Author: Sankalp Today
संकल्प टुडे हे आपल्याला बातमी वेगळया अँगल दाखवेल पत्रकारितेचा अनुभव असलेली टीम हलक्या फुलक्या शब्दा मध्ये बातमी सांगेल संतोष पवार यांना १५ वर्ष पत्रकारितेचा अनुभव या वैचारिक लिखाणाने बातम्यानची व विचारांच्या भट्टीतून सोन तर चमकणारच
यंदा उन्हाळा कडक राहणार असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे अल लिनो ची स्थिती मे महिन्यापर्यंत राहू शकते त्यामुळे यंदा भारतामध्ये सामान्य पेक्षा जास्त गर्मी पडण्याची शक्यता आहे शुक्रवारी भारतीय मौसम विज्ञान विभाग मी दिलेल्या माहितीप्रमाणे यंदा मार्च ते मे महिन्यापर्यंत तापमान जास्त राहणार आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अधिक तापमान राहील उत्तर पूर्व भारत पश्चिम तट दक्षिण सोडून बाकी सर्व ठिकाणी तापमान जास्त राहील या उकड्यापासून सुटका होण्यासाठी जून महिना उजडेल असेही I M D ने सांगितले आहे या गर्मी पासून बचाव करण्यासाठी आत्ताच आपल्या घरातील फॅन कुलर तसेच एसी दुरुस्त करून घ्यावे व उन्हाळ्यामध्ये स्वतःची व परिवारातील लोकांची…
लोकसभा निवडणुका जश्या जशा जवळ येत आहेत तसंच राजकीय पक्ष सुद्धा जोमाने तयारीला लागले आहेत आपकी बार 400के पार म्हणत भारतीय जनता पार्टीने आपली पहिली यादी जाहीर केली या यादीमध्ये 195 उमेदवारांची नावे आहेत यामध्ये प्रामुख्याने वाराणसी मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी गांधीनगर मधून अमित शहा लखनऊ मधून राजनाथ सिंह व नागपूर मधून नितीन गडकरी तसेच यामध्ये 34 मंत्र्यांचाही समावेश आहे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि दोन पूर्व उपमुख्यमंत्री या यादीमध्ये आहेत विशेष म्हणजे या यादीमध्ये नवयुवकांना मोठ्या प्रमाणात संधी देण्यात आली आहे 47 उमेदवार हे पन्नाशीच्या मधील आहेत असेत मध्य प्रदेश .गुना मधून ज्योतीरादीत्य सिंधिया विदिशा मधून शिवराज सिंग चव्हाण…
टमाट्याला योग्य भाव मिळत नाही म्हणून तरी त्रस्त झालेल्या संतप्त शेतकऱ्याने आपले टमाटे थेट रस्त्यावरून फेकले सदरील घटना ही लोहा नांदेड रोडवरची आहे या राज्य महामार्गावर एका स्थानिक शेतकऱ्याने टमाट्याला योग्य भाव मिळत नाहीये उत्पादन खर्च निघत नाहीये म्हणून टमाटे सरळ रस्त्या वर फेकले यामुळे रस्त्यावर सगळीकडे लाल लाल टमाटे दिसत होते त्यावरून वाहने जाताना वाहन चालकाच्या सुद्धा मनामध्ये त्या शेतकऱ्याच्या नुकसानीची जाणीव होत होती प्रत्येक जण हळहळ व्यक्त करत होते जगाच्या पोशिंद्याला ही वेळ येणे ही प्रत्येकासाठीच घातक आहे काहीच इलाज चालत नाहीये काय करावे हे कळत नाहीये नाईलाजस्तव हा पर्याय त्या शेतकऱ्यांनी निवडला सदरील शेतकऱ्याचा आंदोलनाचा फायदाही काही…
स्वयंघोषित बाबा आसाराम यांची याचिकेवर विचार करण्यासाठी कोर्टाने नकार दिला आहे हा आसारामला मोठा झटका आहे बलात्काराच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेले आसाराम यांनी सुप्रीम कोर्टामध्ये स्वतःची शिक्षा पूर्ण कमी करण्याबाबत याचिका दाखल केली होती पण सुप्रीम कोर्टाने ही प्रकरण ऐकून घेण्यास नकार दिला यामध्ये महाराष्ट्रामध्ये इलाज करण्यासाठी जाण्याची परवानगी राजस्थान हायकोर्ट ला मागितली होती आसाराम ला कोर्टातून दिलासा मिळाला नाही 2013 मध्ये एका नाबालिक मुली वर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली आसारामला अजीवन कारावासाची शिक्षा सुनावली होती आता आसाराम 80 वर्षाचा आहे सध्या आसाराम राजस्थान मधील जोधपूर या जेलमध्ये अजीवन कारावासाची शिक्षा भोगत आहे कोर्टाच्या निर्णयानंतर आसारामला आता जेलमध्येच राहावे लागणार आहे
रिझर्व बँक ऑफ इंडिया ने 2023 मध्ये दोन हजार रुपयांच्या नोटा वापस घेण्याचा निर्णय घेतला होत आज रिझर्व बँक ऑफ इंडिया ने प्रेस रिलीज करून असे सांगितले की चलनातील 2000 च्या नोटा ९७.६२% नोटा रिझर्व बँकेकडे परत जमा करण्यात आल्या आहे 2000 च्या नोटा या चलनातून बाहेर केलया आहेत पण 2000 च्या नोटांची नोटबंदी केली नाही असेही सांगितले बँका तसेच पोस्ट ऑफिस मध्ये 2000 च्या नोटा वापस करता येतात एकंदरीत मागील नोटबंदीचा अनुभव पाहता पाचशेच्या हजारच्या नोटा एका झटक्यात बंद केल्या होत्या त्या पद्धतीने या नोटा बंद करण्यात आल्या नाही व चलनातून मात्र बाद करण्यात आल्या विशेष म्हणजे आता चलनामध्ये…
