Author: Sankalp Today

संकल्प टुडे हे आपल्याला बातमी वेगळया अँगल दाखवेल पत्रकारितेचा अनुभव असलेली टीम हलक्या फुलक्या शब्दा मध्ये बातमी सांगेल संतोष पवार यांना १५ वर्ष पत्रकारितेचा अनुभव या वैचारिक लिखाणाने बातम्यानची व विचारांच्या भट्टीतून सोन तर चमकणारच

प्रसिद्ध गजल गायक पंकज उदास यांनी वयाच्या 72 यावर्षी अखेरचा श्वास घेतला यामुळे भारतीय कला विश्वाचे नुकसान झाले आहे मागील अनेक वर्षापासून ते कॅन्सर या रोगाने ग्रस्त होते पण शेवटीला ते यात हरले त्यांना भारत सरकार तर्फे पद्मश्री हा किताब देऊन गौरवण्यात आले होते विशेषता त्यांची गझल ह्या दारू या विषयावर जास्त असायच्या 1986 मध्ये आलेल्या नाम चित्रपटातील चिट्ठी आई है या गझलने सर्वांच्या डोळ्यात पाणी आणले होते आजही भारताबाहेरील लोक ही गझल ऐकल्यानंतर त्यांचे डोळेत आजही पाणी आल्याशिवाय राहत नाही संकल्प टुडेच्या वतीने पंकज उदास यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Read More

मन की बात च्या माध्यमातून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे क देशवासी यांना संवाद साधतात हा कार्यक्रम नऊ वर्षापासून चालू आहे वेगवेगळ्या विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चा करतात पण आदर्श आचारसंहिता लागल्यानंतर मात्र अशा प्रकारचे कार्यक्रम घेता येत नाही त्यामुळे रेडिओवर चालणारा मन की बात कार्यक्रम पुढील तीन महिन्यासाठी बंद राहील मागील नऊ वर्षांमध्ये मन की बात चे एकशे दहा एपिसोड प्रसारित झाले त्यामधून पंतप्रधान आणि वेगवेगळ्याला विषयांना हात घातला शेवटचा प्रसारित झालेला भाग हा 111 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 111 हा शुभ भाग करून तीन महिन्यांच्या नंतर मी येणार असे सांगितले आता लोकसभेत बहुमत कोणाला मिळते यावर मन की…

Read More

काल मुंबईच्या दिशेने निघालेले मनोज जरांगे पाटील यांनी आज मुंबईच्या दिशेने जाणार रद्द करून अंतरवाली सराटी येथे जाण्याचा निर्णय घेतला याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना मनोज जणांचे पाटील म्हणाले की यापुढे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुट्टी देणार नाही जोपर्यंत सगे सोयरे या अध्यादेशाचे रूपांतर कायद्यात होणार नाही तोपर्यंत आम्ही गपचूप बसणार नाही अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली देवेंद्र फडवणीस यांनी काल सोशल मीडियावर बंदुकीचे चित्र टाकले असे त्याप्रसंगी म्हणाले मी गेल्यानंतर त्यांनी संचारबंदी लावली हे मला माहिती होतं तेअसं करणार प्रत्येक गावागावांमध्ये यापुढे धरणे आंदोलन होईल कोणीही कायद्या हातात घेऊ नये असेही आव्हान जरांगे पाटील यांनी केले उद्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये…

Read More

मुंबई -अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहा पाण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक पत्रकार परिषद घेतली याप्रसंगी बोलताना उद्याच्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांसाठी काही मोठ्या घोषणा होतील हे सांगितले पत्रकारांनी आजच्या मनोज जारंगे पाटील यांच्या आरोपावर प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी याप्रसंगी बोलताना असे सांगितले की आम्ही मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलेला आहे व मी मुख्यमंत्री असताना सुद्धा मी स्वतः जरांगे पाटील यांना भेटायला गेलो मोठ्या प्रमाणात कुणबी नोंदी चालू आहे तसेच मराठा समाजाला आरक्षण दिलेले आहे पण आज मनोज जरांगे पाटील जी भाषा बोलत आहेत ती भाषा कोणी त्यांना स्क्रिप्ट लिहून दिली काय असं वाटत…

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 जानेवारीपासून त्यांनी दोन ते तीन मंदिरांचा प्राणप्रतिष्ठा केली व तसेच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट समुद्राच्या खोल जाऊन जी द्वारका नगरी समुद्रात आहे तिचे दर्शन घेतले व पद्मासनामध्ये बसून काही काळ त्यांनी जप सुद्धा केला तिथून बाहेर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आजचा अनुभव हा माझा आयुष्यातला सर्वश्रेष्ठ अनुभव आहे भगवान श्रीकृष्णाच्या नगरीमध्ये जाऊन मला पूजाअर्चा करता आली मी खरोखर स्वतः धन्य समजतो तसेच खोल समुद्रात जाताना नरेंद्र मोदी यांनी आपल्या सोबत मोराची पंख देखील नेली ते त्यांनी येथे द्वारका नगरीला अर्पण केले अशा पद्धतीने गोता खोरी करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान…

