Author: Sankalp Today
संकल्प टुडे हे आपल्याला बातमी वेगळया अँगल दाखवेल पत्रकारितेचा अनुभव असलेली टीम हलक्या फुलक्या शब्दा मध्ये बातमी सांगेल संतोष पवार यांना १५ वर्ष पत्रकारितेचा अनुभव या वैचारिक लिखाणाने बातम्यानची व विचारांच्या भट्टीतून सोन तर चमकणारच
रामदेव बाबा यांच्या पतंजली वर सुप्रीम कोर्टाने अवमान केल्याची नोटीस दिली आपल्या जाहिरातीमध्ये पतंजली प्रत्येक रोगावर परमनंट इलाज अशी जाहिरात पतंजली करते पण हा दावा भ्रमक आहे असं सुप्रीम कोर्टाला वाटतं केंद्र सरकार सुद्धा अशा जाहिराती पाहून सुद्धा डोळे बंद करून बसली आहे असे सुप्रीम कोर्ट म्हणाले पतंजलीच्या डायरेक्टरांना नोटीस पाठवून तुमच्यावर कोर्टाचा अवमान केल्याचा खटला का चालू नये अशी विचारणा केली व पुढील तीन आठवड्यामध्ये उत्तर सादर करण्याचे आदेश दिले पतंजलीच्या मेडिकल प्रॉडक्ट च्या जाहिरातीवर बंदी आहे ज्यामध्ये रोगांचा पर्मनंट इलाज अशी जाहिरात असते तसेच केंद्र सरकारलाही काय कारवाई केली हेही विचारले आहे पतंजलीच्या जाहिरातींमध्ये पर्मनंट रिलीफ या शब्दामुळे…
मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्याचे पडसाद आज दोन्ही सभागृहात उमटले अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झाले आज दुपारी अर्थसंकल्प सादर होणार आहे तत्पूर्वी विधानसभेमध्ये आशिष जी शेलार व विधान परिषदेमध्ये प्रवीण दरेकर या दोन्ही सदस्यांनी मनोज राजे पाटील यांच्या आंदोलनाची त्यांच्या हिंसक वक्तव्याची एसआयटी मार्फत व ईडीमार्फत चौकशी करा अशी मागणी केली या आंदोलनामागे शरद पवार यांचा हात आहे का तेही तपासा अशी मागणी करतात विधान परिषदेमध्ये गदारोळला सुरुवात झाली त्यामुळे विधान परिषदेचे कामकाज हे दहा मिनिटांसाठी तहकूब केले गेले तर इकडे विधानसभेमध्ये आशिष जी शेलार यांच्या एसआयटी चौकशीच्या मागणीला विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटीमार्फत…
लोकसभेची निवडणूक जशी जवळ येत आहे तशी तशी अनेक चर्चांना उधान येत आहे या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त लक्ष असेल ते बारामती मध्ये कारण अजित पवार यांच्या बंडा नंतर ही बारामतीची पहिलीच निवडणूक आहे आणि बारामती मधून राष्ट्रवादी काँग्रेस कडून अजित पवार यांच्या पत्नी सौ सुनेत्रा पवार या असल्या या असल्याची चर्चा आहे तसेच शरद पवार गटाकडून खासदार सुप्रिया सुळे या उमेदवार असतील ननंद व भाऊजाई ची सरळ लढत महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहे पण रोहित पवार घराण्यातील सदस्य पण त्यांनी काल एका पत्रकार परिषद मध्ये असे सांगितले की जर सुनेत्रा पवार लोकसभेच्या उमेदवार असतील तर मी त्यांच्याविरुद्ध एकही शब्द बोलणार नाही…
चार्जिंगला मोबाईल लावून वापरत असताना मोबाईलचा अचानक स्फोट झाला व एका इसमाचा मृत्यू झाला सदरील घटनाही राजस्थान या राज्यातील आहे राजस्थान मधील बांसवाडा येथील 41 वर्षीय इसम यांचे नाव जगमाल हे होते मोबाईल चार्जिंगला लावून त्यावर ती काहीतरी पहात होते अचानक त्या मोबाईलचा स्फोट झाला घरच्यांना स्फोटाचा आवाज ऐकू आल्याबरोबर ते पळत त्या रूममध्ये आले तर त्यांनी पाहिले की जयमाल हा खाली पडलेला आहे त्याचे छाती जवळचे कातडे पूर्ण जळून गेले त्याला तातडीने नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले पण तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले चार्जिंगला मोबाईल लावून वापरल्यास स्फोट होतो असं वारंवार सांगून देखील लोक अशी चूक करतात
काँग्रेसला अजून एक धक्का गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये राहुल गांधी उत्तर प्रदेश मधील अमेठी तसेच केरळमधील वायनाड या दोन ठिकाणाहून त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली व यामध्ये त्यांचा परंपरागत मतदारसंघ अमेठी मधून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी त्यांचा पराभव केला पण केरळ मधील वायनाड मधून मात्र राहुल गांधी लोकसभेमध्ये विजयी झाले वायनाड मध्येमध्ये विजयी झाल्यापासून राहुल गांधी यांचे अमेठी वरचे लक्ष पूर्ण कमी झाले व राहुल गांधी यापुढे वायनाड मधून लोकसभा लढविणार असं बोललं जाऊ लागले कारण ते विद्यमान खासदार आहेत पण केरळमध्ये डाव्या पक्षांचे राज्य आहे जागावाटप काँग्रेस व डाव्या पक्षांमध्ये होण्याआधीच लेफ्ट पार्टीने वायनाड मधून स्वतःचा उमेदवार जाहीर केला आहे…