मराठा समाज लोकसभेच्या तोंडावर आरक्षणाच्या मुद्द्यावरून चांगलाच आक्रमक होताना दिसत आहे काल मराठा समाजाची गावोगावी बैठक झाली व या बैठकीमध्ये प्रत्येक गावांमधून लोकसभेचा एक फॉर्म भरण्याचा निर्णय घेतला यामुळे ऐन लोकसभेच्या तोंडावर सर्व पक्षांची चांगलीच फजिती होणार आहे सांगली जिल्ह्यातील विटा शहरातील राजेंद्र पोपटराव कदम हे सांगली या लोकसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी दाखल करणार आहेत असं त्यांनी आज बोलताना सांगितले लोकसभेची उमेदवारी साठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची जुळवा जुळवा करण्यासाठी त्यांनी काम आत्ताच चालू केले आहे मी पण खासदार होणार असं म्हणत की आपली उमेदवारी दाखल करणार आहेत मला देश सेवा करायची आहे व काहीतरी बदल घडवायचा आहे म्हणून मी उमेदवारी…
‘फोर्ब्स’हे मासिक जगातील तसेच देशातील श्रीमंत व्यक्ती चे यादी प्रसारित करतात त्यांच्या नवीन यादीत भारतातील सर्वात श्रीमंत होण्याचा मान मुकेश अंबानी तर दोन नंबरवर गौतम आदाणी आहेत पाहूया भारतातील १० श्रीमंत लोक कोण आहेत व त्यांची संपत्ती किती आहे १)मुकेश अंबानी एकूण संपत्ती $११६.९ बिलियन हे रिलायन्स चे मालक आहेत २)गौतम अदानी एकूण संपत्ती $८६.२ बिलियन हे अडाणी चे मालक आहेत ३)सावित्री जिंदाल एकूण संपत्ती $३०.९ बिलियन या जिंदाल कंपनी च्या मालकीण आहेत ४)दिलीप शंगावी एकूण संपत्ती $२५.७ बिलियन हे सॅन फार्म चे मालक आहेत ५)कायरस पुनावाला एकूण संपत्ती $२४.२ बिलियन हे सेरम इंट चे मालक आहेत ६)शिव नांद्रा एकूण…
बारामती-नमो रोजगार मेळावा बारामती मध्ये आहे या कार्यक्रम साठी मुखयमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार हे सर्व बारामातीला येणार आहेत शरद पवार यांनी मुखयमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडवणीस याना घरी जेवायची निमंत्रण दिले आहे जयंत पाटील हे स्वतः निमंत्रण घेऊन वर्षा बंगल्या वर गेले आहेत उद्या होणाऱ्या कार्यक्रम पत्रिकेत सुप्रियाताई सुळे यांचे नाव आहे पण शरद पवार यांचे नाव नाही आता पाहावे लागेल कि एकनाथ शिंदे व देवेंद्र फडवणीस शरद पवार यांचे निमंत्रण स्वीकारतात कि नाही या निमंत्रना मूळे लोकसभेच्या आधी राजकीय चर्चांना उधाण आले आहे
श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वादांचा मोठा अनुभव सोनखेड येथील श्री भास्कर श्रीपतराव मोरे राहणार सोनखेड तालुका लोहा यांना आलेला स्वामी महाराजांच्या सेवेचा फार मोठा अनुभव दिड वर्षानंतर पुत्ररत्न पोटी दिले. भास्कर मोरे यांना दोन मुले होते ते या दोन्ही मुलांना घेऊन शिक्षणासाठी मगनपुरा नांदेड येथे राहत होते. मगनपूरा भागातच श्री स्वामी समर्थ महाराजांचे केंद्र आहे . केंद्रात आरती व पारायण इतर सेवेत ते सहभागी राहात असत. पण नियती पुढे कोणाचे चालत नसते छोटा मुलगा १२ वर्षाचा वरद जुन २०१३ मध्ये मुलगा सज्जावरून काही सामान काढत असताना स्टुल वरून खाली पडला व त्याच्या डोक्याला जबरदस्त मार लागला व तो कोमात गेला…
मराठा समाज लोकसभेच्या तोंडावर आरक्षणाच्या मुद्द्यावरून चांगलाच आक्रमक होताना दिसत आहे काल मराठा समाजाची गावोगावी बैठक झाली व या बैठकीमध्ये प्रत्येक गावांमधून लोकसभेचा एक फॉर्म भरण्याचा निर्णय घेतला यामुळे ऐन लोकसभेच्या तोंडावर सर्व पक्षांची चांगलीच फजिती होणार आहे नांदेड जिल्ह्यातील कंधार शहरातील पंजाबराव पाटील जोगदंड हे नांदेड या लोकसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी दाखल करणार आहेत असं त्यांनी आज बोलताना सांगितले लोकसभेची उमेदवारी साठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची जुळवा जुळवा करण्यासाठी त्यांनी काम आत्ताच चालू केले आहे मी पण खासदार होणार असं म्हणत की आपली उमेदवारी दाखल करणार आहेत मला देश सेवा करायची आहे व काहीतरी बदल घडवायचा आहे म्हणून मी उमेदवारी…