Author: Sankalp Today
संकल्प टुडे हे आपल्याला बातमी वेगळया अँगल दाखवेल पत्रकारितेचा अनुभव असलेली टीम हलक्या फुलक्या शब्दा मध्ये बातमी सांगेल संतोष पवार यांना १५ वर्ष पत्रकारितेचा अनुभव या वैचारिक लिखाणाने बातम्यानची व विचारांच्या भट्टीतून सोन तर चमकणारच
लोकसभेचे आचारसंहिता कुठल्याही क्षणी लागू शकते त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व त्यांच्या मंत्रिमंडळाने निर्णय घ्यायचा धडाका लावला आहे यामध्ये त्यांनी मागील दोन दिवसांमध्ये वेगवेगळ्या मंत्रालयाचे 269 जीआर काढले कारण एकदा आचारसंहिता लागली की निवडणुका पूर्ण होईपर्यंत कुठलाही शासन निर्णय घेता येत नाही त्यामुळे सध्या जीआर करण्याचा सपाटा एकनाथराव शिंदे यांच्या मंत्रिमंडळाने लावला आहे सामान्य माणूस त्यांच्या जी आर साठी वाट पाहत बसतो खुर्चीवर बसलेल्या सत्ताधाऱ्यांच्या मनात आल्यावर ते त्यांना पाहिजे तशा पद्धतीने त्या वेळेतच निर्णय घेतात आणखी किती निर्णय होतात ते पाहावे लागेल
लोहा शहरातील नांदेड लातूर रोडवरील भाजी मंडईला शॉर्टसर्किटमुळे आज सकाळी सहा वाजता आग लागली यामुळे भाजी विक्रेत्यांचा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे भाजी मंडईच्या मागे एक डीपी आहे या डीपी मधून शॉर्टसर्किट झाले यामुळे डीपी लगत असलेले भाजीपालाच्या दुकानांना आग लागली व दोन ते तीन दुकान जळून खाक झाले व भाजीपालाही पूर्ण खराब झाला यामुळे भाजीपाला विक्रेत्यांचे मोठे नुकसान झाले आहे तरी सदरील भाजीपाला विक्रेत्यांच्या नुकसान हे वीज वितरण कंपनीने भरून द्यावे अशी मागणी गजानन चव्हाण यांनी केली आहे
रस्त्यावर फिरणारे मोकाट कुत्रे यांच्यापेक्षा मानवी आरोग्य व आयुष्याला जास्त महत्त्व दिले पाहिजे अशी टिपणी काल केरळ हायकोर्ट जस्टीस पी व्ही कुन्हीकृष्णन यांनी केली मागील काही वर्षापासून कुत्र्यांचे मानवावर हल्ले हे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत कुत्र्यांचे चावा घेतल्याने रेबीज सारखे खतरनाक आजार होतात यामध्ये सुद्धा लक्षणीय वाढ झालेली आहे याला कारण मागील काही वर्षापासून मोकाट कुत्र्यांना मारण्यावर आलेली बंदी हैदराबाद मध्ये एका चिमुकल्या मुलावर आठ ते नऊ मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून त्याला ठार मारले असे घटना मागील काही वर्षापासून मोठ्या प्रमाणात वाढत आहेत यावरील एका प्रकरणाची सुनावणी करताना कोर्टाने डॉग लव्हरला वर्तमानपत्रात लेख व व्हिडिओ टाकण्यापेक्षा पुढे येऊन मोकाट कुत्र्यांची…
महादेवा चे बारा जोतिर्लिग आहेत पण तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्र मध्ये एक असे मंदिर आहे ज्या मंदिरात बारा जोतिर्लिंगांचे दर्शन एकत्र होते हे मंदिर आहे नांदेड जिल्यात नांदेड लातूर महामार्ग वर वसलेले माळाकोळी हे गाव याच मंदिरात बारा जोतिर्लिंग आहेत या मंदिरा बाबतीत एक आख्यायिका अशी आहे कि रामायण लिखाण झाल्या नंतर महिरशी वाल्मिकी या मार्गे जात असताना महाशिवरात्रीचे पर्व लागले असं सांगितले जाते कि या दिवशी एखाद्या जोतिर्लिगाचे दर्शन घ्यावे वाल्मिकी जी नि दिव्य दृष्टीने पहिले कि आसपास कोठे जोतिर्लिग आहे तर त्यांच्या असे लक्ष्यात आले कि वैजनाथ व नागनाथ हे दोन्ही जोतिर्लिंग लांब आहेत म्हणून त्यानि बारा दगड…
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरंगे पाटील यांची एस आय टी मार्फत चौकशी होणार आहे पण मग प्रश्न हा पडतो कि हि एस आय टी चोकशी काय असते एस आय टी म्हणजे विशेष तपस पथक मराठी अर्थ जर सरकारला असे वाटत असेल कि एखाद्य गुन्हयाचा तपास जर बरोबर झाला नसेल तर सरकार एस आय टी ची स्थापना करू शकते १९८४ मध्ये पहिल्यांदा एसआयटी ची स्थापना कोर्टाने केली होती जर तपासामध्ये काही त्रुटी आढळल्यास अशा प्रकारे एसआयटी स्थापन केली जाते यामध्ये मुख्यतः निवृत्त न्यायाधीश याचे सदस्य असतात व ते सदरील प्रकरणाची चौकशी करतात तसेच एसआयटी नेमण्याचा अधिकार हा न्यायालयाप्रमाणे केंद्र सरकार…
