणार आहेत या अर्थसंकल्पाकडून(Budget) सर्वसामान्य करदाते ते शेतकरी(farmer) उद्योजक आणि विदेशातील कंपन्या या सर्वांचेच लक्ष या बजेट कडे लागले आहे नेमकं कृषीप्रधान असलेल्या आपल्या देशातील शेतकऱ्यांच्या(farmer) येणाऱ्या अर्थसंकल्पाकडून(Budget)काय अपेक्षा आहेत शेतकरी सन्मान निधी मध्ये वाढ(Increase in Farmers Honor Fund) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान शेतकरी(farmer) सन्मान योजना जाहीर केली व या योजनेतून भारतातील प्रत्येक शेतकऱ्याला सहा हजार रुपये वर्षाचे अनुदान जाहीर केले व ते अनुदान थेट डायरेक्ट बेनिफिट मार्फत शेतकऱ्यांच्या(farmer) खात्यावर जमा केले 6000 म्हणजेच महिन्याचे पाचशे रुपये एवढी रक्कम शेतकऱ्यांच्या(farmer) खात्यामध्ये जमा झाली. पण ही रक्कम अत्यंत तुटपुंजी…
एक फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम(Union Finance Minister Nirmala Sitaram) आणि या 2025 26 या आर्थिक वर्षासाठी केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget) सादर करतील आणि त्याबरोबरच सामान्य नागरिकांना नेमकं या बजेट कडून काय अपेक्षा आहेत त्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री यांच्याबरोबर बजेट तयार करण्यासाठी काही प्रशासकीय अधिकारी प्रिन्सिपल सेक्रेटरी ही भारताचा आम बजेट बनवत असतात यंदाच्या हे बजेट बनवण्यामध्ये कोणा कोणाचा सहभाग आहे ते आपण पाहूया हे बजेट (Union Budget) तयार करण्यासाठी व जनसामान्यांच्या अपेक्षा या बजेट (Union Budget) कडून काय आहेत या सर्वांचा अभ्यास करण्यासाठी एका कोर टीमची नेमणूक ही अर्थमंत्री करतात ही फोर्टीन समाजातील अनेक घटकांकडे जाऊन…
विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आलेल्या अपयशानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MAHARASHTRA NAVNIRMAN SENA)अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी आज वरळी येथे आपल्या पदाधिकारी व जिल्हाध्यक्षांशी आज संवाद केला या संवाद मेळाव्यामध्ये त्यांनी विरोधकांचा चांगला समाचार घेतला व आगामी काळात पक्ष संघटनेमध्ये मोठे बदल होणार असल्याच्या सूचना देखील या प्रसिद्धी राज ठाकरे (RAJ THAKRE)यांनी दिल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या(MAHARASHTRA NAVNIRMAN SENA) स्थापनेपासून राज ठाकरे (RAJ THAKRE)यांच्या भूमिका ह्या सतत बदलत असल्याचे आरोप राज ठाकरे (RAJ THAKRE)यांच्यावर होत होते प्रत्येक निवडणुकीमध्ये नवीन भूमिका घेऊन राज ठाकरे (RAJ THAKRE)मतदारांसमोर जातात असाही आरोप अनेक प्रसार माध्यमांनी आणि अनेक पक्षाच्या लोकांनी राज ठाकरे (RAJ THAKRE)यांच्यावर केले होते याच गोष्टीचा राज…
हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ज्या ठिकाणी स्वतः देवाधिदेव महादेव वास्तव्यास असलेल्या कैलास पर्वताची होणारी यात्रा म्हणजेच कैलास मानसरोवर यात्रा(KAILAS MANSAROVAR YATRA)ही परत एकदा सुरू होणार आहे आणि यामुळे भगवान महादेवाला मानणाऱ्या भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे देवाधिदेव महादेवांचे वास्तव्य असलेल्या कैलास पर्वताचे दर्शन घेण्यास जाण्यासाठी जाणाऱ्या यात्रेला कैलास मानसरोवर यात्रा(KAILAS MANSAROVAR YATRA)असं म्हटलं जातं 2020 मध्ये पूर्व लडाखमध्ये भारत(INDIA) आणि चीन(CHINA) या दोन देशांमधील सैनिकांमध्ये झालेली चकमक आणि या चकमकीच्या नंतर भारत(INDIA) आणि चीन(CHINA) या दोन देशांमध्ये संबंध हे कमालीचे ताणले गेले आणि याचाच राग मनात धरून चीन(CHINA)ने कैलास मानसरोवर यात्रा(KAILAS MANSAROVAR YATRA)बंद केली व या यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना चीन(CHINA)मध्ये…
