Author: Sankalp Today
संकल्प टुडे हे आपल्याला बातमी वेगळया अँगल दाखवेल पत्रकारितेचा अनुभव असलेली टीम हलक्या फुलक्या शब्दा मध्ये बातमी सांगेल संतोष पवार यांना १५ वर्ष पत्रकारितेचा अनुभव या वैचारिक लिखाणाने बातम्यानची व विचारांच्या भट्टीतून सोन तर चमकणारच
नवी दिल्लीमध्ये एक विचित्र व हैराण करणारी घटना घडली आहे दिल्लीमधील एका युवकाचे पोटाचे ऑपरेशन केले तुम्हाला विश्वास बसणार नाही त्याच्या पोटामध्ये 3९नाणी व ३७ चुंबकाचे तुकडे निघाले वाचून आपण हैरान झाला असाल हे त्याच्या पोटात एवढे नाणी व चुंबक का निघाले याचे कारण ऐकून तर तुम्ही चक्रावून जाल हा इसम मनोरुग्ण आहे व त्याने हे पैशाची नाणी व चुंबक खायचं कारण सांगितलं की त्याच्या शरीरामध्ये झिंक ची कमतरता झाली आहे व ती पूर्ण करण्यासाठी कुठलातरी धातू खाणे आवश्यक होते म्हणून त्याने ही नाणी व चुंबक गिळले पण मागील काही दिवसापासून त्याला मळमळ व्हायला लागले उलट्या होऊ लागल्या जेवण जात…
मराठा समाज लोकसभेच्या तोंडावर आरक्षणाच्या मुद्द्यावरून चांगलाच आक्रमक होताना दिसत आहे काल मराठा समाजाची गावोगावी बैठक झाली व या बैठकीमध्ये प्रत्येक गावांमधून लोकसभेचा एक फॉर्म भरण्याचा निर्णय घेतला यामुळे ऐन लोकसभेच्या तोंडावर सर्व पक्षांची चांगलीच फजिती होणार आहे नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरातील गजानन विठ्ठलराव चव्हाण हे नांदेड व परभणी या दोन लोकसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी दाखल करणार आहेत असं त्यांनी आज बोलताना सांगितले लोकसभेची उमेदवारी साठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची जुळवा जुळवा करण्यासाठी त्यांनी काम आत्ता चालू केले आहे मी पण खासदार होणार असं म्हणत की आपली उमेदवारी दाखल करणार आहेत मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे नोकरी लागत नाही यामुळे मी खासदार…
श्री संत गाडगे महाराज प्राथमिक शाळेतील बालवाड़ी पासून इयत्ता पहिली ते सातवीतील विद्यार्थ्यांचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मंगळवारी दि. २७ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शाळेतील चिमुरड्या विद्यार्थ्यांनी निव्वळ अभ्यासात गुंतून न रहाता खेळ, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम आदी मध्ये सहभागी व्हावे. त्यांच्यातील असलेले सुप्त कलागुण, आविष्कार यांचे सादरीकरण होवून त्यांनी मोकळा श्वास घ्यावा. या उद्दात हेतूने शाळा प्रशासनाच्या वतीने प्रतिवर्ष स्नेसंमेलनाचे आयोजन करण्यात येते. मंगळवारी शाळेच्या प्रांगणात चिमुकल्यांनी विविध गीतावर नृत्याचे उत्कृष्ठ सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी विविध गीतावर ठेका धरला होता. भक्ति गीत, भाव गीत, देशभक्ती गीत, लावणी, तसेच चित्रपट गीतांवर नृत्याविष्कार सादर केला. चिमुकल्यांनी सदर केलेल्या उत्कृष्ठ सादरीकरणाने उपस्थित मंत्रमुग्ध झाले…
रामदेव बाबा यांच्या पतंजली वर सुप्रीम कोर्टाने अवमान केल्याची नोटीस दिली आपल्या जाहिरातीमध्ये पतंजली प्रत्येक रोगावर परमनंट इलाज अशी जाहिरात पतंजली करते पण हा दावा भ्रमक आहे असं सुप्रीम कोर्टाला वाटतं केंद्र सरकार सुद्धा अशा जाहिराती पाहून सुद्धा डोळे बंद करून बसली आहे असे सुप्रीम कोर्ट म्हणाले पतंजलीच्या डायरेक्टरांना नोटीस पाठवून तुमच्यावर कोर्टाचा अवमान केल्याचा खटला का चालू नये अशी विचारणा केली व पुढील तीन आठवड्यामध्ये उत्तर सादर करण्याचे आदेश दिले पतंजलीच्या मेडिकल प्रॉडक्ट च्या जाहिरातीवर बंदी आहे ज्यामध्ये रोगांचा पर्मनंट इलाज अशी जाहिरात असते तसेच केंद्र सरकारलाही काय कारवाई केली हेही विचारले आहे पतंजलीच्या जाहिरातींमध्ये पर्मनंट रिलीफ या शब्दामुळे…
मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्याचे पडसाद आज दोन्ही सभागृहात उमटले अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झाले आज दुपारी अर्थसंकल्प सादर होणार आहे तत्पूर्वी विधानसभेमध्ये आशिष जी शेलार व विधान परिषदेमध्ये प्रवीण दरेकर या दोन्ही सदस्यांनी मनोज राजे पाटील यांच्या आंदोलनाची त्यांच्या हिंसक वक्तव्याची एसआयटी मार्फत व ईडीमार्फत चौकशी करा अशी मागणी केली या आंदोलनामागे शरद पवार यांचा हात आहे का तेही तपासा अशी मागणी करतात विधान परिषदेमध्ये गदारोळला सुरुवात झाली त्यामुळे विधान परिषदेचे कामकाज हे दहा मिनिटांसाठी तहकूब केले गेले तर इकडे विधानसभेमध्ये आशिष जी शेलार यांच्या एसआयटी चौकशीच्या मागणीला विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटीमार्फत…
