Author: Sankalp Today

संकल्प टुडे हे आपल्याला बातमी वेगळया अँगल दाखवेल पत्रकारितेचा अनुभव असलेली टीम हलक्या फुलक्या शब्दा मध्ये बातमी सांगेल संतोष पवार यांना १५ वर्ष पत्रकारितेचा अनुभव या वैचारिक लिखाणाने बातम्यानची व विचारांच्या भट्टीतून सोन तर चमकणारच

पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर(Pahalgam Terror Attack) भारत (India)आणि पाकिस्तान(Pakistan) मधील संबंध हे कमालीचे ताणले गेले आहेत भारत (India)आणि पाकिस्तान(Pakistan) हे दोन्ही देश एकमेकांना अडचणीत कसा आणता येईल यासाठी वेगवेगळ्या योजना आखत आहेत यामध्ये भारताने सिंधू जल करार रद्द केला व पाकिस्तानला जाणारे नदीचे पाणी अडवले तर पाकिस्तानने देखील भारताला त्यांच्या हवाई हद्दी मधून विमान जाण्यासाठी परवानगी नाकारली. आता भारताने पाकिस्तान(Pakistan) सोबतचे सर्व व्यावसायिक संबंध देखील बंद केले आहेत त्यामुळे पाकिस्तान(Pakistan)ला मोठा आर्थिक फटका बसण्याचे मत तज्ञ व्यक्त करत आहेत भारत (India)पाकिस्तान(Pakistan) मधून कोणत्या कोणत्या गोष्टी आयात करतो ते आपण पाहूया पहलगाम मध्ये झालेल्या पाकिस्तान(Pahalgam Terror Attack) मधून आलेल्या अतिरेक्यांनी…

Read More

सर्वच राजकीय पक्षांना आगामी महानगरपालिकांची वेध लागले आहेत अशातच महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पक्षात असलेले दोन भाऊ एकत्र येण्याचे संकेत मिळत आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे लवकरच एकत्रित(Raj Thackeray & Uddhav Thackeray Together)येऊन आगामी महानगरपालिका जिल्हा परिषद यांच्या निवडणुका एकत्रित लढतील अशी शक्यता सध्या दिसत आहे खरोखरच राज ठाकरे(Raj Thackeray)आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार काय? महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक राजकीय घराणे आहेत आणि या घराण्यामधील अतिशय महत्वाचं घराणं म्हणजे ठाकरे घराणं हिंदुरुदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाला संघटित करणे आणि परप्रांतीय लोकांमध्ये देखील मराठी माणूस कसा महत्त्वाचा आहे हे पटवून देणारे व हिंदुत्व या विषयावर महाराष्ट्रात नव्हे तर सबंध…

Read More

आज गुडघेदुखीच्या समस्या सांधेदुखीच्या समस्या या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत आणि या मागचे कारण जर आपण पाहिले तर ते आहे आपल्या हाडांमध्ये आलेली कमजोरी किंवा आपण याला कॅल्शियमची कमतरता(Calcium deficiency) देखील म्हणू शकतो आणि यामुळे आपल्याला अनेक रोगांना सामोर जावं लागू शकते बाजारामध्ये असलेल्या केमिकल मिश्रित औषधांमुळे काही काळासाठी आपल्याला गुडघेदुखी सांधेदुखी यापासून मुक्तता मिळाल्याचे पाहायला मिळते पण याचा कायमस्वरूपी जर इलाज करायचा असेल तर आपल्याला आयुर्वेदाकडे वळणे गरजेचे आहे आज आपण पाच अशा सोप्या पद्धती पाहूया की ज्यामुळे आपल्या हाडातील कमजोरी दूर होईल(Simple home remedies to get rid of bone weakness) एका अभ्यासाअंती असे स्पष्ट झाली आहे की भारतामध्ये…

Read More

एप्रिल महिन्यामध्ये सूर्य अक्षरशः आग ओकत आहे उन्हाळ्याची गर्मी प्रचंड वाढलेली आहे दुपारच्या वेळेला तापमान कमालीची वाढत आहे उन्हाळ्यात शरीरातील उष्णता वाढल्यामुळे अनेक शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे पण आपल्या आहारामध्ये काही पदार्थ रोज घेतल्यास शरीरामधील गर्मी कमी व्हायला तर मदत होईलच पण थंडावा देखील जाणवेल ही कोणती पदार्थ आहेत त्याविषयी आपण चर्चा करूया उन्हाळा अर्थात ग्रीष्म ऋतू या ऋतूमध्ये वाढत्या तापमानामुळे आपल्याला शरीरामध्ये उष्णतेचे विकार व्हायला लागतात ज्यामध्ये पित्त वाढणे ,न लागणे,थकवा जाणवतो,नाकातून रक्त येणे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या विकारांना सामोरे जावं लागतं पण आपण जर नैसर्गिक रित्या तयार झालेले काही पदार्थाचे सेवन जर आपल्या आहारात(Summer Food) ठेवले तर…

