Author: Sankalp Today
संकल्प टुडे हे आपल्याला बातमी वेगळया अँगल दाखवेल पत्रकारितेचा अनुभव असलेली टीम हलक्या फुलक्या शब्दा मध्ये बातमी सांगेल संतोष पवार यांना १५ वर्ष पत्रकारितेचा अनुभव या वैचारिक लिखाणाने बातम्यानची व विचारांच्या भट्टीतून सोन तर चमकणारच
आज पासून प्रयागराज येथे महा कुंभ मेळावा (Mahakumbha mela) 2025 ची सुरुवात होणार आहे यामध्ये 40 कोटीच्या आसपास भक्त प्रयागराज येथे कुंभमेलयाला (Mahakumbha mela) येतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे कुंभ मेळा (Mahakumbha mela) नेमका का भरवला जातो याच्यामागे काय कारण आहेत ते आपण पाहूया हिंदू धर्मातील सर्वात मोठा उत्सव म्हणून कुंभमेळ्याकडे पाहिले जाते हा कुंभ मेळा (Mahakumbha mela) दर बारा वर्षांनी भारतातील वेगवेगळ्या चार ठिकाणी भरवला जातो ही चार ठिकाणी आहेत १)प्रयागराज २)हरिद्वार ३)नाशिक ४)उज्जैन ही ती चार ठिकाणी आहे ज्या ठिकाणी कुंभ मेळा (Mahakumbha mela)भरतो कुंभ मेळा (Mahakumbha mela)का भरवला जातो याविषयी पुरातनामध्ये दोन कथांचा मुख्यता उल्लेख…
बिहारमध्ये परत एकदा राजकीय समीकरण बदलणार का ?याला कारण आहे मागील काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडी केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला नितीश कुमार (NITISH KUMAR)यांच्या पक्षाचा पाठिंबा आहे पण हा पाठिंबा भविष्यात राहील का नाही याविषयी सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे नेमकी या मागची काय कारणे आहेत ते आपण पाहूया केंद्रातील एन डी ए चे सरकार आणि नितीश कुमार(The NDA government at the center and Nitish Kumar) लोकसभा निवडणुकीला अवघी सहा महिने झाले आणि नितीश कुमार (NITISH KUMAR)हे नाराज असल्याच्या चर्चा सध्या प्रसार माध्यमांमध्ये येत आहेत यामध्ये सत्यता किती हा प्रश्न थोडा बाजूला ठेवूया पण नेमके या चर्चा का सुरू…
काल शरद पवार(SHARAD PAWAR)व छगन भुजबळ(CHAGAN BHUHJBAL)हे दोघेही ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती व महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जयंती पुतळ्याच्या अनावरणाच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमांमध्ये एकत्र आल्याचे पाहायला मिळाले या दोघांमध्ये मनमोकळा संवाद देखील झाला त्यामुळे राज्यांमध्ये नवीन चर्चेला उधाण आले आहे शुक्रवार 3 जानेवारी हा दिवस राजकीय दृष्ट्या महत्त्वाचा ठरला परदेश वारी अटपून छगन भुजबळ(CHAGAN BHUHJBAL)हे मायदेशी परतले काल झालेल्या दोन कार्यक्रमांमध्ये छगन भुजबळ(CHAGAN BHUHJBAL)यांची हजेरी महत्त्वाची ठरली छगन भुजबळ(CHAGAN BHUHJBAL)व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच कार्यक्रमात मंत्रिमंडळा मध्ये स्थान न मिळाल्यामुळे छगन भुजबळ(CHAGAN BHUHJBAL)हे प्रचंड नाराज झाले त्यांनी त्यांची नाराजी प्रसार माध्यमांच्या समोर बोलून देखील दाखवली पण…
भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग जी यांनी नवी दिल्ली मधील एम्स रुग्णालयामध्ये त्यांनी शेवटचा श्वास घेतला मृत्यू समयी त्यांचे वय 92 वर्ष होते दिवंगत मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स वर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या मनमोहन सिंग (MANMOHAN SING JI) हे भारतातील प्रतिष्ठित नेत्यांपैकी एक होते सामान्य कुटुंबात जन्माला आलेले मनमोहन सिंग जागतिक दर्जाचे अर्थशास्त्री बनले त्यांनी केलेल्या कामाला देश कधीही विसरणार नाही https://x.com/narendramodi/status/1872328464658808947?t=PFoJ_YoUviMgNn4kZrLpjA&s=19 मनमोहन सिंग यांचे बालपण(Childhood of Manmohan Singh) मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी सध्या पाकिस्तानात असलेल्या पंजाब प्रांतातील चकवाला जिल्ह्यातील घेणे गावांमध्ये झाला त्यांच्या वडिलांचे नाव गुरमुख…
महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री कोण असणार याविषयी सर्वत्र चर्चा सुरू आहे मुंबई येथील आझाद मैदानावर शपथविधीचा मुहूर्त देखील ठरला आहे 5 डिसेंबर 2024 रोजी याच ठिकाणी शपथविधीचा कार्यक्रम संपन्न होईल पण अद्यापही मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा जनतेसमोर आलेला नाही या मागची कारण काय आहेत 23 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले या गोष्टीला आता दहा दिवसाचा कालावधी लोटला आहे तरीपण स्पष्ट बहुमतात असलेली महायुतीने सत्ता स्थापनेसाठी दावा केलेला नाही मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असावा यासाठी दिल्लीत आणि मुंबईमध्ये बैठकांचे सत्र चालू आहे. सुरुवातीला काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे (EAKNATH SHINDE)हेच महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री असतील अशा चर्चा होऊ लागल्या पण नवी…
