Author: Sankalp Today

संकल्प टुडे हे आपल्याला बातमी वेगळया अँगल दाखवेल पत्रकारितेचा अनुभव असलेली टीम हलक्या फुलक्या शब्दा मध्ये बातमी सांगेल संतोष पवार यांना १५ वर्ष पत्रकारितेचा अनुभव या वैचारिक लिखाणाने बातम्यानची व विचारांच्या भट्टीतून सोन तर चमकणारच

आज होणाऱ्या लोकसभा निवडणुकी (Lok Sabha Election)च्या या टप्प्यामध्ये मुंबईमधील सर्व जागा चे मतदान आज होईल संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या मुंबई लोकसभा मतदारसंघां (Mumbai Lok Sabha Constituency) मध्ये आज मतदान होणार आहे मागील दोन वर्षांमध्ये घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे व पुढे ढकललेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकी मुळे नेमकी मुंबई कोणाची मुंबईचा कौल कोणाकडे आहे याविषयी तर्क वितर्क काढण्या शिवाय दुसरा कुठलाच पर्याय हातात नव्हता कारण मागे झालेल्या राजकीय घडामोडी नंतर कोणतीही निवडणूक मुंबईमध्ये झाली नाही व आता थेट लोकसभेची निवडणूक होत आहे त्यामुळे मुंबईमधील लोकसभा मतदारसंघां (Lok Sabha Election) मध्ये मुंबईकर नेमकं कोणाच्या पारड्यात मत टाकतात हा विचार करून प्रत्येक उमेदवाराची…

Read More

सध्या जगाचं लक्ष आहे ते इजराइल कडे कारण एकदाच दोन देशांसोबत इजराइल युद्ध करत आहे इराण व फिलिस्तीन दोन देशांसोबत युद्ध करण्याची ताकद इजराइलने कशी निर्माण केली? मुळात संपूर्ण जगाला स्वतःची ओळख करून दिली ती शेतीच्या अनोख्या पद्धतीने या चिमुकल्या देशाने संपूर्ण जगाला दाखवून दिले की इच्छा असेल तर आपल्याला कोणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही. मुळात ज्यु लोकांकडून अतोनात छळ झाल्यानंतर काही येहुदी नागरिक या प्रदेशात येऊन शेती करू लागले साधारणतः ही गोष्ट 100 वर्षांपूर्वीची आहे पण शेती करत असताना यांना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागले पण इजराइलच्या लोकांमध्ये असलेली एकी यामुळे इजराइल ला सर्वच गोष्टी शक्य झाल्या आपण स्वयंपूर्ण…

Read More

लोकसभा निवडणूक (Loksabha election) चे आता दोन टप्पे राहिलेले आहेत व मराठवाड्यातील सर्व जागी निवडणुका ह्या पार पडल्या आहेत मराठवाड्यातील सर्वच मतदारसंघांमध्ये अत्यंत चुरशीची लढत पाहावयास मिळाली व या लढतीमध्ये कोण विजयी होऊ शकत याविषयी आपण या लेखामध्ये सविस्तर चर्चा करूया यामध्ये आपण परभणी नांदेड आणि हिंगोली या तीन लोकसभा मतदारसंघाचा आपण सविस्तर विचार करूया परभणी लोकसभा मतदारसंघ (Parbhani Lok Sabha Constituency) परभणी लोकसभा मतदारसंघ (Parbhani Lok Sabha Constituency) एकेकाळी शेतकरी कामगार पक्षाचा गड मानला जात असे कारण या लोकसभा मतदारसंघावर व या लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघावर शेतकरी कामगार पक्षाच्या विचारसरणीचा खूप मोठा प्रभाव पाहावयास मिळत होता सुरुवातीच्या…

Read More

वाराणसी -काशी हिंदूधर्मातील लोकांच्या श्रद्धेचे महत्वाचे स्थान म्हणजे काशी हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार काशीला फार महत्त्व आहे अन्य तीर्थक्षेत्रापेक्षा या तीर्थक्षेत्राला फार महत्त्व आहे तेथे भव्य असे काशी विश्वनाथाचे मंदिर तसे हजारो छोटे मोठे मंदिर आहेत पवित्र अशा गंगा नदीच्या तीरावर वसलेले हे काशी शहर पण मागील दहा वर्षापासून वाराणसी काशी हे राजकीय केंद्रबिंदू बनलं आहे कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी (Narendra modi) याच वाराणसी शहरातून लोकसभेची निवडणूक मागील दोन निवडणुकांपासून लढवत आहेत यामुळे राजकीय दृष्ट्या सुद्धा काशीला एक वेगळं वलय प्राप्त झाला आहे 2014 मध्ये जेव्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने नरेंद्र मोदी(Narendra modi)यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलं…

Read More

हिंदू धर्मामध्ये साडेतीन मुहूर्तांना फार महत्व या साडेतीन मुहूर्तापैकी कुठल्याही मुहूर्ताला जर आपण एखादे कार्य सुरू केले तर येतेस त्यामुळे या साडेतीन मुहूर्तांना खूप महत्त्व आहे यामध्ये दसरा दिवाळी पाडवा गुढीपाडवा व अक्षय तृतीया या सर्व मुहूर्तांचे खूप महत्त्व आहे आज 10 मे 2019 म्हणजे अक्षय तृतीयेचा दिवस आणि आपण सर्वजण अक्षय तृतीयाला थोडं किंवा अधिक प्रमाणामध्ये सोने विकत घेतोत पण हे सोनं विकत घेत असताना या अक्षय तृतीयाला का सोनं घेतलं पाहिजे याचं काय महत्त्व आहे याविषयी आपल्याला आज मी माहिती देणार आहे अक्षय तृतीया का साजरी करतात (Why celebrate Akshaya Tritiya?) आपण जर पुरातन काळातील गोष्टींचा अभ्यास केला…

