भारत आणि पाकिस्तान मधील तणाव काही प्रमाणात कमी झाला असता तरी पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्की या देशाला मात्र धडा शिकवण्याची प्रतिज्ञा जणू भारतीयांनी केली आहे.तुर्कीतील सर्व वस्तूंवर बहिष्कार घालने(Bycott turkey)व तुर्कीच्या सर्व बुकिंग रद्द करणे याचे प्रमाण मागील काही दिवसांमध्ये वाढले आहे तुर्कीचे हाल मालदीव सारखे होणार काय ?अशी शक्यता निर्माण झाली आहे
पहेलगाव हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारतामधील संबंध हे कमालीचे ताणले गेले भारत आणि पाकिस्तान यांनी एकमेकांवर वेगवेगळ्या पद्धतीने निर्बंध लावायला सुरुवात केली आणि युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली अशातच भारताने पाकिस्तान मधील नऊ अतिरेकी ठिकाणांवर मिसाइलने हल्ला केला व शेकडो आतंकवादी ठार केले यानंतर पाकिस्तानी देखील भारताला प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आली नाही
नंतर अमेरिकेच्या मध्यस्ती नंतर पाकिस्तान व भारत या दोन्ही देशांनी सीस फायर घोषित केले पण यादरम्यान तुर्कीने पाकिस्तानला शस्त्र-अस्त्रांची मदत केली तुर्कीचे लढाऊ जहाज हे अवघ्या काही तासांमध्ये पाकिस्तान मध्ये पोहोचले त्या जहाजामध्ये मोठ्या प्रमाणावर दारुगोळा हा पाकिस्तानला तुर्कीने दिला आणि पाकिस्तानने केलेल्या दोन हल्ल्यांमध्ये तुर्की बनावटीचे ड्रोन देखील भारताने हाणून पाडले भारत आणि पाकिस्तान मधील तणाव जरी निवळला असला तरी पण बॉयकॉट तुर्की(Bycott turkey) असे म्हणत तुर्की मधील वस्तूंवर भारतीयांनी बंदी घालण्यास सुरुवात केली(Bycott turkey)
भारताने तुर्कीला केली होती मदत(India had helped Turkey)
6 फेब्रुवारी 2023 रोजी तुर्कीमध्ये एक मोठा भूकंप आला या भूकंपामध्ये तुर्कीचे 50 हजार लोक मृत्युमुखी पडले होते जगातील सर्वात मोठ्या भूकंपापैकी एक भूकंप होता हा भूकंप झाल्यानंतर भारताने कुठलाही विचार न करता तात्काळ ऑपरेशन दोस्त राबविले व तुर्कीला मोठी मदत देखील केली भूकंपा नंतर सर्वात आधी भारताची विमाने औषधे खाण्यापिण्याचे वस्तू वैद्यकीय सेवा या सर्व घेऊन भारताच्या विमानांनी तुर्की गाठले त्यावेळी सर्वत्र भारताच्या भूमिकेचे कौतुक झाले होते अगदी तुर्कीच्या पंतप्रधान यांनी देखील भारताच्या पंतप्रधानांचे आभार मानले होते पण या केलेल्या उपकाराची कुठलीही जाणीव तुर्कीला राहिलेली नाही उलट त्यांनी भारताचा दुश्मन देश असलेल्या पाकिस्तानची मदत करून ऑपरेशन दोस्त हे विसरून ऑपरेशन दुश्मनी चालू केली आहे आता तुर्कीला आर्थिक फटका देऊन भारतीय तुर्कीला चांगलाच धडा शिकविणार(Bycott turkey)
तुर्की अझरबैजान या देशांची बुकिंग केली रद्द(Bookings for Turkey and Azerbaijan cancelled)
