Author: Sankalp Today
संकल्प टुडे हे आपल्याला बातमी वेगळया अँगल दाखवेल पत्रकारितेचा अनुभव असलेली टीम हलक्या फुलक्या शब्दा मध्ये बातमी सांगेल संतोष पवार यांना १५ वर्ष पत्रकारितेचा अनुभव या वैचारिक लिखाणाने बातम्यानची व विचारांच्या भट्टीतून सोन तर चमकणारच
आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण भारतामध्ये सीएए लागू केला आणि आपल्या मनात प्रश्न पडला असेल की नेमकं हे सी ए ए काय आहे व त्याचा काय परिणाम होईल याविषयी चर्चा करूया सी ए ए याचा अर्थ होतो नागरिकता संशोधन कायदा तर सदरील सीएए मध्ये भारताच्या लगत असलेले पाकिस्तान बांगलादेश व अफगाणिस्तान या तीन देशांमध्ये हिंदू’बौद्ध`जैन`शिख ईसाई हे या तीन देशांमध्ये अल्पसंख्यांक आहेत पण मागील काही वर्षांमध्ये यांच्यावर अन्याय झाल्यामुळे ते सरळ भारतात शरणार्थी म्हणून आले आता या शरणार्थ्यांना भारताचे नागरिकत्व देण्यासाठी हा कायदा बनवला गेला सी ए बी म्हणजे सिटीझन अमेंडमेंट बिल हे बिल 9 डिसेंबर 2019 ला…
लोकसभा निवडणूक आचारसंहिता हि पाच ते दहा मार्च दरम्यान लागणार होती पण निवडणूक आयोगाचे आयुक्त अरुण गोयल जी यांनी तडकाफडकी राजीनामा दिला व राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे आता संसदीय कायदेमंत्री अर्जुन राम मेगवाल यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमून नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती ज्यामध्ये एक केंद्रीय मंत्री लोकसभा काँग्रेसचे नेते आदीर रंजन चौधरी यांचा व इतर सदस्यांचा समावेश असेल ही समिती 13 14 मार्च ला बैठक करून निवडणूक आयुक्तांची नियुक्ती ही 15 मार्चपर्यंत होईल अशी शक्यता आहे याआधी निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे हे सुद्धा सेवानिवृत्त झाले आहेत या दोन आयुक्त यांची आता…
वात व्याधी त्याचे हेतू आणि चिकित्सा: वात व्याधी म्हणजे नेमके काय खरे पाहता प्राकृत वात या ठिकाणी अपेक्षित नाही ही गोष्ट स्पष्ट आहे, वातदोषाचे सर्वच व्याधीचा यात समावेश होतो, परंतु वाताचे मुख्यतः दोन प्रकार सांगितले आहेत. सामान्यज व्याधी आणि नानात्मक व्याधी नानातमक मध्ये केवळ एकच दोष, ठराविक दोषापासून उत्पन्न होऊ शकतात जशे पक्षघात, कंपवात, इ. नानात्मक व्याधी यामध्ये वाताचे 80 विकार ,पित्ताचे 40 विकार, आणि कफाचे 20 विकार सांगितले आहेत. वायूचा प्रकोपाची कारणे: रूक्ष ,शीत, अल्प,लघु,पित्त, कटू कषाय रसाचे अशा अन्नाचे सेवन करणे, अतिमैथुन, जागरण, विविध उपचारांचा मिथ्या योग, रक्तामक्षण, आणि पंचकर्माचा अयोग, अतिव्यायाम, अतिश्रम, धातूक्षय, वेगवे धारण, आमोत्तपती,आघात म्हणजेच…
लोकसभेचे आचारसंहिता कुठल्याही क्षणी लागू शकते त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व त्यांच्या मंत्रिमंडळाने निर्णय घ्यायचा धडाका लावला आहे यामध्ये त्यांनी मागील दोन दिवसांमध्ये वेगवेगळ्या मंत्रालयाचे 269 जीआर काढले कारण एकदा आचारसंहिता लागली की निवडणुका पूर्ण होईपर्यंत कुठलाही शासन निर्णय घेता येत नाही त्यामुळे सध्या जीआर करण्याचा सपाटा एकनाथराव शिंदे यांच्या मंत्रिमंडळाने लावला आहे सामान्य माणूस त्यांच्या जी आर साठी वाट पाहत बसतो खुर्चीवर बसलेल्या सत्ताधाऱ्यांच्या मनात आल्यावर ते त्यांना पाहिजे तशा पद्धतीने त्या वेळेतच निर्णय घेतात आणखी किती निर्णय होतात ते पाहावे लागेल
लोहा शहरातील नांदेड लातूर रोडवरील भाजी मंडईला शॉर्टसर्किटमुळे आज सकाळी सहा वाजता आग लागली यामुळे भाजी विक्रेत्यांचा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे भाजी मंडईच्या मागे एक डीपी आहे या डीपी मधून शॉर्टसर्किट झाले यामुळे डीपी लगत असलेले भाजीपालाच्या दुकानांना आग लागली व दोन ते तीन दुकान जळून खाक झाले व भाजीपालाही पूर्ण खराब झाला यामुळे भाजीपाला विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले आहे तरी सदरील भाजीपाला विक्रेत्यांच्या नुकसान हे वीज वितरण कंपनीने भरून द्यावे अशी मागणी गजानन चव्हाण यांनी केली आहे
