Author: Sankalp Today

संकल्प टुडे हे आपल्याला बातमी वेगळया अँगल दाखवेल पत्रकारितेचा अनुभव असलेली टीम हलक्या फुलक्या शब्दा मध्ये बातमी सांगेल संतोष पवार यांना १५ वर्ष पत्रकारितेचा अनुभव या वैचारिक लिखाणाने बातम्यानची व विचारांच्या भट्टीतून सोन तर चमकणारच

लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या व त्यानंतर विधान परिषदेच्या ही निवडणुका या महाराष्ट्रामध्ये पार पडल्या आता राज्यसभेच्या ही दोन जागांसाठी निवडणुका जाहीर झाल्या आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील दोन जागांवर कोणाची वर्णी लागणार याविषयी सध्या चर्चा चालू आहे आपण या लेखामध्ये याविषयी चर्चा करूया नुकताच केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या नऊ राज्यातील एकूण 12 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला यामध्ये महाराष्ट्र,हरियाणा,बिहार,राजस्थान,आसाम,मध्य प्रदेश,त्रिपुरा,तेलंगाना व ओडिसा या राज्यांचा समावेश आहे या राज्यांमध्ये 12 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे, यामध्ये महाराष्ट्र मध्य प्रदेश आसाम या तीन राज्यांमध्ये उमेदवारी अर्ज माघारी घ्यायची तारीख 26 ऑगस्ट ची आहे तर बाकी हरियाणा त्रिपुरा तेलंगाना ओडिसा बिहार राजस्थान या राज्यांमध्ये…

Read More

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रा मध्ये महायुतीला अपयश आलं तर महाविकास आघाडीला मोठे यश आले 48 लोकसभा मतदारसंघांपैकी 30 मतदार संघावर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले तर 17 मतदारसंघावर महायुतीचे उमेदवार विजयी झाले एका मतदारसंघां मध्ये अपक्ष विजय झाले जर लोकसभेला मिळालेली लीड जर विधानसभेला तशीच राहिली तर महाराष्ट्रा मध्ये काय चित्र असू शकतं कारण फक्त सहा महिन्याच्या आत महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका होत आहेत त्यामुळे या लोकसभेतील मताधिक्याला फार महत्त्व आले आहे कारण महाविकास आघाडीने घेतलेली आघाडी व महायुतीची झालेली पीछेहाट यामुळे दोन्हीही आघाड्यांना स्वतःच्या रणनीतीमध्ये मोठे बदल करावे लागणार आहेत याविषयी आपण चर्चा करूया महाराष्ट्रामध्ये 48 लोकसभा मतदारसंघ…

Read More

1) महायुती व महाविकास आघाडी यांच्यामध्ये जागावाटप निश्चित नाही
(Seat allocation between Mahayuti and Mahavikas Aghadi is not certain)
2)मनसे विधानसभा स्वबळावर लढवणार (MNS will contest the Assembly on its own)
3)मराठी माणूस आपली वाट पाहत आहे राज ठाकरे (Marathi man is waiting for us Raj Thackeray)
4)उद्धव ठाकरे यांना जनतेने स्वीकारले नाही (People did not accept Uddhav Thackeray)

Read More

1)मराठा आंदोलकांवर झालेला लाठी चार्ज 2)कांदा प्रश्न 3)संविधान बदलण्याची भीती 4)उद्योगधंदे गुजरातला नेने 5) फोडाफोडीचे राजकारण 6)उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्या बद्दलची सहानुभूती 7)प्रखरतेने झालेला धर्माचा प्रचार 8)ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांच्यासोबत सत्ता स्थापन केली 9) ईडी व सीबीआयने केलेल्या कारवाया 10))दिल्लीमधील शेतकऱ्यांचे आंदोलन

Read More

सावरकरांना त्यांच्या आयुष्यत जनतेचे प्रेम व तिरस्कार करणारी मंडळी मिळाली
१)सावरकरांचे बालपण
२)सावरकरांना कॉलेजमधून काढून टाकले
३)लंडन येथे सावरकर अटक
४)सावरकरांचा माफीनामा

Read More

आज कामाला मजूर मिळत नाहीत त्यामुळे शेती करणे अवघड झाली आहे
नवनवीन तंत्राद्यान बाजारात येत आहे त्या पैकी एक म्हणजे ड्रोन च्या सहायाने
पिकं वर फवारणी करणे धानोरा काळे येथील उद्यान पंडित प्रताप काळे यांच्या
प्रयत्नाने ड्रोन च्या सहायाने पिकां वर फवारणी चा प्रयोग संपन्न झाला
१)शेती पुढील समस्या
२)ड्रोन म्हणजे काय
३)ड्रोन चा उपयोग
४)काळे धानोरा येथील कार्यक्रम

Read More

सध्या देशभरामध्ये लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत आणि या निवडणुकीच्या दरम्यान आरोप प्रत्यारोप सर्वच राजकीय पक्षांकडून एकामेकांवर चालू आहे अशातच सर्वांचे लक्ष लागून असलेल्या पश्चिम बंगाल या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी विरुद्ध मुख्यमंत्री ममता बनर्जी व त्यांची पार्टी तूनमुल काँग्रेस या दोघांमध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय संघर्ष चालू आहे कारण इतर राज्यांमध्ये भाजपा भारतीय जनता पार्टीच्या होणाऱ्या कमी जागा ची सर भरून काढण्याचा प्रयत्न हा पश्चिम बंगाल मध्ये भारतीय जनता पार्टी करताना दिसत आहे पश्चिम बंगालचे संपूर्ण राजकारण हे डावे पक्ष काँग्रेस व ममता बॅनर्जी या तिघांच्या भोवती फिरत आहे यामध्ये स्वतःच अस्तित्व निर्माण करण्याची तयारी भाजपाने केली आहे ममता बॅनर्जी यांचे…

Read More