Author: Sankalp Today

संकल्प टुडे हे आपल्याला बातमी वेगळया अँगल दाखवेल पत्रकारितेचा अनुभव असलेली टीम हलक्या फुलक्या शब्दा मध्ये बातमी सांगेल संतोष पवार यांना १५ वर्ष पत्रकारितेचा अनुभव या वैचारिक लिखाणाने बातम्यानची व विचारांच्या भट्टीतून सोन तर चमकणारच

आजच्या इंटरनेटच्या युगामध्ये संपर्क करण्याची अनेक साधने उपलब्ध आहेत पण जेव्हा इंटरनेट नव्हते तेव्हा संपर्क करणे किंवा एखादा संदेश पाठवणे यासाठी पाहिले गोष्टींचा उपयोग केला जायचा त्याची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पत्र आणि ही पत्र एका गावातून दुसऱ्या गावात पाठविण्यासाठी देशांमध्ये पोस्ट ऑफिस किंवा डाक घरची सुरुवात सरकारने केली आजही अत्याधुनिक संपर्कांच्या यंत्रणा असून देखील डाकघर नवीन रूपामध्ये आपले अस्तित्व टिकवून आहे जुन्या काळामध्ये एक चित्रपट आला होता त्याचे नाव होते पलको की छाव मे हिंदी चित्रपटातील एक गाणं होतं डाकिया डाक लाया डाक लाया काही खुशी का पयाम कही कही दर्दनाक हे गाणं त्या काळात खूप गाजलं होतं…

Read More

सोयाबीन(SOYABEAN) उत्पादक शेतकरी परत एकदा अडचणीत आले आहे कारण राज्य सरकारने जाहीर केलेली सोयाबीन खरेदीची योजना(Soybean procurement plan) या योजनेची मुदत सहा फेब्रुवारी 2025 रोजी संपली या सोयाबीन खरेदीसाठी(Soybean procurement plan) मुदतवाढ देण्याची घोषणा झाली असल्याच्या चर्चा जरी असल्या तरी प्रत्यक्षात मात्र सोयाबीन(SOYABEAN) खरेदी केंद्रावर सोयाबीन(SOYABEAN)ची खरेदी चालू नाही त्यामुळे शेतकरी कमालीचा अडचणी सापडला आहे राज्यामध्ये जवळपास सगळीकडे सोयाबीन(SOYABEAN) हे शेतकऱ्यांचे प्रमुख पिकांपैकी एक पीक आहे सोयाबीन(SOYABEAN)चा पेरा हा राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात दरवर्षी होतो पण मागील काही वर्षापासून सोयाबीन(SOYABEAN)चे दर हे कमालीचे पडलेले आहेत हे तर इतके कमी आहेत की उत्पादन खर्च देखील शेतकऱ्यांचा निघत नाहीये आणि अशात व्यापाऱ्यांच्या मनमानी…

Read More

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांनी अमेरिकेत राहणाऱ्या बेकायदेशीर इतर देशातील लोकांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या देशात पाठवायचे जाहीर केले आणि यामध्येच भारताचे जी नागरिक अमेरिकेत बेकायदेशीर राहत होते त्यांना भारतात वापस पाठवलं पण ही पाठवायची पद्धत ही अत्यंत क्रूर होती एखाद्या गुन्हेगाराला पाठवावं तसं त्यांच्या हातामध्ये हातकड्या टाकून व पायामध्ये बेड्या टाकून त्यांना लष्करी विमानाच्या साह्याने भारतात पाठवले अमेरिकेमध्ये बेकायदेशीर राहणाऱ्या भारतीयांना परत मायदेशी पाठवताना अमेरिकेने व ट्रम्प प्रशासनाने अत्यंत क्रूर अशी वागणूक भारतीयांना दिली आहे हे भारतीय बेकायदेशीरपणे अमेरिकेत राहत होते ही गोष्ट खरी असली तरीसुद्धा ते एवढ्या वर्षापासून अमेरिकेत वास्तव्यास होते आणि त्यांना एखाद्या…

Read More

नवी दिल्ली नवी दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये(Delhi Assembly Elections) मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून दिल्लीमधील 70 विधानसभा मतदारसंघांमध्ये 699 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मध्ये बंद झाले आठ फेब्रुवारी रोजी मतमोजणी आहे पण आज मतदान झाल्यानंतर आलेल्या एक्झिट पोलमध्ये( EXIT POLL)भारतीय जनता पार्टी दिल्लीच्या सत्तेत विराजमान होणार असल्याचे संकेत मिळत आहेत दिल्ली विधानसभा निवडणूक(Delhi Assembly Elections) दिल्ली मधील 70 विधानसभा मतदारसंघांमध्ये आज एकाच दिवशी मतदान प्रक्रिया पार पडली यामध्ये सायंकाळी सहा वाजेपर्यंत दिल्लीमध्ये 60% एवढे मतदान झाल्याची नोंद आहे तर सर्वाधिक मतदान हे दिल्ली मधील मुस्तफाबाद येथे झाले असून त्या ठिकाणी 66.7% एवढे मतदान झाले आहे तर सर्वात कमी मतदानाची नोंद ही करोल…

