Author: Sankalp Today
संकल्प टुडे हे आपल्याला बातमी वेगळया अँगल दाखवेल पत्रकारितेचा अनुभव असलेली टीम हलक्या फुलक्या शब्दा मध्ये बातमी सांगेल संतोष पवार यांना १५ वर्ष पत्रकारितेचा अनुभव या वैचारिक लिखाणाने बातम्यानची व विचारांच्या भट्टीतून सोन तर चमकणारच
नांदेड– महाराष्ट्र राज्याला सध्या विधानसभेच्या निवडणुकीचे वेध लागले आहे सर्वच राजकीय पक्षांनी यासाठी मोर्चे बांधणी देखील सुरू केली आहे विधानसभा निवडणुकी सोबतच महाराष्ट्रातील रिक्त झालेल्या नांदेड लोकसभा मतदार संघाची पोटनिवडणूक(By-election of Nanded Lok Sabha Constituency) ही विधानसभेसोबतच होण्याची शक्यता अधिक आहे त्यामुळे प्रमुख राजकीय पक्षांनी आपले उमेदवार कोण असावेत यासाठी विचारमंथन चालू केले आहे आणि नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीने दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण(Late MP Vasantrao Chavan)यांचे सुपुत्र रवींद्र चव्हाण(Ravindr Chavan)यांना उमेदवारी देण्याचे प्रस्ताव संमत केला आहे नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या(By-election of Nanded Lok Sabha Constituency)2024 च्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षातर्फे वसंतराव चव्हाण(MP Vasantrao Chavan)यांना उमेदवारी देण्यात आली होती तर भारतीय जनता पार्टीच्या…
सध्या बारामती आणि अजित दादा पवार(Ajit Dada Pawar) परत एकदा चर्चेत आहेत आणि या चर्चेला कारणे आहेत अजित पवार(Ajit Dada Pawar) यांनी मागील दोन दिवसात काही केलेले विधान ज्यामुळे अजित दादा पवार(Ajit Dada Pawar) हे बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार की मतदार संघ बदलणार याविषयी चर्चा सुरू झाल्या नेमकी या मागे काय करणे आहेत अजित दादा पवार(Ajit Dada Pawar) यांनी केलेले दोन विधान आणि त्या विधानानंतर संपूर्ण सोशल मीडिया व प्रसार माध्यमांमध्ये एकच चर्चा सुरू झाली की अजित दादा पवार विधानसभेची निवडणूक बारामती मधून लढविणार की नाही नेमकं ते विधान काय होते अजित दादा पवार(Ajit Dada Pawar) यांनी बारामती मध्ये…
एका आय ड्रॉपणे १५ मिनिटांत चष्मा जातोय खरं आहे का भाऊ?
एक थेंब औषधाने चष्मा जातोय कंपनी चा दावा
मराठमोळ्या मसुरकर बंधूनी तयार केला हा ड्रॉप
आत्ताच्या धावपळीच्या जीवनामध्ये आणि वाढत्या प्रदूषणामुळे मानवाला अनेक असाध्य असे रोग होताना आपण पाहत आहोत.शरीरावर झालेल्या केमिकलचा अति वापरामुळे झालेले परिणाम यामुळे सध्यासगळेच त्रस्त आहेत उतरत्या वयामध्ये शरीरामध्ये अनेक व्याधी घर करू लागतात आणि आपण जर या व्याधींचा उपचार करायला गेलो तर ऍलोपॅथी मध्ये सदरील व्याधीचे लक्षणं ही फक्त कमी करण्याची औषधे आहेत पण त्या व्याधीचा जर समूळ नाश करायचा असेल तर आपल्याला आयुर्वेदाशिवाय पर्याय नाही, आयुर्वेद ही हजारो वर्षांपूर्वीची नैसर्गिक उपचार पद्धती आहे. आपल्याला होणाऱ्या व्याधींवर निसर्गानचे जसे त्रिदोष सिद्धांत, सप्तधातु सिद्धांत, पंचमहाभूत सिद्धांत इ.नुसार औषध करण्यात आलेली आहेत, किचकट ,असाध्य व्याधींमध्ये त्या व्याधींना समूळ नाश करण्याची ताकद ही…
लोकप्रतिनिधींना शिक्षणाची अट असली पाहिजे याबाबतीत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे आणि याला कारण आहे समाजसेविका अंजली दमानिया यांनी एक्स डॉट कॉम वर एक पोस्ट शेअर केली ज्यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये असलेले काही मंत्री व आमदार यांचे शिक्षण किती आहे त्याविषयी ही पोस्ट टाकण्यात आली होती आणि आता या पोस्टची चर्चा सुरू झाली आहे या पोस्टमध्ये अंजली दमानिया यांनी घेतलेला आक्षेप ही सेवक पदासाठी जर शिक्षणाची अट असेल तर देश आणि राज्य चालविणाऱ्या लोकप्रतिनिधीसाठी शिक्षणाची अट का नाही? लोकप्रतिनिधींना शिक्षणाची अट असली पाहिजे अशी मागणी सामान्य जनतेमधून होत असते अगदी माननीय न्यायालयाने सुद्धा याविषयी टिप्पणी केली आहे न्यायालयाने काय…
महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांची मोर्चे बांधणी ही मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे प्रत्येक पक्ष हा आपले उमेदवार जास्तीत जास्त कसे निवडून येतील याकडे सध्या त्यांचे लक्ष आहे व उमेदवार निश्चित करणे त्याचबरोबर जर सत्ता आली तर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल यावर सध्या मॅरेथॉन बैठका सर्वच राजकीय पक्षांमध्ये चालू आहे महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ही मुख्यतः महायुती यामध्ये भारतीय जनता पार्टी व शिवसेना एकनाथराव शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित दादा पवार गट तर दुसऱ्या बाजूला महास विकास आघाडी सुद्धा निवडणुकीसाठी तयार आहे महाविकास आघाडी मधील घटक पक्ष काँग्रेस शरद पवार गट व उद्धव ठाकरे गटतसेच महाराष्ट्रामध्ये तिसऱ्या…
मालवण मधील राजकोट किल्ल्या वरील नौदलाने उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज(Chhatrapati Shivaji Maharaj)यांचा पुतळा हा अचानक कोसळला आणि यानंतर सत्ताधारी असलेल्या महायुतीमधील घटक पक्षांमध्ये याविषयी एक वाक्यता बघायला मिळाली नाही कारण सत्तेमध्ये असलेल्या तीन पक्षांनी वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्य केली व पुतळा पडण्याच्या मागचे कारण सुद्धा वेगवेगळे सांगितले. यामुळे महाराष्ट्रातील शिवप्रेमींच्या मनामध्ये ही शंका उपस्थित होत आहे की हा पुतळा पडला की पाडला महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज(Chhatrapati Shivaji Maharaj)यांचा पुतळा नौदलाच्या वतीने मालवण मधील राजकोट किल्ल्यावरती उभा केला गेला डिसेंबर 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एका मोठ्या कार्यक्रमांमध्ये या पुतळ्याचे उद्घाटन केले गेले याप्रसंगी बोलताना नरेंद्र मोदी यांनी…
महायुतीमध्ये अजित दादा पवार(Ajit Dada Pawar) हे नाराज असल्याच्या चर्चा सध्या चालू आहेत आणि यामध्ये नागपूर येथे मुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी महायुतीतील घटक पक्षांचे एक तातडीची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा फार्मूला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या बैठकीमध्ये सुरुवातीला अजित दादा पवार(Ajit Dada Pawar)यांच्या बद्दल मंत्री तानाजी सावंत व भाजपाचे(BJP)नेते गणेशराव हक्के यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अजित दादा पवार(Ajit Dada Pawar)व राष्ट्रवादी काँग्रेसच्या(NCP) कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर होता यावरूनच महायुतीच्या बैठकीमध्ये हा मुद्दा सर्वात जास्त गाजला व तिन्ही पक्षांमध्ये आपापसात कुठल्या प्रकारचे वाईट वक्तव्य न करण्याचे सूचना या कार्यकर्त्यांना देण्याचे ठरले आहे यामध्ये मुख्य कार्यकर्त्यांना एकमेकांच्या…
मागील दोन दिवसापासून मराठवाड्यामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे व नद्या असतील ओढे असतील नाले असतील यांना मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे त्यामुळे शेतामध्ये पाणी साचत आहे व परिणामी पिकाचे मोठे नुकसान होत आहे शासन स्तरावर मदतीची घोषणा फक्त होते पण प्रत्यक्ष अंमलबजावणी मात्र होताना दिसत नाही त्यामुळे शेतकरी(farmer) हा मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडलेला आहे सेवा जनशक्ती पार्टीचे प्रमुख प्राध्यापक मनोहर धोंडे(Manohar Dhonde)हे शेतकऱ्यांच्या बाजूने भक्कमपणे उभे राहताना दिसत आहेत त्यांनी शासनाकडे काही महत्त्वाच्या मुद्द्यावर एक सविस्तर निवेदन दिलेले आहे व या निवेदनामध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इपिक पाहणीची अट रद्द करणे व शेतकऱ्यांना(farmer) तातडीची मदत करणे अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथराव…
मागील दोन दिवसा पासून मराठवाड्यामध्ये सतत पाऊस चालू आहे त्यामुळे मराठवाड्यातील नांदेड परभणी(Parbhani) हिंगोली लातूर या जिल्ह्यामधील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच या अतिवृष्टीमुळे(heavy rain) काही गावांचा संपर्क देखील तुटला आहे मराठवाड्यातील परभणी(Parbhani) नांदेड हिंगोली(Hingoli) लातूर या जिल्ह्यामध्ये मागील 24 तासांमध्ये मुसळधार पाऊस(heavy rain)झाला आहे व यामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे तसेच मराठवाड्यात असलेले मुख्य धरणे सुद्धा आता शंभर टक्के भरली आहेत यामध्ये मन्याड नदीवर असलेले नांदेड(Nanded)जिल्ह्यातील लिंबोटी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहे त्यामुळे मन्या नदीच्या लगत असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तसेच मराठवाड्यातील अत्यंत महत्त्वाचे असलेले पैठण मधील जायकवाडी धरण सुद्धा पाणीसाठा आता 87%…