मुंबई – लोकसभेची निवडणूक जशी जशी जवळ येत आहे तसं तसं सर्वच राजकीय पक्षांमध्ये बैठकीचे सत्र सुरू झाले आहे काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईच्या दौऱ्यावर होते याप्रसंगी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे या दोघांशीही जागा वाटपाबाबतीत चर्चा केली यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या दोघांना एक आकडी जागा मिळण्याची शक्यता आहे शिवसेनेकडे बारा खासदार आहेत व त्यांना नऊ जागा मिळण्याची शक्यता आहे यामुळे कोणत्यातरी तीन विद्यमान खासदारांचा पत्ता कट होणार आहे असं बोललं जात आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांना चार जागा मिळण्याची शक्यता आहे अशा बातम्या माध्यमांमध्ये येत आहेत पण शिवसेनेच्या नेत्यांचं म्हणणं…
आयोध्या 22 जानेवारी ला आयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यापासून लाखो भाविकांनी रामललाचे दर्शन घेतले व कोट्यावधी रुपयाचे दान दिले या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यापासून अनेक चमत्कार होत आहेत असं ऐकायला मिळत आहे पण एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे यामध्ये चक्क एका गरुड पक्षाने राम मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करून प्रभू रामचंद्र यांच्या मूर्तीची परिक्रमा करायला चालू केले ते पाहून तेथील भक्त आश्चर्यचकित झाले प्रभू रामचंद्राच्या मूर्तीच्या भोवती गोल प्रदक्षणा मारण्यास या गरुड पक्षाने सुरुवात केली तेथील सुरक्षा रक्षकांना काय करावे ते कळत नव्हते पुजारी तिथे आले काही वेळानंतर परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर हा पक्षी सरळ बाहेर निघून गेला पुरणाच्या मते गरुड…
यंदा उन्हाळा कडक राहणार असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे अल लिनो ची स्थिती मे महिन्यापर्यंत राहू शकते त्यामुळे यंदा भारतामध्ये सामान्य पेक्षा जास्त गर्मी पडण्याची शक्यता आहे शुक्रवारी भारतीय मौसम विज्ञान विभाग मी दिलेल्या माहितीप्रमाणे यंदा मार्च ते मे महिन्यापर्यंत तापमान जास्त राहणार आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अधिक तापमान राहील उत्तर पूर्व भारत पश्चिम तट दक्षिण सोडून बाकी सर्व ठिकाणी तापमान जास्त राहील या उकड्यापासून सुटका होण्यासाठी जून महिना उजडेल असेही I M D ने सांगितले आहे या गर्मी पासून बचाव करण्यासाठी आत्ताच आपल्या घरातील फॅन कुलर तसेच एसी दुरुस्त करून घ्यावे व उन्हाळ्यामध्ये स्वतःची व परिवारातील लोकांची…
लोकसभा निवडणुका जश्या जशा जवळ येत आहेत तसंच राजकीय पक्ष सुद्धा जोमाने तयारीला लागले आहेत आपकी बार 400के पार म्हणत भारतीय जनता पार्टीने आपली पहिली यादी जाहीर केली या यादीमध्ये 195 उमेदवारांची नावे आहेत यामध्ये प्रामुख्याने वाराणसी मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी गांधीनगर मधून अमित शहा लखनऊ मधून राजनाथ सिंह व नागपूर मधून नितीन गडकरी तसेच यामध्ये 34 मंत्र्यांचाही समावेश आहे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि दोन पूर्व उपमुख्यमंत्री या यादीमध्ये आहेत विशेष म्हणजे या यादीमध्ये नवयुवकांना मोठ्या प्रमाणात संधी देण्यात आली आहे 47 उमेदवार हे पन्नाशीच्या मधील आहेत असेत मध्य प्रदेश .गुना मधून ज्योतीरादीत्य सिंधिया विदिशा मधून शिवराज सिंग चव्हाण…
टमाट्याला योग्य भाव मिळत नाही म्हणून तरी त्रस्त झालेल्या संतप्त शेतकऱ्याने आपले टमाटे थेट रस्त्यावरून फेकले सदरील घटना ही लोहा नांदेड रोडवरची आहे या राज्य महामार्गावर एका स्थानिक शेतकऱ्याने टमाट्याला योग्य भाव मिळत नाहीये उत्पादन खर्च निघत नाहीये म्हणून टमाटे सरळ रस्त्या वर फेकले यामुळे रस्त्यावर सगळीकडे लाल लाल टमाटे दिसत होते त्यावरून वाहने जाताना वाहन चालकाच्या सुद्धा मनामध्ये त्या शेतकऱ्याच्या नुकसानीची जाणीव होत होती प्रत्येक जण हळहळ व्यक्त करत होते जगाच्या पोशिंद्याला ही वेळ येणे ही प्रत्येकासाठीच घातक आहे काहीच इलाज चालत नाहीये काय करावे हे कळत नाहीये नाईलाजस्तव हा पर्याय त्या शेतकऱ्यांनी निवडला सदरील शेतकऱ्याचा आंदोलनाचा फायदाही काही…