Read More

जम्मू काश्मीर – जम्मू काश्मीर मधील कठुआ स्टेशनवर एक मालगाडी उभी होती तिचा ड्रायव्हर हँड ब्रेक न लावता इंजिना स्टार्ट ठेवून गाडीच्या खाली उतरला व ती मालगाडी चालायला लागली 80 किलोमीटर प्रतितास या वेगाने ती गाडी चालायला लागली त्यामुळे कठुआ स्टेशनवर एकच गदारोळ झाला नंतर ही गाडी सरळ पंजाब प्रांतातील होशियारपूर मधील दसुआ या उंच ठिकाणी गेली तेथे खूप प्रयत्न करून या गाडीला थांबविण्यात आले गाडी थांबवण्यात येताना चा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला व संबंधितावर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली जम्मू काश्मीर रेल्वे चे ट्रॅफिक डिव्हिजनल ऑफिस ने या घटनेची चौकशीचे आदेश दिले आहेत सदरील गाडी ही एक मालगाडी…

Read More

अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील आज पत्रकार परिषदेमध्ये चांगलेच आक्रमक झाले त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत मनोज जरांगे पाटील ते थेट आता देवेंद्र फडवणीस यांचा बंगला सागर येथे निघाले आहेत उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे आज पत्रकार परिषदेमध्ये माझं आंदोलन भरकवटण्यासाठी अनेक प्रयत्न केले गेले जर माझा बळीच पाहिजे असेल तर मी सागर बंगला येतो माझा बळी घ्या असा आरोप करत मनोज जरांगे पाटील गाडीत बसून मुंबईकडे निघाले आहेत एका न्यूज चॅनलला मुलाखत देताना नितेश राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांना सांगितलं की सागर बंगल्याच्या आधी एक भिंत आहे ती मी आहे…

Read More

मार्च महिनाय्त १2 दिवस बँक बंद असणार पुढील महिन्यात म्हणजे मार्च मध्ये जवळपास १2दिवस बँक बंद राहणार आहेत कारण पुढील महिन्यात पाच रविवार तीन शिनिवार तसेच धूलिवंदन व महाशिवरात्री ची सुटी आहे तसेंच ३० तारखेला बँक बंद राहतील व एक सुटी गुड फर्यायडे चे आहे व इतर २ सुट्या आहेत तयामुळे बँकेत गर्दी होऊ शकते तसेच मार्च एन्ड पण आहे कि या मुले पण बँकिंग कामकाजावर परिणाम होऊ शकतो

Read More

कंधार -दत्तात्रय येमेकर गुरुजी आपल्या भारत देशात पौराणिक अन् ऐतिहासिक अनेक संस्कृति जतनाच्या लोककला अस्तित्वात आहेत. कांही कला इतिहास जामा झाल्या पण उर्वरित भारतीय लोककला आजच्या संगणक युगातही आपले अस्तित्व टिकविण्यास धडपडत आहेत .बारा बलुतेदार पध्दत भारतात अस्तित्वात होती त्यात हा कृष्णभक्ती करणारा समाज आपल्या कलेवर दान पावल म्हणत दारोदार दिवाळी सणाच्या नंतर प्रत्येक घरी जावून त्यांच्या वाडवडीलांच्या गीतातून उध्दार करुन पंढरीच्या पाडूरंगाचे अभंग, गवळणी आणि देवी-देवतांच्या नामावलीचे गीत गात टिंलम् टिंलम् टाळवाजवित आपापली गावे मागुन उपजीवीका करतात.डोक्यावर सुंदर व आकर्षक मोरांच्या पिसांची टोपी परिधान करुन पायघोळ अंगरखा किंवा कमीज आणि धोती, कमरेला शेला गुंडाळून त्यात बासरी,मंजीरी अशी वाद्य खोवून…

Read More

नवी दिल्ली – रुपेरी पडद्यावर संवाद फेक करणारे अभिनेते आपल्या डायलॉग ने सर्वांच्या मनात घर करतात पण रुपेरी पडद्यावरील अभिनेते मात्र संसदेमध्ये कुठलाही डायलॉग बोलताना दिसत नाहीत लोकसभेचा कार्यकाळ जवळपास संपत आलाय काही खासदार असे आहेत की ज्यांनी पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एक दोन प्रश्न सोडले तर ते कधीही संसदेमध्ये बोलले नाहीत या यादीमध्ये पहिलं नाव आहे पंजाब मधील गुरुदासपूर येथून भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर निवडून आलेले अभिनेते सनी देओल यांनी फक्त एकदा एकच प्रश्न विचारला बाकी पाच वर्ष मात्र गपचूप बसून राहिले तसेच तृणमूल काँग्रेस मधून राज्यसभेवर गेलेले प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा हे सुद्धा राज्यसभेत एकदाही बोलले नाही त्यांचा एक…

Read More