Author: Sankalp Today

संकल्प टुडे हे आपल्याला बातमी वेगळया अँगल दाखवेल पत्रकारितेचा अनुभव असलेली टीम हलक्या फुलक्या शब्दा मध्ये बातमी सांगेल संतोष पवार यांना १५ वर्ष पत्रकारितेचा अनुभव या वैचारिक लिखाणाने बातम्यानची व विचारांच्या भट्टीतून सोन तर चमकणारच

आईन लग्नसराई मध्ये देशामध्ये सोन्याच्या भावामध्ये विक्रमी वाढ झाली आहे त्यामुळे सोने सामान्य ग्राहकाच्या आवाक्याच्या बाहेर गेले आहेत आत्ता सोने 74000 प्रति तोळा पर्यंत पोचले आहे जर जागतिक स्तराचा विचार केला तर यामध्ये आणखीन 25% वाढ होण्याची दाट शक्यता आहे याचे मुख्य कारण म्हणजे इराण आणि इजराइल या दोन देशांमध्ये चालू असलेलं युद्ध यामुळेच मागील तीन महिन्यांमध्ये भारतामध्ये सोन्याच्या किमतीमध्ये 16% एवढी मोठी वाढ झाली आहे सध्या लोकसभेच्या निवडणुका चालू असल्यामुळे भाव कमी होण्यासाठी सरकार कुठलाही प्रयत्न करू शकत नाही

Read More

अमरावती -अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा या कायम आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत राहतात बऱ्याच प्रयत्नानंतर नवनीत राणा यांना अमरावती लोकसभा मतदारसंघांमधून भाजपाच्या वतीने लोकसभेची उमेदवारी मिळाली या उमेदवारी देखील मित्र पक्षांनी विरोध केला यामध्ये बच्चू कडू यांचे नाव आघाडीवर होते त्यांनी आपल्या पक्षातर्फे एक उमेदवार अमरावती लोकसभेमध्ये उभा केला त्यामुळे नवनीत राणा यांना मोठे आव्हान तयार झाले एका जाहीर सभेमध्ये बोलताना नवनीत राणा यांनी भाजपाचा प्रचाराचा जो मुख्य मुद्दा आहे नरेंद्र मोदी यांची लाट यावरच राणा यांनी टीका केली त्या म्हणाल्या 2019 मध्ये मोदी लाट तरीपण मी अपक्ष निवडून आलेच त्यामुळे मोदी लाटेवर भरोसा न ठेवता आपल्या आपल्या कामाला लागा असे…

Read More

नांदेड लोकसभा मतदारसंघ हा पूर्वी हैदराबाद संस्थानामध्ये होता त्यानंतर मराठवाड्याचा भाग हा संयुक्त महाराष्ट्र मध्ये आला व त्यानंतर 1952 ला लोकसभेची निवडणूक झाली तेव्हापासून ते 2019 पर्यंत कोणते कोणते खासदार हे या मतदारसंघांमध्ये निवडून आले ते पाहूया 1952 ची लोकसभा निवडणूक या निवडणुकीमध्ये नांदेड लोकसभा मतदारसंघांमध्ये दोन मतदारसंघ होते यात पहिला राखीव तर दुसरा खुला असे मतदारसंघ होते राखीव मतदार संघामधून काँग्रेस पक्षाचे नामदेवराव कांबळे हे विजयी झाले होते तर खुला मतदारसंघातून काँग्रेसचे शंकरराव टेळकीकर हे विजयी झाले होते 1957 लोकसभा निवडणूक या निवडणुकीमध्ये SCF या पक्षाचे हरीहर सोनूले हे विजयी झाले होते राखीव मतदार संघामधून काँग्रेसचे देवराव कांबळे विजय…

Read More

हिंगोली- डॉक्टरचा पोरगं डॉक्टर होतं मेडिकल वाल्याचा पोरगं मेडिकलवाला होतो इंजिनिअरचे पोरग इंजिनियर होतं आणि शेतकऱ्याचे पोरग शेतकरी होतं हे आपण आतापर्यंत पाहिले आहे पण हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील शिवनी या गावचे प्रगतशील शेतकरी केशवराव जाधव यांचा मुलगा मात्र याला अपवाद ठरला आहे कारण डॉक्टर आंकेत केशवराव जाधव हा उच्च विद्या विभूषित असून सुद्धा चांगल्या नोकरीला असून सुद्धा त्याने कलेक्टर व्हायचं स्वप्न पाहिलं वडिलांनी दिलेल्या साथीमुळे ते स्वप्न आंकेत नि पूर्णही केलं शिवनी हे छोटस गाव गावामध्ये शिक्षणाची व्यवस्था नसल्यामुळे केशवराव जाधव यांनी मुलाला कळमनुरी मधील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय येथे प्रवेश दिला व तेथे आंकेत ने दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण…

Read More

देशामध्ये सध्या लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत सर्व राजकीय पक्ष आपल्या बाजूने मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे प्रचार तंत्र वापरत आहेत पण यंदाच्या निवडणुकीमध्ये पुरुषांमध्ये व महिला मतदारांमध्ये अत्यंत कमी फरक आहे त्यामुळे 2024 ची निवडणूक ही नारीशक्तीच्या हातात आहे असं बोललं जात आहे याचे कारण आपण पाहूया यंदा देशामध्ये एकूण 9 कोटी 26 लाख 37 हजार 230 एवढे मतदार आहेत व त्यातील पुरुष मतदारांची संख्या ही 4 कोटी 86 लाख 4 हजार 918 व महिला मतदारांची संख्या ही 4 कोटी 44 लाख 16 हजार 718 एवढी आहे त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षांना महिला मतदारांना कडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे मागील काही…