Read More

ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला एका व्यक्तीने अडचणीत आणले आहे ती व्यक्ती कोण आहे ती व्यक्ती आहे सॅम पित्रोदा(Sam Pitroda ) यांच्या एका विधानामुळे काँग्रेसच्या अडचणीत वाढ झाली आहे तर भारतीय जनता पार्टीला एक नवीन मुद्दा काँग्रेसवर टीका करण्यासाठी मिळाला आहे आपकी बार 400 पार चा नारा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जात आहेत भारत जोडो यात्रा संपून राहुल गांधी यांनी सुद्धा लोकसभेसाठी दंड थोपटले आहेत पण काँग्रेसने जाहीरनाम्यामध्ये काँग्रेस सत्तेत आली तर सगळ्यांच्या संपत्तीची ऑडिट व्हावं असं त्यांनी जाहीर केलं यावरच काँग्रेसवर मोठ्या प्रमाणावर टीका सुरू झाली त्यात आणखीन भर पडली ती सॅम पित्रोदा…

Read More

माझ्या किंवा इतर कोणाच्याही बालपणामध्ये शाळेत जाणे व गेल्यानंतर पुस्तक वाचणे हे अत्यंत कंटाळवाणे काम होतं पण जसं जसं वय वाढत जातं तसं तसं सुशिक्षित माणसाच्या लक्षात येतं व अशिक्षित माणसाचे लक्षात येतं ही आयुष्यामध्ये पुस्तकांचं काय महत्त्व असतं जगातील सर्व ज्ञान हे पानांमध्ये अक्षरुपी छापलेलं असतं प्रत्येक धर्मामध्ये जेवढं महत्व त्या धर्मातील शक्तींना असतं त्यापेक्षाही जास्त महत्व हे त्या धर्माच्या धार्मिक ग्रंथांना असतं यामुळे प्रत्येक धर्मामध्ये धार्मिक ग्रंथांना खूप महत्त्व असतं श्रद्धा जरी वेगवेगळ्या असल्या तरी सुद्धा ग्रंथाला तेवढेच महत्त्व आहे आज जागतिक पुस्तक दिनworld book day शाळा कॉलेजमध्ये गुरुप्रमाणेच आपल्याला ज्ञानदानाचे पवित्र कार्य हे पुस्तक करत असतात ज्ञान…

Read More

पालम (अवधूत जाधव)-परभणी लोकसभा मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात धनगर समाज हटकर समाज आहे त्यामुळेच महादेव जानकर यांनी परभणी लोकसभा मतदारसंघामधून महायुती तर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला सध्या प्रचाराला वेग आला असताना विद्यमान खासदार संजय जाधव उर्फ बंडू जाधव यांनी चाटोरी येथे प्रचार बोलताना महादेव जानकर यांचा चांगला समाचार घेतला याप्रसंगी बोलताना खासदार जाधव म्हणाले स्वतःला धनगर समाजाचा नेता म्हणून घेणाऱ्यांना केंद्रात व राज्य दोन्ही ठिकाणी सत्ता असताना धनगर आरक्षणाचा मुद्दा का निकाली काढता आला नाही का धनगर समाजाला आरक्षण मिळाले नाही असा सवाल खासदार जाधव यांनी महादेव जानकर यांना विचारला आहे नाराज आहे नाराज आहे असं म्हणत माढा लोकसभा मतदारसंघ मधून…

Read More

महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या शब्दाला सर्वात जास्त महत्त्व होतं त्यांनी जर बोट वर केलं तर अख्खा महाराष्ट्र बंद व्हायचा सिनेमातील नट-नटी असो की राजकारणातली कुठल्याही पक्षाची व्यक्ती असो प्रत्येक जण त्यांना मान देत असंत ते होते हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आपल्या लेखणीतून भाषणातून आणि व्यंगचित्रातून महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा दाखविण्याचे काम बाळासाहेबांनी केले सामान्यातला सामान्य शिवसैनिक हा उच्च पदावर नेण्याचा करिष्मा बाळासाहेबांनी केला अनेक जण या प्रवासामध्ये त्यांना सोडून दुसऱ्या पक्षात गेले पण बाळासाहेबांच्या जिव्हारी लागलेली गोष्ट म्हणजे त्यांचे पुतणे ज्यांच्यावर ते सर्वात जास्त प्रेम करत होते ते राज साहेब ठाकरे तारीख होती 9 मार्च 2006 या दिवशी राज ठाकरे…

Read More

आईन लग्नसराई मध्ये देशामध्ये सोन्याच्या भावामध्ये विक्रमी वाढ झाली आहे त्यामुळे सोने सामान्य ग्राहकाच्या आवाक्याच्या बाहेर गेले आहेत आत्ता सोने 74000 प्रति तोळा पर्यंत पोचले आहे जर जागतिक स्तराचा विचार केला तर यामध्ये आणखीन 25% वाढ होण्याची दाट शक्यता आहे याचे मुख्य कारण म्हणजे इराण आणि इजराइल या दोन देशांमध्ये चालू असलेलं युद्ध यामुळेच मागील तीन महिन्यांमध्ये भारतामध्ये सोन्याच्या किमतीमध्ये 16% एवढी मोठी वाढ झाली आहे सध्या लोकसभेच्या निवडणुका चालू असल्यामुळे भाव कमी होण्यासाठी सरकार कुठलाही प्रयत्न करू शकत नाही

Read More