तुर्कीमध्ये मुख्यता पर्यटन हाच मुख्य व्यवसाय आहे तुर्की मध्ये येणाऱ्या पर्यटकांमध्ये सर्वात जास्त हे भारतीय असतात आपण मागील काही वर्षांचा विचार केला तर 350 मिलियन डॉलर जेवढे उत्पन्न तुर्कीचे भारतीयांमुळे होते आपण 2025 च्या भारतीय टुरिझमचा विचार केला तर आत्तापर्यंत 310 मिलियन अमेरिकन डॉलर एवढा व्यवसाय तुर्कीला भारताकडून मिळालेला आहे आता भारतातील ट्रेड आणि ट्रॅव्हल या संघटनेने तुर्कीचा बहिष्कार केला आहे(Bycott turkey)भारतातील सर्वच महत्वाच्या असलेल्या पर्यटन साईटने तुर्कीच्या सर्व बुकिंग रद्द केले आहेत व तुर्की ला जाण्यासाठी जे स्वस्त प्लॅन होते ते देखील बंद केले आहे(Bycott turkey)यामुळे येणाऱ्या काही
हे हि वाचा –Anemia:एनीमिया प्रकार, लक्षण, कारण आणि इलाज
काळामध्ये तुर्की मधील ट्रान्सपोर्ट हॉटेल्स आणि तेथील पर्यटनावर अवलंबून असलेल्या लोकांना 2500 कोटींपेक्षाही जास्त फटका बसण्याची शक्यता आहे साधारणता एक भारतीय जेव्हा तुर्कीला जातो तेव्हा 2500 ते 2800 डॉलरपर्यंत पैसे खर्च करतो तसेच मागील काही वर्षापासून भारतामधील अनेक लोक हे तुर्कीला जाऊन लग्न हनिमून यासाठी लाखो रुपये खर्च करतात पण आता मात्र भारतीयांनी यापुढे तुर्कीला कुठलाही आर्थिक फायदा होऊ नये यासाठी तुर्कीवर बहिष्कार टाकला आहे(Bycott turkey)या बहिष्कार मुळे तुर्की मधील पर्यटन उद्योगाला मोठा फटका बसणार आहे तसेच तुर्की सरकारचे उत्पन्नामध्ये देखील लक्षणीय घट होणार आहे भारताच्या दुश्मन देशाला मदत करणे आता तुर्कीला भारी पडणार आहे
इंडियन ट्रेडर्स (CAIT)ने केला तुर्कीचा बहिष्कार(Confederation of Indian Traders (CAIT) boycotts Turkey)
कॉन्फिडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स अर्थात(CAIT)ने ठरवले आहे की आता चीन प्रमाणेच तुर्की आणि अझरबैजान पाकिस्तान यांच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे(Bycott turkey)आपण या संघटनेचा विचार केला तर या संघटनेमुळे चीनला देखील खूप मोठा फटका सहन करावा लागला आहे या संघटनेने मागील काही वर्षांपासून चिनी वस्तूवर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरू केली होती त्याचे परिणाम देखील दिसून आले आहेत
भारत आणि तुर्की हे मोठे व्यापारी भागीदार आहेत या दोन्ही देशांमध्ये होणाऱ्या आयात निर्यातीचा आपण जर विचार केला तर 2022-2023 या वर्षांमध्ये या दोन देशांमध्ये 13.9 अब्ज डॉलर्स एवढा व्यापार झाला होता तसेच तुर्कीने परकीय गुंतवणूक करत 228 दशलक्ष एवढी गुंतवणूक भारतामध्ये केलेली आहे तर भारताने देखील तुर्कीमध्ये 200 दशलक्ष एवढी गुंतवणूक केलेली आहे मुख्यतः भारत तुर्की मधून चेरी ड्रायफ्रूट्स ऑलिव्ह ऑइल फर्निचर तुर्की सिनेमॅक्स या गोष्टी आयात करतो तसेच सौंदर्यप्रसाधनांमध्ये सुद्धा तुर्की हे अव्वलस्थानी आहे आता जर हा बहिष्कार(Bycott turkey)असाच राहिला तर तुर्की मधील व्यापारावर याचा मोठा परिणाम आपल्याला दिसून होईल तसेच तुर्कीच्या अर्थव्यवस्थेवर सुद्धा या गोष्टीचा परिणाम आपल्या लवकरच दिसून येईल(Bycott turkey)
पुण्यामधील व्यापाऱ्यांनी केला तुर्कीच्या सफरचंदावर बहिष्कार(Pune traders boycott Turkish apples)