Read More

अर्थसंकल्पाच्या नंतर देशांमध्ये चांदी व सोन्याच्या दरामध्ये (GOLD RATE)मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले नेमके सोने(GOLD)आणि चांदीचे दर हे का वाढत आहेत? भविष्यामध्ये सोने(GOLD RATE)आणि चांदीचा दर हा किती होऊ शकतो आणि हे दर वाढ होण्याच्या मागे कुठली कारणे आहेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला आणि यानंतर सोने आणि चांदीच्या घरामध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले यामध्ये सोने(GOLD)82000 वरून 83 हजारच्या वर प्रति दहा ग्राम पोहोचले तर चांदी एका किलोचा दर हा 94000 चा पार गेला आहे नेमकी ही वाढ होण्याच्या मागे काय कारणे आहेत आणि आता सोने(GOLD)आणि चांदीचा भाव कुठपर्यंत वाढू शकतो अर्थतज्ज्ञांचा याविषयी अंदाज…

Read More

4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग(CANCER DAY) दिन म्हणून साजरा केला जातो हा दिवस साजरा करण्याच्या मागे काय भूमिका आहे कर्करोगांचे(CANCER) प्रकार व तपासण्या या संदर्भात माहिती घेऊया कर्करोग(CANCER) म्हणजे काय? मानवाच्या शरीरातील पेशींचे अनियंत्रित वाढीमुळे कर्करोग(CANCER) हा रोग होतो नेमकं कर्करोग(CANCER) कॅन्सर कोणत्या अवयवांमध्ये कोणत्या पेशी मध्ये कोणत्या उतीमध्ये होऊ शकतो सर्व कॅन्सरमध्ये एका गोष्टीचे मात्र साम्य असते ते म्हणजे पेशींची अनियंत्रित वाढ मानवाच्या शरीरामध्ये सामान्यपणे क्रमाक्रमाने पेशीचे विभाजन नियंत्रित पद्धतीने होते शरीर स्वतःच्या आवश्यकतेनुसार जुन्या पेशीच्या जागी नव्या पेशी तयार करतो शरीरामध्ये हीच पद्धत असते पण एखाद्या वेळेला जुन्या पेशांपेक्षा नवीन पेशी अतिरिक्त झाल्या तर त्या पेशींची एक शरीरामध्ये गाठ…

Read More

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FINANCE MINISTER NIRMALA SITHARAMAN)यांनी अर्थसंकल्पामध्ये एक महत्वाची घोषणा केली आहे यामध्ये 0 ते 18 वयोगटातील मुलांना,मुलींना पेन्शन(Pension)मिळणार आहे या बाल पेन्शन(Pension)योजनेची घोषणा केली आहे ही योजना काय आहे व या योजनेसाठी किती पैसे भरावे लागतील याविषयी माहिती घेऊया संपूर्ण देशामध्ये अनेक कर्मचारी संघटनेचे जुनी पेन्शन(Pension)योजना लागू करण्यासाठी आंदोलन चालू आहे तसेच ईपीएफओ मध्ये सुद्धा पेन्शन(Pension)सुरू करण्यासाठी आंदोलन हे देशभर चालू आहेत यांची मागणी कधी पूर्ण होईल याविषयी सतत चर्चा होत याही अर्थसंकल्पा मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FINANCE MINISTER NIRMALA SITHARAMAN)या ईपीएफओ च्या पेन्शन(Pension)धारकांचा प्रश्न विचारलामार्गी लावतील असे वाटत होते पण यावर्षीच्या अर्थसंकल्पा मध्ये कुठलीही घोषणा ईपीएफओ…

Read More

आज कुंभमेळ्याचे शाही स्नानाचा दिवस आहे त्यामुळे प्रयागराज येथे त्रिवेणी संगमावर स्नान करण्यासाठी कोट्यावधी भाविक हे प्रयाग्रज कडे जात आहे आज वसंत पंचमी आहे वसंत पंचमीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता सरस्वती मध्ये युद्ध का झाले होते ? याच्यामागे कथा काय आहे हे आपण पाहूया हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार वसंत पंचमीला धर्मामध्ये खूप मोठे महत्त्व आहे कारण की ज्ञानाची देवी माता सरस्वतीची पूजन या दिवशी करणे फार फलदायी असते त्यामुळे या दिवसाला हिंदू धर्मात मोठे महत्त्व आहे हिंदू धर्मातील मान्यतेनुसार वसंत पंचमीला ऋषिपंचमी देखील म्हटले जाते प्रत्येक वर्षाच्या माग महिन्यांमध्ये शुक्ल पक्षाची पंचमी ही पंचमी वसंत पंचमी म्हणून ओळखली जाते याच…

Read More