भारतीय क्रिकेट टीमचे पूर्व कप्तान प्रसिद्ध क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी हे क्रिकेटमध्ये येण्यापूर्वी रेल्वे विभागामध्ये टीसी या पदावर कार्यरत होते हे आपणा सर्वांना माहितीच आहे पण सध्या महेंद्रसिंग धोनी यांचं टीसी म्हणून निवड झालेले त्यांची अपॉइंटमेंट ऑर्डर सध्या सोशल मीडियामध्ये वायरल होत आहे भारतीय क्रिकेट जगतातील सर्वात यशस्वी कप्तान म्हणून महेंद्रसिंग धोनी यांच्याकडे पाहिले जाते संपूर्ण जगामध्ये आपली बॅटिंग व कीपरिंग व कप्तान होऊन घेतलेले निर्णय गाजलेले आहेत पण क्रिकेटमध्ये येण्यापूर्वी महेंद्रसिंग धोनी हे अत्यंत साधेपणाचे आयुष्य जगत होते ते रेल्वे डिपार्टमेंट मध्ये टीसी चे काम करत होते त्यांच्या टीसीच्या पदावर नियुक्ती चे पत्र सध्या सोशल मीडियावर दिसत आहे
प्रसिद्ध गजल गायक पंकज उदास यांनी वयाच्या 72 यावर्षी अखेरचा श्वास घेतला यामुळे भारतीय कला विश्वाचे नुकसान झाले आहे मागील अनेक वर्षापासून ते कॅन्सर या रोगाने ग्रस्त होते पण शेवटीला ते यात हरले त्यांना भारत सरकार तर्फे पद्मश्री हा किताब देऊन गौरवण्यात आले होते विशेषता त्यांची गझल ह्या दारू या विषयावर जास्त असायच्या 1986 मध्ये आलेल्या नाम चित्रपटातील चिट्ठी आई है या गझलने सर्वांच्या डोळ्यात पाणी आणले होते आजही भारताबाहेरील लोक ही गझल ऐकल्यानंतर त्यांचे डोळेत आजही पाणी आल्याशिवाय राहत नाही संकल्प टुडेच्या वतीने पंकज उदास यांना भावपूर्ण श्रद्धांजली
मन की बात च्या माध्यमातून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे क देशवासी यांना संवाद साधतात हा कार्यक्रम नऊ वर्षापासून चालू आहे वेगवेगळ्या विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चा करतात पण आदर्श आचारसंहिता लागल्यानंतर मात्र अशा प्रकारचे कार्यक्रम घेता येत नाही त्यामुळे रेडिओवर चालणारा मन की बात कार्यक्रम पुढील तीन महिन्यासाठी बंद राहील मागील नऊ वर्षांमध्ये मन की बात चे एकशे दहा एपिसोड प्रसारित झाले त्यामधून पंतप्रधान आणि वेगवेगळ्याला विषयांना हात घातला शेवटचा प्रसारित झालेला भाग हा 111 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 111 हा शुभ भाग करून तीन महिन्यांच्या नंतर मी येणार असे सांगितले आता लोकसभेत बहुमत कोणाला मिळते यावर मन की…
काल मुंबईच्या दिशेने निघालेले मनोज जरांगे पाटील यांनी आज मुंबईच्या दिशेने जाणार रद्द करून अंतरवाली सराटी येथे जाण्याचा निर्णय घेतला याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना मनोज जणांचे पाटील म्हणाले की यापुढे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुट्टी देणार नाही जोपर्यंत सगे सोयरे या अध्यादेशाचे रूपांतर कायद्यात होणार नाही तोपर्यंत आम्ही गपचूप बसणार नाही अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली देवेंद्र फडवणीस यांनी काल सोशल मीडियावर बंदुकीचे चित्र टाकले असे त्याप्रसंगी म्हणाले मी गेल्यानंतर त्यांनी संचारबंदी लावली हे मला माहिती होतं तेअसं करणार प्रत्येक गावागावांमध्ये यापुढे धरणे आंदोलन होईल कोणीही कायद्या हातात घेऊ नये असेही आव्हान जरांगे पाटील यांनी केले उद्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये…
मुंबई -अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहा पाण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक पत्रकार परिषद घेतली याप्रसंगी बोलताना उद्याच्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांसाठी काही मोठ्या घोषणा होतील हे सांगितले पत्रकारांनी आजच्या मनोज जारंगे पाटील यांच्या आरोपावर प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी याप्रसंगी बोलताना असे सांगितले की आम्ही मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलेला आहे व मी मुख्यमंत्री असताना सुद्धा मी स्वतः जरांगे पाटील यांना भेटायला गेलो मोठ्या प्रमाणात कुणबी नोंदी चालू आहे तसेच मराठा समाजाला आरक्षण दिलेले आहे पण आज मनोज जरांगे पाटील जी भाषा बोलत आहेत ती भाषा कोणी त्यांना स्क्रिप्ट लिहून दिली काय असं वाटत…