Read More

मागील नऊ महिन्या पासून अंतराळात अडकलेल्या भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स (Sunita Williams)आणि त्यांचे सहकारी हे आज पहाटे एका यानाने पृथ्वीवर यशस्वी रित्या उतरल्या व एलोन मस्क यांच्या कंपनीचे सर्वत्र कौतुक होत आहे जे काम नासा(NASA)जमले नाही ते एलोन मस्क यांच्या कंपनीने करून दाखवले हि मोहीम कशी पार पडली (How did this campaign go?) अमेरिकेने अंतराळात 5 जून 2024 रोजी दोन अंतराळवीरांना घेऊन बोईंग कंपनीचे स्टार लाइनर या अंतराळ यानातून अवकाशात झेपावलं होतं साधारणतः एक किंवा दोन आठवड्यानंतर हे अवकाशयान पृथ्वीकडे परतीचा प्रवास चालू करेल अशी अपेक्षा  शास्त्रज्ञांची होती या अंतराळ यानामध्ये भारतीय वंशाच्या सुनीता विलियम्स आणि त्यांचे सहकारी बॅरी विलमोर…

Read More

मुंबई- विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी(vidhan parishad election) उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण सहा उमेदवारी अर्ज दाखल झाले होते विधान परिषदेच्या(vidhan parishad election) पाच रिक्त जागांसाठी ही निवडणूक जाहीर झाली होती यामध्ये पाच जागांसाठी सहा उमेदवारी अर्ज दाखल झाले पण एका उमेदवारी अर्जावर सूचक व अनुमोदकाची सही नसल्यामुळे तो अर्ज बाद झाला आहे? ही निवडणूक आता बिनविरोध होणार आहे? विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विधान परिषदेचे(vidhan parishad election)पाच आमदार हे विधानसभेवर निवडून गेले यामुळे या पाच जागा रिक्त झाल्या या विधान परिषदेच्या जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली पाच जागांसाठी 17 मार्च 2025 पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले अर्ज वापस घ्यायची तारीख ही 20…

Read More

दुबई-दुबई इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये भारत (India)विरुद्ध न्यूझीलंड हा क्रिकेटचा सामना भारताने जिंकला व आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी(ICC Champions Trophy) आपल्या नावे केली याप्रसंगी आयसीसीचे अध्यक्ष जय शहा ही उपस्थित होते चॅम्पियन्स ट्रॉफी(ICC Champions Trophy)यंदा पाकिस्तान(Pakistan)मध्ये खेळवली गेली पाकिस्तानला या स्पर्धेचे यजमानपद मिळाले पण काल झालेल्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमांमध्ये पाकिस्तान(Pakistan)क्रिकेट बोर्डाचा(Pakistan Cricket Board) एकही सदस्य स्टेजवर दिसला नाही यामुळे आयसीसी पाकिस्तान क्रिकेट बॉर्ड(Pakistan Cricket Board) वर नाराज असल्याची चर्चा आहे काल झालेल्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमांमध्ये आयसीसी चे चेअरमन जय शहा हे उपस्थित होते पण पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा(Pakistan Cricket Board)एकही सदस्य त्या ठिकाणी उपस्थित नव्हता विशेष म्हणजे यंदाचे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी(ICC Champions Trophy)चे…

Read More

मुंबई सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन विधिमंडळामध्ये चालू आहे आणि याच दरम्यान विधान परिषद(Maharashtra Legislative Council Elections) रिक्त जागांसाठी 27 मार्च रोजी मतदान होणार असल्याची घोषणा झाली आहे त्यामुळे राज्यातील पाच रिक्त विधान परिषदेच्या जागांसाठी कोणाची वर्णी लागणार कोणती नावे चर्चेत आहेत राज्यामध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि या निवडणुकीमध्ये पाच विधान परिषदेचे आमदार हे विधानसभेवर निवडून गेले त्यामुळे या पाच जागा रिक्त झाले आहेत या पाच जागांमध्ये भारतीय जनता पार्टीचे तीन उमेदवार तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षाचे एकेक आमदार विधानसभेवर निवडून गेलेले आहेत त्यामुळे या जागा रिक्त झाले आहेत कोणते आमदार विधानसभेला निवडून गेले ?(Which MLAs were…

Read More