पुणे पुण्यामध्ये जी.बी.एस(G.B.S.). या आजाराच्या रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढली आहे आरोग्य एक दुर्मिळ प्रकार देखील समोर आला यालाच मिलर फिशर सिड्रोम असे म्हणतात आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार एकट्या पुण्यामध्ये 73 रुग्ण सापडले आहेत तर जिल्ह्यामध्ये इतर तीन ठिकाणी सुद्धा या आजाराचे रुग्ण सापडलेले आहेत यामुळे आजारावतीत घबराट पसरली आहे ? जी.बी.एस(G.B.S.)आजार म्हणजे काय ?(What is G.B.S. disease?) जी.बी.एस(G.B.S.)याचा अर्थ होतो गीयन बारे सिंड्रोम आपण नेमका हा आजार सर्वात आधी कुठे पाहायला मिळाला तर इतिहासामध्ये पहावे लागेल 1916 मध्ये फ्रेंच डॉक्टरांना दोन सैनिकांना गंभीर आजार झाल्याची माहिती मिळाली या आजारामध्ये त्या दोन सैनिकांना अशक्तपणा जाणवत होता व त्यांनी संवेदना गमावल्या…
जगातील सर्वात शक्तिशाली देश म्हणून आपण अमेरिकेकडे पाहतो अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (DONALD TRUMP) यांचा शपथविधी सोहळा पार पडला या शपथविधी सोहळ्यामध्ये अनेक देशांच्या राष्ट्राध्यक्षांना निमंत्रण पाठविण्यात आले पण यामध्ये आश्चर्याची गोष्ट यांनी शपथविधीसाठी हे हि जरूर वाचा –MILLETS:आहारात भरडधान्याचा वापर करा रोगराईला दूर ठेवा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक पार पडली आणि डोनाल्ड ट्रम्प (DONALD TRUMP) हे विजयी झाले त्यांचा शपथविधी सोहळा हा अमेरिकेमध्ये पार पडला या सोहळ्यासाठी अनेक देशातील राजनेत्यांना राष्ट्राध्यक्षांना निमंत्रण पाठविले गेले पण या यादीमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (P.M.NARENDR MODI)यांचे नाव नसल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला याला कारण आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (DONALD TRUMP) आणि…
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (MUKHYMANTRI MAZI LADKI BAHIN YOJNA)परत एकदा चर्चेत आहेत आणि याला कारण आहे काही बातम्या या प्रसार माध्यमांमध्ये येत आहेत लाडकी बहीण योजनेचे पैसे उचललेला अपात्र महिलांना पैसे परत करावे लागतील ?योजनेच्या निकषाप्रमाणे अपात्र लाभार्थ्यांचे पैसे बंद होणार आहेत अशा वेगवेगळ्या चर्चा सध्या राज्यात चालू आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना(MUKHYMANTRI MAZI LADKI BAHIN YOJNA) लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महायुतीला मोठे अपयश आले व महाविकास आघाडी ला यश आले यानंतर अवघ्या काही महिन्यांमध्येच राज्याच्या विधानसभा निवडणुका होणार होत्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुका विधानसभा निवडणूक मध्ये परत करायचा नाही यासाठी महायुतीमध्ये विचारमंथन सुरू झाले आणि मध्य प्रदेश मध्ये…
नवी दिल्ली– दिल्ली विधानसभा (Delhi Vidhansabha Election)निवडणुकीमध्ये सध्या प्रचार सर्वच राजकीय पक्षांनी जोरात चालू केला आहे यामध्ये आरोप प्रत्यारोप एकमेकांवर होताना दिसत आहेत मुख्यता दिल्ली मध्ये भारतीय जनता पार्टी(Bharatiya Janata Party)विरुद्ध आम आदमी पार्टी(Aam Aadmi Party) असा सामना होणार आहे कोणत्या कोणत्या प्रचाराच्या मुद्द्यांवर ही निवडणूक होत आहे अरविंद केजरीवाल (ARVIND KEJRIWAL) अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जन आंदोलन आणि त्यानंतर लोकपाल विधेयकावरून अण्णा हजारे यांनी नवी दिल्ली येथे उपोषण सुरू केले होते या आंदोलना दरम्यान अण्णा हजारे यांच्यासोबत मनीष सिसोदिया किरण बेदी अरविंद केजरीवाल (ARVIND KEJRIWAL)यांसारखे असंख्य कार्यकर्त्यांनी या आंदोलनामध्ये सहभाग नोंदविला या आंदोलनामधून अरविंद केजरीवाल (ARVIND KEJRIWAL)हे पुढे राजकारणात…