बॉयकॉट तुर्की(Bycott turkey) या मोहिमेअंतर्गत पुण्यामधील व्यापाऱ्यांनी तुर्की मधून येणाऱ्या सफरचंद खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर थेट पाकिस्तान मधून पुण्यामधील व्यापारी असोसिएशन मधील काही सदस्यांना धमकी वजा फोन आले हे फोन पाकिस्तान मधून आले होते आणि
त्यामुळे संतप्त झालेल्या व्यापाऱ्यांनी तुर्की मधील सफरचंद रस्त्यावर फेकून निषेध नोंदविला व यापुढे आम्ही तुर्की मधील सफरचंद आम्ही खरेदी करणार नाही(Bycott turkey)असा निर्णय घेतला आणि आता पुण्यामधील व्यापारी उत्तराखंड हिमाचल या ठिकाणाहून येणारे सफरचंद खरेदी करतील अशी माहिती पुण्यामधील व्यापाऱ्यांनी दिली आहे आपण तुर्कीतील सफरचंदाचा विचार केला तर दरवर्षी 1000 ते 1300 कोटी रुपये इतक्या रुपयांचा व्यापार हा भारत आणि तुर्की मध्ये सफरचंदाचा होतो

जे .न.यु.ने केला तुर्की विद्यापीठाबरोबरचा सामंजस्य करार रद्द(JNU cancels MoU with Turkish university)
भारतातील प्रसिद्ध असलेल्या जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी अर्थात जे न्यू ने तुर्की मधील एका विद्यापीठासोबत शैक्षणिक सामाजिक करार केला होता या ठिकाणी सुद्धा बॉयकॉट तुर्की(Bycott turkey)ही मोहीम राबविण्यात आली यामध्ये जे एन यु आणि तुर्की विद्यापीठांमधील झालेल्या शैक्षणिक सामाजिक करार हा रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती जे न्यू विद्यापीठाचे कुलगुरू शांतीश्री धुलीपूरी पंडित यांनी दिली आहे त्यामुळे पर्यटनासोबतच शैक्षणिक व्यापारी असे सर्वजण सध्या बॉयकॉट तुर्की(Bycott turkey) या मोहिमेला पाठिंबा देताना दिसत आहेत
हे हि वाचा –Pahalgam Terror Attack-भारत पाकिस्तानातून कोणत्या वस्तू आयात करतो ?
भारत देशामध्ये मागील काही दिवसापासून आलेली एकता पाहून जगातील सर्वच देश भारताचे कौतुक करत आहेत एरवी एकमेकांवर राजकीय कुरघोडी करणारे भारतीय नेते देखील पाकिस्तान वर हल्ला करण्याबाबत मात्र एकत्रित आल्याचे दिसून आले त्यानंतर समस्त भारतीय हे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतीय सैन्य यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्याचे आपल्याला पाहायला मिळाले पाकिस्तान मधील वस्तूंवर भारताने आधीच निर्बंध घातले असून सिंधू जलकरार रद्द करून भारताने पाकिस्तानची कंबरडं आधीच मोडले आहे
लष्करी कारवाई करून भारताने दाखवून दिलं की यापुढे आतंकवाद हा आम्ही चालू देणार नाही पण या सर्व घडामोडी मध्ये तुर्कीने घेतलेली भूमिका या भूमिकेमुळे पुढील काही दिवसांमध्ये तुर्कीला भारतासमोर झुकावेच लागेल असाच प्रयत्न गतवर्षी मलदीव ने केला होता त्यांना देखील गुडघ्यावर आणण्याचे काम भारतीयांनी केले होते आता बायकॉट तुर्की(Bycott turkey)मनात भारतीयांनी तुर्कीलाही धडा शिकविण्याची जणू शपथ घेतली आहे या गोष्टीचे परिणाम लवकरच आपल्या तुर्की या देशावर झाल्याचे पाहायला मिळेल