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवड्याचा वेळ झालेला आहे तरी पण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण हे अद्याप स्पष्ट झालेले नाही मुख्यमंत्रीपदासाठी काही नावांची चर्चाही जोरात चालू आहे पण प्रत्यक्षात मात्र मुख्यमंत्री कोण होणार हे स्पष्ट नाही एक आठवड्यापेक्षाही जास्त कालावधी लोटून देखील महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण याविषयी महायुतीमध्ये काही निश्चित ठरताना दिसत नाही कधी एकनाथराव शिंदे यांचे नाव समोर येतं तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडवणीस (DEVENDRA FADVANIS)हेच विराजमान होतील अशाही बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये येतात महायुतीला या निवडणुकीमध्ये अभूतपूर्व असे यश मिळाले आहे महायुतीला स्पष्ट बहुमत मिळून देखील नेमकं मुख्यमंत्री पदाचा निर्णय का होत नाही हा प्रश्न अनेकांना पडला आहे आपण…
महाराष्ट्र मधील विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला(MAHAYUTI)मोठे यश मिळाले याला सुनामी म्हणावं की महायुतीचे(MAHAYUTI) महावादळ म्हणावं असा प्रश्न मनामध्ये पडतो आणि याला कारण आहे महायुतीने जिंकलेल्या जागा महाराष्ट्रामध्ये महायुतीला(MAHAYUTI)तब्बल 235 जागा मिळाल्या तर महाविकास आघाडीला 50 एवढ्या जागी समाधान मानावे लागले महायुतीला(MAHAYUTI)आलेला यशाचे मागची काय कारण आहेतमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना(MUKHYMANTRI MAZI LADKI BAHIN YOJNA) राज्यातील महिलांना प्रति महिना दीड हजार रुपये देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना(MUKHYMANTRI MAZI LADKI BAHIN YOJNA) सुरू केली व या योजनेमधून राज्यातील महिलांच्या खात्यावर दीड हजार रुपये प्रति महिना टाकण्यात आले. विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी नोव्हेंबर महिन्याचे पैसे देखील महिलांच्या खात्यामध्ये जमा…
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी(MAHARASHTRA VIDHANSABHA ELECTION) आज मतदान आहे रविवारी प्रचाराच्या तोफा थंडावल्या आणि निवडणूक आयोग आपल्या तयारीला लागले या निवडणुकांच्या प्रचाराच्या दरम्यान मराठवाड्यामध्ये कोणत्या फॅक्टरचा जास्त प्रभाव या निवडणूकत दिसेल यामध्ये प्रामुख्याने लाडकी बहीण,सोयाबीन(SOYABEAN) आणि जरांगे फॅक्टर या तिन्ही गोष्टींचा निवडणुकीवर काय परिणाम होईल ? मनोज जरांगे पाटील(MANOJ JARANGE PATIL)यांचे आंदोलन जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराठी येथे मनोज जरांगे पाटील(MANOJ JARANGE PATIL)यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण केले होते त्यावेळी पोलिसांकडून अमानुष लाठी हल्ला केला गेला या हल्ल्याचे पडसाद दुसऱ्याच दिवशी सबंध महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळाले त्यानंतर राज्य शासनाच्या शिष्टमंडळाने आंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली व मनोज जरांगे पाटील(MANOJ…
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे आणि या प्रचाराच्या दरम्यान आरोप प्रत्यारोप झाले पण शेतकऱ्यांच्या प्रश्नाला मात्र सर्वच राजकीय पक्षांनी बगल दिल्याचे पाहायला मिळाले आहे सोयाबीनचे(SOYABEAN)पडलेले भाव हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे पण त्यालाही सत्ताधारी पक्षाने बगल दिल्याचे दिसून आले लोकसभा निवडणूक 2024 मध्ये केंद्रातील एनडीए सरकारला महाराष्ट्रातील कांदा उत्पादक असलेल्या लोकसभा मतदार संघामध्ये कांद्याच्या पडलेल्या भावामुळे मोठा फटका हा महायुतीला बसला होता त्याबरोबरच उत्तरेकडील राज्यांमध्ये जे कृषी कायदे आणण्याचा प्रयत्न हा केंद्र सरकारकडून झाला होता त्यानंतर शेतकऱ्यांनी उभं केलेले आंदोलन जागोजागी झालेला लाठी हल्ला आणि आंदोलकांवर कार चढविण्यात आली यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी भाजपा सरकारच्या विरोधात मतदान…
यवतमाळ जिल्ह्यातील वणी व लातूर जिल्ह्यातील औसा येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हे सभेसाठी हेलिकॉप्टरने वनी येथे पोहोचले तेथे पोहोचल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी येथे उद्धव ठाकरे(UDHAV THAKRE) यांच्या बॅगची तपासणी केली त्यामुळे येथे उद्धव ठाकरे(UDHAV THAKRE) चांगलेच नाराज झाले आहेत https://x.com/ShivSenaUBT_/status/1855921527528845539?t=WmMRJn_JKq6ZCtwZC0L8FA&s=19 यवतमाळ मधील वनी येथे येथे उद्धव ठाकरे(UDHAV THAKRE) हेलिकॉप्टरने पोहोचल्यानंतर तेथील उपस्थित निवडणूक अधिकाऱ्यांनी येथे उद्धव ठाकरे(UDHAV THAKRE) यांच्या बॅगेची तपासणी घ्यायची आहे असे सांगितले त्यानंतर येथे उद्धव ठाकरे(UDHAV THAKRE) यांचा पारा चांगलाच चढला त्यांनी तेथे उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले व पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा व भाजपाच्या नेत्यांच्या बॅगा तपासण्यात…