Author: Sankalp Today

संकल्प टुडे हे आपल्याला बातमी वेगळया अँगल दाखवेल पत्रकारितेचा अनुभव असलेली टीम हलक्या फुलक्या शब्दा मध्ये बातमी सांगेल संतोष पवार यांना १५ वर्ष पत्रकारितेचा अनुभव या वैचारिक लिखाणाने बातम्यानची व विचारांच्या भट्टीतून सोन तर चमकणारच

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका(Maharashtra Legislative Assembly Elections)कधी होणार याविषयी सध्या सर्वत्र चर्चा चालू आहे सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी जोरदार तयारी देखील सुरु केली आहे पण निवडणुका नेमका कधी होणार ? व राज्यामध्ये राष्ट्रपती शासन लागू होणार ? निवडणुका झाल्या तर त्याची अंदाजे तारीख काय असेल ?आचारसंहिता कधीपासून लागेल?

Read More

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे सध्या तिरुपती तिरुमला मंदिर देवस्थान(Tirupati Tirumala Temple Devotion)चर्चेत आहे या प्रसादामध्ये माश्यांचे तेल व जनावरांची चरबी(Fish oil and animal fat)चा उपयोग केला गेल्याचा आरोप चंद्रबाबू(Chief Minister Chandrababu Naidu)ने केला होता व एनडीडीबी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड चा एक टेस्ट रिपोर्ट सध्या व्हायरल होत आहे तो काय आहे व खरंच प्रसादामध्ये अशा पद्धतीने अशुद्ध गोष्टींचा वापर केला गेला काय ? कोट्यावधी लोकांच्या श्रद्धेचे स्थान असलेले तिरुपती बालाजी मंदिर(Tirupati Tirumala Temple Devotion) हे जगातील सर्वात श्रीमंत धर्मस्थळापैकी एक या ठिकाणी दररोज लाखो भाविक भगवान वेंकटेश्वराचे दर्शन घेतात व या दर्शनाच्या नंतर भक्तांना प्रसादरुपी…

Read More

17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन(Marathwada Liberation Day) म्हणून साजरा केला जातो याच दिवशी जुलमी निजाम राजवटी(Nizam rule)मधून मराठवाडा संयुक्त महाराष्ट्राला जोडला गेला होता नेमकं मराठवाडा मुक्ती संग्राम लढा(Marathwada Liberation Day) काय होता व कशा पद्धतीने निजामी राजवटीचा(Nizam rule)शेवट झाला ते आपण पाहूया 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि पंडित जवाहरलाल नेहरू हे देशाचे पंतप्रधान झाले ब्रिटिश भारतामध्ये आले तेव्हा जवळपास 500 संस्थानांमध्ये आपला देश विखुरलेला होता यापैकी 497 संस्थानांनी भारतामध्ये स्वतःच्या संस्थानांचा विलय करून घेतला होता पण तीन संस्था मात्र भारतामध्ये यायला तयार नव्हत्या यामध्ये जम्मू काश्मीर,जुनागड आणि हैदराबाद या तीन राज घराण्यांनी भारतामध्ये येण्यास नकार दिला…

Read More

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(Chief(Minister Arvind Kejriwal) यांना न्यायालयाने जामीन दिल्यानंतर केजरीवाल(Chief Minister Arvind Kejriwal) यांनी आपण आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार आहोत अशी घोषणा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केली आणि अवघ्या काही महिन्यांवर होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुका याआधी मुख्यमंत्री राजीनामा देणार यामुळे दिल्लीला नवीन मुख्यमंत्री मिळणार की दिल्लीमध्ये राष्ट्रपती राजवट लागू होणार याविषयी सध्या चर्चा चालू आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(Chief(Minister Arvind Kejriwal)यांना कथित मध्य घोटाळ्यामध्ये?अटक झाली होती आणि माननीय न्यायालयाने त्यांना जमानत दिली पण यानंतर आपण मुख्यमंत्री पदावर राहणार नाही अशी घोषणा अरविंद केजरीवाल(Chief(Minister Arvind Kejriwal)यांनी केली अरविंद केजरीवाल(Chief(Minister Arvind Kejriwal)हे मागील नऊ वर्ष सात महिने आणि तीन दिवस एवढा काळ…

Read More

मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil)यांच्या मराठा आरक्षणाच्या(Maratha Reservation)आंदोलनाला यश येताना दिसत आहे कारण राज्य सरकार हैदराबाद गॅझेट(Hyderabad Gazette)लागू करण्याच्या विचारात आहे यासाठी एक दिवसीय विधिमंडळाचे अधिवेशन होणार असल्याची माहिती माध्यमांमध्ये सध्या येत आहे मागील अनेक वर्षापासून चालू असलेल्या मराठा आरक्षणाच्या(Maratha Reservation)आंदोलनाला आता यश येताना दिसत आहे लवकरच राज्य सरकार एक विशेष अधिवेशन घेऊन हैदराबाद गॅझेट(Hyderabad Gazette) लागू करण्याच्या तयारीत आहे ? वर्षापूर्वी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange Patil)यांनी उपोषणाला सुरुवात केली वह्या उपोषणाच्या दरम्यान पोलिसांकडून बळाचा वापर केला गेला व मराठा आंदोलनकर्त्यांवर अमानुष लाठी हल्ला करण्यात आला या हल्ल्याचे पडसाद सबंध महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळाले त्यानंतर मनोज जरांगे पाटील(Manoj…

Read More

विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने जन आरोग्य योजने(Jan arogya yojna)मध्ये मोठा बदल केला आहे आणि याचा फायदा देशातील कोट्यावधी जेष्ठ नागरिकांना(Senior citizens)होणार आहे 2019 मध्ये आपल्या दुसऱ्या कार्यकाळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्य माणसाचा सर्वात जास्त खर्च हा वैद्यकीय सेवांवर होतो एखादी घटना घडली तर आणि दवाखान्यात ऍडमिट करण्याची वेळ आली तर मध्यमवर्गीयांना तसेच गोरगरिबांना पैशाच्या अभावामुळे आपला जीव गमवावा लागतो सरकारी दवाखान्यांमध्ये इलाज हा तितकासा चांगला होत नाही व गंभीर आजारांवर तर सरकारी दवाखान्यात इलाज व्यवस्थित केला जात नाही त्यामुळे सामान्य नागरिक हे खाजगी रुग्णालयाकडे जातात पण खाजगी रुग्णालयाची भरमसाठ फीस व तेथील वैद्यकीय सेवा शुल्क हे जास्त असल्यामुळे…

Read More

मुंबई – मुंबईमधील सर्वात जुने रुग्णालय म्हणून ज्याची नोंद आहे ते रुग्णालय जे जे हॉस्पिटल(J. J. Hospital) हे आहे पण याच जे जे हॉस्पिटल(J. J. Hospital)ची ओळख ही प्रॉपर्टी कार्डवर ब्रिटिशांची(British Govt)संपत्ती म्हणून होती ती आता ओळख पुसली जाणार आहे व या जागी शासनाचे नाव येणार आहे मुंबईमधील सगळ्यात मोठे हॉस्पिटल म्हणून सर जेजे रुग्णालय(J. J. Hospital)चे नाव येते 46 एकरांवर उभारलेलं हे हॉस्पिटल याचे बांधकाम 1845 मध्ये ब्रिटिश कालीन सरकार च्या काळात झाले होते व या वास्तूला आता 180 वर्ष पूर्ण झाले आहेत आजही लाखो गरीब रुग्णांसाठी जे जे हॉस्पिटल(J. J. Hospital)म्हणजे अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे या जागी संपूर्ण…

Read More