रस्त्यावर फिरणारे मोकाट कुत्रे यांच्यापेक्षा मानवी आरोग्य व आयुष्याला जास्त महत्त्व दिले पाहिजे अशी टिपणी काल केरळ हायकोर्ट जस्टीस पी व्ही कुन्हीकृष्णन यांनी केली मागील काही वर्षापासून कुत्र्यांचे मानवावर हल्ले हे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत कुत्र्यांचे चावा घेतल्याने रेबीज सारखे खतरनाक आजार होतात यामध्ये सुद्धा लक्षणीय वाढ झालेली आहे याला कारण मागील काही वर्षापासून मोकाट कुत्र्यांना मारण्यावर आलेली बंदी हैदराबाद मध्ये एका चिमुकल्या मुलावर आठ ते नऊ मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून त्याला ठार मारले असे घटना मागील काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात वाढत आहेत यावरील एका प्रकरणाची सुनावणी करताना कोर्टाने डॉग लव्हरला वर्तमानपत्रात लेख व व्हिडिओ टाकण्यापेक्षा पुढे येऊन मोकाट कुत्र्यांची…
महादेवा चे बारा जोतिर्लिग आहेत पण तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्र मध्ये एक असे मंदिर आहे ज्या मंदिरात बारा जोतिर्लिंगांचे दर्शन एकत्र होते हे मंदिर आहे नांदेड जिल्यात नांदेड लातूर महामार्ग वर वसलेले माळाकोळी हे गाव याच मंदिरात बारा जोतिर्लिंग आहेत या मंदिरा बाबतीत एक आख्यायिका अशी आहे कि रामायण लिखाण झाल्या नंतर महिरशी वाल्मिकी या मार्गे जात असताना महाशिवरात्रीचे पर्व लागले असं सांगितले जाते कि या दिवशी एखाद्या जोतिर्लिगाचे दर्शन घ्यावे वाल्मिकी जी नि दिव्य दृष्टीने पहिले कि आसपास कोठे जोतिर्लिग आहे तर त्यांच्या असे लक्ष्यात आले कि वैजनाथ व नागनाथ हे दोन्ही जोतिर्लिंग लांब आहेत म्हणून त्यानि बारा दगड…
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरंगे पाटील यांची एस आय टी मार्फत चौकशी होणार आहे पण मग प्रश्न हा पडतो कि हि एस आय टी चोकशी काय असते एस आय टी म्हणजे विशेष तपस पथक मराठी अर्थ जर सरकारला असे वाटत असेल कि एखाद्य गुन्हयाचा तपास जर बरोबर झाला नसेल तर सरकार एस आय टी ची स्थापना करू शकते १९८४ मध्ये पहिल्यांदा एसआयटी ची स्थापना कोर्टाने केली होती जर तपासामध्ये काही त्रुटी आढळल्यास अशा प्रकारे एसआयटी स्थापन केली जाते यामध्ये मुख्यतः निवृत्त न्यायाधीश याचे सदस्य असतात व ते सदरील प्रकरणाची चौकशी करतात तसेच एसआयटी नेमण्याचा अधिकार हा न्यायालयाप्रमाणे केंद्र सरकार…
मुंबई – लोकसभेची निवडणूक जशी जशी जवळ येत आहे तसं तसं सर्वच राजकीय पक्षांमध्ये बैठकीचे सत्र सुरू झाले आहे काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावर होते याप्रसंगी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे या दोघांशीही जागा वाटपाबाबतीत चर्चा केली यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या दोघांना एक आकडी जागा मिळण्याची शक्यता आहे शिवसेनेकडे बारा खासदार आहेत व त्यांना नऊ जागा मिळण्याची शक्यता आहे यामुळे कोणत्यातरी तीन विद्यमान खासदारांचा पत्ता कट होणार आहे असं बोललं जात आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांना चार जागा मिळण्याची शक्यता आहे अशा बातम्या माध्यमांमध्ये येत आहेत पण शिवसेनेच्या नेत्यांचं म्हणणं…
आयोध्या 22 जानेवारी ला आयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यापासून लाखो भाविकांनी रामललाचे दर्शन घेतले व कोट्यावधी रुपयाचे दान दिले या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यापासून अनेक चमत्कार होत आहेत असं ऐकायला मिळत आहे पण एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे यामध्ये चक्क एका गरुड पक्षाने राम मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करून प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीची परिक्रमा करायला चालू केले ते पाहून तेथील भक्त आश्चर्यचकित झाले प्रभू रामचंद्राच्या मूर्तीच्या भोवती गोल प्रदक्षणा मारण्यास या गरुड पक्षाने सुरुवात केली तेथील सुरक्षा रक्षकांना काय करावे ते कळत नव्हते पुजारी तिथे आले काही वेळानंतर परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर हा पक्षी सरळ बाहेर निघून गेला पुरणाच्या मते गरुड…