Read More

मागील अनेक दिवसापासून महाविकास आघाडीचे घटक पक्षांमध्ये अनेक बैठका झाल्या या बैठकांमध्ये महाविकास आघाडीतील घटकपक्ष यांना किती जागा द्यायच्या यावर चर्चा झाली व सांगली व भिवंडी या दोन जागेमुळे महा विकास आघाडी मध्ये तणाव निर्माण झाला होता कारण उद्धव ठाकरे यांच्या गटांनी सांगलीमध्ये उमेदवार जाहीर केला त्यामुळे काँग्रेसचे स्थानिक उमेदवार विश्वजीत कदम हे नाराज झाले पण आज मात्र महाविकास आघाडीच्या जागा वाटप झाले यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला 21 जागा तर काँग्रेस 17 तर शरदचंद्र पवार गटाला 10 जागा आता महाविकास आघाडीमध्ये मिळाले आहेत यामध्ये कळीचा मुद्दा असलेली सांगली ही जागा ठाकरे गटाला तर भिवंडी शरद पवार गटाला देण्यात आली…

Read More

दूरदर्शन वरील प्रसिद्ध सीरियल रामायण मध्ये प्रभू रामचंद्राची भूमिका साकारणारे अरुण गोविल यांना भारतीय जनता पार्टीने मेरठ मधून उमेदवारी दिली आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्यासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी त्यांच्याकडे 8.8 कोटी रुपयांची संपत्ती आहे असे जाहीर केले आहे यामध्ये ६२.९९ लाख रुपयांची मर्सिडीज आणि ३.१९ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे, तर त्यांची पत्नी श्रीलेखा गोविल यांच्याकडे २.७६ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे स्थावर मालमत्तेचा विचार करता, अरुण गोविलच्या एकूण स्थावर मालमत्तेची किंमत 5.67 कोटी पेक्षा जास्त आहे तर त्यांच्या पत्नी श्रीलेखाची 2.80 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. गोविल पती-पत्नीकडे प्रकारचे शस्त्र नाही तर बँकेमध्ये अरुण गोविल यांच्या नावे…

Read More

नांदेड – दक्षिण रेल्वेच्या नांदेड विभागामध्ये पहिल्यांदाच इलेक्ट्रिक ट्रेन विद्युत रेल्वे ही धावली या चाचणी दरम्यान इलेक्ट्रिक ट्रेनने 45 किलोमीटरचे अंतर पार केले ही चाचणी मिरखेल ते मालटेकडी या दोन स्टेशनच्या दरम्यान धावली याप्रसंगी दक्षिण मध्य रेल्वेचे प्रिन्सिपल ऑफ इलेक्ट्रिक इंजिनियर पी डी मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली ही चाचणी यशस्वी पार पडली नांदेड विभागाचे 924 किलोमीटर विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे मालटेकडी येथे दोन इलेक्ट्रिक इंजिन व आठ डब्याची गाडी मिरखेल वरून मालटेकडी पर्यंत धावली याला सीआर एस चाचणी असं म्हणतात याप्रसंगीआर के मीना विवेकानंद यल्लाप्पा विनोद साठे उपस्थित होते पंचवीस हजार होल्टेज ची करंट तारांमध्ये सोडण्यात आले व हा प्रयोग…

Read More

अंतरवाली सराटी -मराठा बांधवांनी स्वतःच ठरवावं की कोणाला निवडून आणायचं आणि कोणाला पाडायचे मी लोकसभे साठी उमेदवार देणार नाही अशी घोषणा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आज केली काही दिवसापूर्वी प्रत्येक मतदारसंघांमध्ये आपण एक उमेदवार मराठा बांधवांची चर्चा करून देऊ अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली होती त्यानंतर घडामोडींना वेग आला वंचित बहुजन आघाडीचे प्रकाशजी आंबेडकर व वसंत मोरे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली पण आपण आपला निर्णय हा 30 तारखेला सांगू असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं होतं आज त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये आपण लोकसभेला उमेदवार देणार नाही तुम्हाला कोणाला पाडायचे ते पाडा असे सांगितले पहावं…

Read More

कोरोना संकट संपलं आणि त्यानंतर सर्वात मोठा प्रश्न उभा राहिला तो जीडीपी अर्थात सकल राष्ट्रीय उत्पन्न व प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षीही महाराष्ट्राने देशाची अर्थव्यवस्था धरली आहे जीडीपी मध्ये महाराष्ट्र चे योगदान हे सर्वाधिक राहिले तर दुसऱ्या स्थानी उत्तर प्रदेश राहिलेतसेच गुजरातची सुद्धा जी एस डी पी ही उल्लेखनीय वाढ झाली 2.2 एवढी वाढ झाली आंध्र प्रदेश तेलंगणा ओडिषा मध्य प्रदेश कर्नाटक याही राज्यांमध्ये उल्लेखनीय योगदान राहिले दरडोई उत्पन्न – दरडोई उत्पन्नामध्ये गुजरात हे पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे तेथे दरडोई उत्पन्न 1.9% ने वाढले कर्नाटक तेलंगाना उत्तर प्रदेश यांनी सुद्धा दरडोई उत्पन्नामध्ये चांगली कामगिरी केली पण आपला महाराष्ट्र मात्र दरडोई उत्पन्नामध्ये राज्याची…

Read More