लोकसभेची निवडणूक जशी जवळ येत आहे तशी तशी अनेक चर्चांना उधान येत आहे या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त लक्ष असेल ते बारामती मध्ये कारण अजित पवार यांच्या बंडा नंतर ही बारामतीची पहिलीच निवडणूक आहे आणि बारामती मधून राष्ट्रवादी काँग्रेस कडून अजित पवार यांच्या पत्नी सौ सुनेत्रा पवार या असल्या या असल्याची चर्चा आहे तसेच शरद पवार गटाकडून खासदार सुप्रिया सुळे या उमेदवार असतील ननंद व भाऊजाई ची सरळ लढत महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहे पण रोहित पवार घराण्यातील सदस्य पण त्यांनी काल एका पत्रकार परिषद मध्ये असे सांगितले की जर सुनेत्रा पवार लोकसभेच्या उमेदवार असतील तर मी त्यांच्याविरुद्ध एकही शब्द बोलणार नाही…
चार्जिंगला मोबाईल लावून वापरत असताना मोबाईलचा अचानक स्फोट झाला व एका इसमाचा मृत्यू झाला सदरील घटनाही राजस्थान या राज्यातील आहे राजस्थान मधील बांसवाडा येथील 41 वर्षीय इसम यांचे नाव जगमाल हे होते मोबाईल चार्जिंगला लावून त्यावर ती काहीतरी पहात होते अचानक त्या मोबाईलचा स्फोट झाला घरच्यांना स्फोटाचा आवाज ऐकू आल्याबरोबर ते पळत त्या रूममध्ये आले तर त्यांनी पाहिले की जयमाल हा खाली पडलेला आहे त्याचे छाती जवळचे कातडे पूर्ण जळून गेले त्याला तातडीने नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले पण तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले चार्जिंगला मोबाईल लावून वापरल्यास स्फोट होतो असं वारंवार सांगून देखील लोक अशी चूक करतात
काँग्रेसला अजून एक धक्का गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राहुल गांधी उत्तर प्रदेश मधील अमेठी तसेच केरळमधील वायनाड या दोन ठिकाणाहून त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली व यामध्ये त्यांचा परंपरागत मतदारसंघ अमेठी मधून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी त्यांचा पराभव केला पण केरळ मधील वायनाड मधून मात्र राहुल गांधी लोकसभेमध्ये विजयी झाले वायनाड मध्येमध्ये विजयी झाल्यापासून राहुल गांधी यांचे अमेठी वरचे लक्ष पूर्ण कमी झाले व राहुल गांधी यापुढे वायनाड मधून लोकसभा लढविणार असं बोललं जाऊ लागले कारण ते विद्यमान खासदार आहेत पण केरळमध्ये डाव्या पक्षांचे राज्य आहे जागावाटप काँग्रेस व डाव्या पक्षांमध्ये होण्याआधीच लेफ्ट पार्टीने वायनाड मधून स्वतःचा उमेदवार जाहीर केला आहे…
भारतीय क्रिकेट टीमचे पूर्व कप्तान प्रसिद्ध क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी हे क्रिकेटमध्ये येण्यापूर्वी रेल्वे विभागामध्ये टीसी या पदावर कार्यरत होते हे आपणा सर्वांना माहितीच आहे पण सध्या महेंद्रसिंग धोनी यांचं टीसी म्हणून निवड झालेले त्यांची अपॉइंटमेंट ऑर्डर सध्या सोशल मीडियामध्ये वायरल होत आहे भारतीय क्रिकेट जगतातील सर्वात यशस्वी कप्तान म्हणून महेंद्रसिंग धोनी यांच्याकडे पाहिले जाते संपूर्ण जगामध्ये आपली बॅटिंग व कीपरिंग व कप्तान होऊन घेतलेले निर्णय गाजलेले आहेत पण क्रिकेटमध्ये येण्यापूर्वी महेंद्रसिंग धोनी हे अत्यंत साधेपणाचे आयुष्य जगत होते ते रेल्वे डिपार्टमेंट मध्ये टीसी चे काम करत होते त्यांच्या टीसीच्या पदावर नियुक्ती चे पत्र सध्या सोशल मीडियावर दिसत आहे
प्रसिद्ध गजल गायक पंकज उदास यांनी वयाच्या 72 यावर्षी अखेरचा श्वास घेतला यामुळे भारतीय कला विश्वाचे नुकसान झाले आहे मागील अनेक वर्षापासून ते कॅन्सर या रोगाने ग्रस्त होते पण शेवटीला ते यात हरले त्यांना भारत सरकार तर्फे पद्मश्री हा किताब देऊन गौरवण्यात आले होते विशेषता त्यांची गझल ह्या दारू या विषयावर जास्त असायच्या 1986 मध्ये आलेल्या नाम चित्रपटातील चिट्ठी आई है या गझलने सर्वांच्या डोळ्यात पाणी आणले होते आजही भारताबाहेरील लोक ही गझल ऐकल्यानंतर त्यांचे डोळेत आजही पाणी आल्याशिवाय राहत नाही संकल्प टुडेच्या वतीने पंकज उदास यांना भावपूर्ण श्रद्धांजली