Close Menu
Sankalp Today
    Recent News

    UNESCO listed forts of Maharashtra युनेस्कोच्या यादीत महाराष्ट्रातील गड किल्ले

    August 10, 2025

    Two brothers together-ठाकरे बंधू एकत्र पण पुढे काय होणार?

    July 7, 2025

    1st June New Rule-1 जून पासून होणार मोठे बदल

    June 1, 2025

    Vitamin B12 deficiency-व्हिटॅमिन B12 चा अभाव? होतील गंभीर आजार?

    May 28, 2025

    Vaccination in animals- पावसाळ्या आधी करा जनावरांचे लसीकरण

    May 27, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    Sunday, August 10
    • Home
    • About Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Contact Us
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Sankalp TodaySankalp Today
    • होम
    • देश
    • ट्रेंडिंग न्यूज़
    • महाराष्ट्र
      • खानदेश
      • मराठवाडा
    • राजकीय
    • व्यवसाय
    • खेळ
    • मनोरंजन
    • लाइफ स्टाइल
    Sankalp Today
    Home » आदर्श आचारसंहिता म्हणजे काय व त्याची नियमावली काय असते
    No Comments

    आदर्श आचारसंहिता म्हणजे काय व त्याची नियमावली काय असते

    Sankalp TodayBy Sankalp TodayMarch 16, 2024
    Central Election Commission
    केंद्रीय निवडणूक आयोग

    आज दुपारी तीन वाजता भारतीय निवडणूक आयोग लोकसभेच्या निवडणुकीच्या
    घोषणा करतील व त्यानंतर लगेच देशामध्ये आचारसंहिता लागू होईल
    आचारसंहिता ही निवडणूक आयोगाच्या वतीने लावली जाते ही प्रामुख्याने जिथे
    निवडणुका आहेत त्या राज्यापुरतं या मतदारसंघापूर्ती त्या लोकसभा मतदारसंघापूर्ती
    किंवा त्या ग्रामपंचायती पूर्ती लावली जाते म्हणजेच जिथे निवडणूक आहे
    तेथे आचारसंहिता लागते
    सगळ्यात पहिली आचारसंहिता 1960 ला लावली
    आचारसंहिते मध्ये निवडणूक आयोगाने ठरवून दिलेली रक्कम या उमेदवाराला
    खर्च करता येते त्यापेक्षा जास्त खर्च करता येत नाही व सदरील खर्चाचे विवरण रोजच्या
    रोज निवडणूक आयोगाला द्यावे लागते
    यामध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी कुठलाही शासन निर्णय हा आचारसंहिता लागल्या
    नंतर घेता येत नाही पण आश्वासन मात्र देता येते
    लाऊड स्पीकर सभेसाठी परवानगी घेणे सुद्धा यादरम्यान लागू असते
    धर्म जात याच सारख्या गोष्टी पुढे करून मतदान मागता येत नाही
    पैस्याचे आमिष दाखविता येत नाही
    या दरम्यान प्रशासकीय अधिकारायची बदली करता येत नाही
    प्रचाराची जाहिराती करताना ठरवून दिलेल्या नियमावलीतच जाहिराती करावे लागतात
    व त्याचे विवरण हे निवडणूक आयोगाला सादर करावे लागते प्रचारासाठी वापरल्या गेलेल्या
    गाड्या यांचे विवरण निवडणूक आयोगाला देऊन परवानगी घेऊन त्यावर स्टिकर चिटकूनच
    प्रचार करता येते
    एरवी मंत्री हे सरकारी गाड्या वापरतात पण आचारसंहिता लागली की त्या क्षणी त्यांना सरकारी
    गाडी सोडावी लागते कारण या गाडीचा उपयोग हा त्यांना प्रचारासाठी करता येत नाही किंवा
    आचारसंहिता लागल्यानंतर या गाड्या वापरता येत नाहीत आज लागणारी आचारसंहिता ही
    संपूर्ण देशभरात असेल व सर्व ठिकाणी मतदान झाल्यानंतर ती संपेल
    आचारसंहिता बंद केल्यास निवडणूक आयोग त्यांच्यावर कारवाई करू शकते व दोषी
    आढळल्यास काही निवडणूक पूर्ती तर निवडणूक लढवण्यावर बंदी घालू शकते त्यामुळे
    सर्व उमेदवारांना आदर्श आचारसंहितेचा पालन करणे बंधनकारक आहे

    Post Views: 316
    aachar sanhita Election commissioner lokasabha election 2024
    Add A Comment

    Leave A Reply Cancel Reply

    जाहिरात
    TOP NEWS

    जर तुम्ही टोल नाक्याच्या २० कमी मध्ये राहत असाल तर तुम्हाला टोल टॅक्स द्यायची गरज नाही

    September 11, 2024580 Views

    सोनखेड येथील ठाकूर दाम्पत्य वर झाली स्वामींची कृपा

    February 8, 2024926 Views

    नांदेड लोकसभा मतदारसंघातील 1952 ते 2019 पर्यंतचे सर्व खासदार

    March 17, 2024885 Views

    MILLETS:आहारात भरडधान्याचा वापर करा रोगराईला दूर ठेवा

    September 27, 2024366 Views

    Tirupati Latest News तिरुपति बालाजी मंदिरा मध्ये कोणत्या घडामोडी घडत आहेत?

    September 25, 2024172 Views
    जाहिरात
    About
    About

    संकल्प टुडे हे आपल्याला बातमी वेगळया अँगल दाखवेल पत्रकारितेचा
    अनुभव असलेली टीम हलक्या फुलक्या शब्दा मध्ये बातमी सांगेल संतोष पवार यांना १५ वर्ष पत्रकारितेचा अनुभव या वैचारिक लिखाणाने बातम्यानची व विचारांच्या भट्टीतून सोन तर चमकणारच

    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    POPULAR NEWS

    जर तुम्ही टोल नाक्याच्या २० कमी मध्ये राहत असाल तर तुम्हाला टोल टॅक्स द्यायची गरज नाही

    September 11, 2024580 Views

    सोनखेड येथील ठाकूर दाम्पत्य वर झाली स्वामींची कृपा

    February 8, 2024926 Views

    नांदेड लोकसभा मतदारसंघातील 1952 ते 2019 पर्यंतचे सर्व खासदार

    March 17, 2024885 Views
    CONTACT US

    ADDRESS
    Mamta Nivas, Teacher’s Colony Loha, Dist. Nanded, Maharashtra – 431708

    CHIEF EDITOR
    Santosh Vithalrao Pawar

    CONTACT NO.
    +91-7020560997

    EMAIL
    santoshpawar702056@gmail.com

    WEB ADD.
    www.sankalptoday.com

    149571
    Views Today : 368
    Who's Online : 4
    Language
    © 2025 www.sankalptoday.com. All rights are reserved. | Designed by www.wizinfotech.com
    • Home
    • About Us
    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Contact Us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.