Author: Sankalp Today
संकल्प टुडे हे आपल्याला बातमी वेगळया अँगल दाखवेल पत्रकारितेचा अनुभव असलेली टीम हलक्या फुलक्या शब्दा मध्ये बातमी सांगेल संतोष पवार यांना १५ वर्ष पत्रकारितेचा अनुभव या वैचारिक लिखाणाने बातम्यानची व विचारांच्या भट्टीतून सोन तर चमकणारच
मुंबई आज शिवसेनेने आपली लोकसभेची पहिली यादी जाहीर केली यामध्ये आठ जणांचा समावेश आहे या आठ जणांमध्ये ठाण्याचे विद्यमान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे नाव नाही नाही तर पाहूया कोणत्या कोणत्या उमेदवारांना या वेळी संधी मिळाली 1)मुंबई दक्षिण मध्य श्री राहुल शेवाळे 2)कोल्हापूर श्री संजय मंडलिक 3)शिर्डी श्री सदाशिव लोखंडे 4)बुलढाणा श्री प्रतापराव जाधव 5)हिंगोली श्री हेमंत पाटील 6)मावळ श्री श्रीरंग बारणे 7)रामटेक श्री राजू पारवे 8)हातकलंगले श्री धैर्यशील माने यांना उमेदवारी देण्यात आली आहे यामध्ये महत्त्वाचे म्हणजे हेमंत पाटील यांना उमेदवारी मिळेल की नाही अशा चर्चा अनेक दिवसापासून प्रसारमाध्यमांमध्ये होत्या पण अखेरीस त्यांना उमेदवारी जाहीर झाली
मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आहे जीडीपीमध्ये या शहराचा सर्वात जास्त वाटा आहे अनेक उद्योगधंदे येथे चालतात मुंबई शेअर बाजार चित्रपट सृष्टी येथेच आहे आता आपली मुंबई बनली आहे अब्जाधीशांचे शहर किंवा याला असे म्हणता येईल मुंबई अब्जाधीशांची राजधानी बंदी आहे जगामध्ये कोणत्या शहरांमध्ये किती अब्जाधीश आहेत हे पाहूया न्यूयॉर्क 119 लंडन 97 मुंबई 92 बीजिंग 91 शेंगाई 89 मुंबईमध्ये अब्जा देशाची संपत्ती ही गतवर्षीपेक्षा 47 टक्क्याने वा ढली आहे व ती आता 445 अरब अमेरिकन डॉलर एवढी झाली आहे चीनमध्ये सध्या 814 अरबती राहतात हे गतवर्षीच्या तुलनेमध्ये 155 ने कमी आहे बघूया कोणत्या देशात किती अब्जाधीश आहेत चीन 814…
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सगळ्यात राजकीय पक्षांना डोकेदुखी ठरत आहे ती बंड करणाऱ्या नेत्यांची आधीच मताची जुळवाजुळव करता पक्षांना चांगलीच दमछाक होत आहे पक्षामधून होणारा विरोध यामुळे राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढली आहे अमरावती लोकसभा मतदारसंघांमधून विद्यमान खासदार नवनीत राणा यांना भाजपाने उमेदवारी जाहीर केली व लगेच बच्चू कडू यांनी बंड करत आपण नवनीत राणा यांचा प्रचार करणार नाही असे सांगितले बच्चू कडू व नवनीत राणा यांचे पती रवी राणा या दोघांमध्ये मागे चांगलेच शाब्दिक युद्ध रंगले होते यामुळे बच्चू कडू यांचा नवनीत राणा यांच्या उमेदवारीला विरोध होता आता उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हा विरोध तीव्र होताना दिसत आहे बच्चू कडू हे अचलपूर…
आज उद्धव ठाकरे गट यांनी आपली पहिली यादी जाहीर केली यामध्ये 17 उमेदवारांचा समावेश आहे पाहूया तिथे सतरा उमेदवार कोण आहेत मुंबई उत्तर पूर्व संजय दिना पाटील रायगड आनंत गीते छत्रपती संभाजीनगर चंद्रकांत खैरे ठाणे राजन विचारे मुंबई दक्षिण अरविंद सावंत मुंबई उत्तर पश्चिम अमोल किर्तीकर हातकणंगले (ठाकरे गट पुरस्कृत) राजू शेट्टी मावळ संजय माघोर बुलढाणा नरेंद्र खेडेकर हिंगोली नागेश पाटील आष्टीकर धाराशिव ओमराजे निंबाळकर शिर्डी भाऊसाहेब वाकचौरे रत्नागिरी सिंधुदुर्ग विनायक राऊत परभणी संजय जाधव यवतमाळ वाशिम संजय देशमुख सांगली चंद्रहार पाटील नाशिक राजाभाऊ वाजे
जालना -मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची सुरुवात यावेळी अंतरवाली सराटी इथून झाली मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण व त्यानंतरचा लाटी हल्ला व त्यानंतर उभ्या महाराष्ट्रामध्ये याचे पडसाद उमटले पुढे शासन व जरांगे पाटील यांच्यामध्ये चर्चा होऊ लागली या चर्चेमध्ये जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार रावसाहेब दानवे कुठेही दिसले नाही आता मनोज जरांगे पाटील हे प्रत्येक मतदारसंघांमध्ये एक उमेदवार देणार आहेत व जालना मधून मराठा योद्धा मंगेश साबळे हे आपली उमेदवारी दाखल करणार आहेत अशी चर्चा आहे मंगेश साबळे या आरक्षणाच्या आंदोलनामध्ये एडवोकेट गुणवंत सदावर्ते यांची गाडी फोडल्यामुळे चर्चेत आले होते तसेच त्यांनी रास्ता रोको च्या दरम्यान स्वतःची चार चाकी गाडी जाळली होती त्यानंतर…
लोकसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांच्या बैठकांचे सत्र चालू आहे पण यामध्ये भारतीय जनता पार्टीने बाजी मारत सहा याद्या जाहीर केल्या व त्यामध्ये 405 लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारी जाहीर केली पण या यादीमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आले यामध्येभाजपाच्या विद्यमान खासदारांची संख्या ही 291 होती त्यापैकी 101 खासदारांचे तिकीट कापून भाजपाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला तसेच या 101 मध्ये काही मंत्र्यांचाही समावेश आहे पहिल्या यादीमध्ये 33 दुसऱ्या यादीमध्ये 30 तर पाचव्या यादीत 37 अशी विद्यमान खासदारांची तिकिटे कापली सर्वांनाच आश्चर्याचा धक्का तेव्हा बसला जेव्हा प्रज्ञा ठाकूर वीके सिंग वरून गांधी अश्विनी चौबे हर्षवर्धन गौतम गंभीर दर्शना जर दोष प्रतापसिंह अशा बड्या नेत्यांची तिकिटे…
हिंगोली प्रतिनिधी-दत्ता बोडके कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा ते डोंगरकडा मार्गावर भाटेगाव शिवारात संत्रा घेऊन भरधाव वेगाने जाणारा ट्रक उलटल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी दि २५ सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरावतीकडून एका ट्रकमध्ये (क्र.केए-५१- सी-३६२७) संत्राचे कॅरेट भरून सदर ट्रक नांदेडकडे जात होता. आज सकाळी ट्रक वारंगा फाटा ते डोंगरकडा मार्गावर भाटेगाव शिवारात आला असतांना भाटेगाव वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले.व ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला. याअपघातात , मुजफ्फर अहमद वय 35 वर्ष(मयत व्यक्ती) आतार हुसेन वय वर्ष 30 गंभीर जखमी राहणार इलाहाबाद उत्तर प्रदेश येथील आहेत…
हिंगोली प्रतिनिधी-दत्तात्रय बोडखे कळमनुरी तालुक्यातील हिंगोली नांदेड महामार्गावर कुर्तडी शिवारामध्ये २३मार्च शनिवार रोजी बोलेरो व दुचाकींचा भिषण अपघात झाला या अपघातात दुचाकीवरील एका जणांचा जागीच मृत्यु झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे, हिंगोली नांदेड महामार्गावर कुर्तडी शिवारात २३ मार्च शनिवार रोजी सायंकाळी साडेसात वाजता हिंगोली कडून वारंगा फाटा कडे जाणाऱ्या बोलेरो एम एच१२ व्हीसी ८०१४ व दुचाकी एम एच ०६ बी क्यू ९८४३ चा भीषण अपघात झाला भोसी येथील राहुल उर्फ सुरज दत्तराव भालेराव वय २८ वर्ष व श्याम शंकरराव देवकते व २५ वर्ष हे दोघेजण राहणार भोसी ता कळमनुरी येथील असून हे दोघेजन भोसी येथून दुचाकी ने…
होळी साजरी करण्या चे कारण आहे या मागे एक कथा सांगितली जाते पुरातन काळात हिरण्य कश्यपू नावाचा राजा होता त्याने कठोर तप करून ब्रमाजीला प्रसन्न करून वर मागितला कि त्याला कोणी पशु मानव पक्षी कोणीही मारू नये आकाशात नाही व जामणी वर पण नाही दिवस किवां रात्री नाही असे वरदान मागून घेतले व नंतर त्याने प्रजेवर आतोनात हाल केले जो कोणी भगवंताचे नाव घेईल त्याला शिक्षा केली जायची पण त्याचा पुत्र मात्र आहोरात्र भगवान विष्णूचे ध्यान करत असत त्याच्या वर पण हिरण्य कश्यपू ने आतोनात हाल केले पण काहीही उपयोग झाला नाही हिरण्य कश्यपू ची बहीण होती होलिका तिच्या कडे…
लोकसभा निवडणुकी आधी भारतीय जनता पार्टीला दोन मोठे धक्के बसले आहेत कारण या दोघांना उमेदवारी मिळाली व विदेमान खासदार आहेत पहिल्या आहेत रंजनबेन भट्ट या वडोदरा या लोकसभा मतदार संघाच्या खासदार आहेत २०१४ मध्ये त्या निवडून आल्या होत्या कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये वाराणसी व वडोदरा या दोन्ही जागून निवडणूक लढली होती व दोन्ही जागी ते निवडून आले होते पण नंतर त्यांनी वडोदरा लोकसभा मतदार संघाचा खासदारकी चा राजीनामा दिला होता व याच ठिकाणाहून रंजनबेन भट्ट निवडून आल्या होत्या नंतर २०१९ मध्ये पण त्या विजयी झाल्या होत्या व २०२४ मध्ये त्यांना भा ज पा ने उमेदवारी दिली होती…