Author: Sankalp Today

संकल्प टुडे हे आपल्याला बातमी वेगळया अँगल दाखवेल पत्रकारितेचा अनुभव असलेली टीम हलक्या फुलक्या शब्दा मध्ये बातमी सांगेल संतोष पवार यांना १५ वर्ष पत्रकारितेचा अनुभव या वैचारिक लिखाणाने बातम्यानची व विचारांच्या भट्टीतून सोन तर चमकणारच

या तीन मतदारसंघांमध्ये नात्यांमध्ये लढत होईल की नाही ते सांगता येत नाही पण या निवडणुकांमुळे कोणाच्याही घरामध्ये
कुठलाही संघर्ष तयार होऊ नये हीच नम्र अपेक्षा प्रत्येकाची असते तरीसुद्धा आता हे पाहणे फार महत्त्वाचे ठरेल की खरोखरच
वरील तीन मतदारसंघांमध्ये नात्यांमध्ये राजकीय संघर्ष होतो की कुटुंबप्रमुख महत्त्वाची भूमिका पार पाडून हा संघर्ष टाळतील हे आता पहावे लागेल

Read More

राज्य सरकारने एक रुपयात पिक विमा(Crop insurance)ही योजना काढून शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केला पण या योजनेची अंमलबजावणी ग्रामीण स्तरावर मात्र व्यवस्थित होताना दिसत नाही यामध्ये प्रामुख्याने कारण आहे ते ज्या कंपन्यांना पिक विमा(Crop insurance) काढण्याचा करार हा शासनाने केलेला आहे त्या विमा कंपन्यांवर(Insurance company) कुठल्याही प्रकारची वचक ही शासनाची दिसत नाही यामुळे राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये व प्रत्येक गावामध्ये विमा कंपन्यांच्या(Insurance company) विरुद्ध भरपूर तक्रारी येत आहेत आणि यावर शासन स्तरावर एखादा निर्णय झाला तरीपण या पिक विमा(Crop insurance) काढणाऱ्या विमा कंपन्या शासनाने दिलेल्या आदेशाला केराची टोपली दाखवतात आहेत परिणामी शेतकऱ्यांना नाहक मानसिक त्रासाला सामोरे जावं लागतं आपल्या…

Read More

सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वत्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या योजना हा चर्चेचा विषय झाला आहे लाडकी बहीण लाडका भाऊ अशा पद्धतीचा योजना सरकारने जाहीर केलेले आहेत व सरळ लाभार्थ्याच्या खात्यामध्ये काही रक्कम टाकली जात आहे यामुळे राज्यातील एक गट आनंदी आहे तर भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असणारा शेतकरी मात्र सध्या त्रस्त झाला आहे कारण अनंत अडचणी आहेत पण या अनंत अडचणीमध्ये महत्त्वाची आहे मजूरदारी(farm laborer) करणाऱ्या लोकांनी शेतीकडे आता पाठ फिरवली आहे आणि शहरी भागात जाऊन कमी कष्टाची कामे करण्याकडे त्यांचा उभा आहे यामुळे सध्या शेती करण्यासाठी मजूरच(farm laborer) मिळत नाही ही परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात पहावयास मिळतात या समस्येचे मूळ कारण काय आहे व…

Read More

मागील काही वर्षापासून भारतीयांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुतखडा व सांधेदुखी मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येते व सहसा आपण वात व खाऱ्या पाण्याला दोष देऊन मोकळे होतो पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहित नाहीये या दोन कारणांमुळे व आपल्या शरीरात तयार होणाऱ्या अनेक व्याधीला कारणीभूतशरीरातील एक टाकाऊ घटक आहे की जो शरीराबाहेर पडला नाही तर त्यामुळे गंभीर आजार होऊ शकतात त्याचे नाव आहे यूरिक ॲसिड(uric acid) हे ऍसिड नेमकं आपल्या शरीरात जास्त प्रमाणात जमा झाल्यास त्यापासून कुठले कुठले विकार होऊ शकतात याविषयी आपण चर्चा करूया यूरिक ॲसिड म्हणजे काय?(What is uric acid?) यूरिक ॲसिड( uric acid) ची आपण तयार व्हायची प्रक्रिया…

Read More

सध्या देशामध्ये ऑनलाइन मनी ट्रांजेक्शन चा उपयोग हा मोठ्या प्रमाणात केला जात आहे याची भारतामध्ये सुरुवात मुळात कोरोनाच्या काळामध्ये करण्यात आली कारण त्या काळामध्ये नोटांवरती कोरोनाची विषाणू हे चिटकून राहतात त्यामुळे करोना व्हायचा धोका वाढतो हाच विचार करून त्या काळामध्ये ऑनलाईन ट्रांजेक्शन ही संकल्पना भारतात रुजली आज मात्र भारत देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ऑनलाइन द्वारे पैशाची देवाण-घेवाण चालू झाली आहेत व यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडतो तो क्यू आर कोड(QR code) पेमेंट आता याच पेमेंट मुळे ग्राहकांची फसवणूक होऊ शकते याचं कारण म्हणजे क्यू आर कोड(QR code) स्कॅन केल्यानंतर आपली संपूर्ण माहिती ही त्या खातेदाराकडे जमा होते व यामुळे हॅकर्स ही…

Read More

आज राखी पौर्णिमा भावा बहिणीच्या प्रेमाचा हा दिवस या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधून त्याच्याकडून स्वतःची रक्षण करून घेण्याची वचन भावाकडून घेत असते भावा-बहिणीच्या या राखी पौर्णिमेच्या दिवशी आपण देशांमध्ये राखी पौर्णिमा रक्षाबंधन साजरे करतो पण आपल्या सुरक्षिततेसाठी आपले जवान हे सीमेवर डोळ्यात तेल घालून आपले रक्षण करत असतात साधत्यांना स्वतःच्या बहिणीकडून या दिवशी राखी बांधून घ्यायला घेण्याचं योग त्यांना येत नाही त्यामुळे अशा भारतीय सैन्यामध्ये कार्यरत असणाऱ्या जवानांना राखी पाठवण्याचा अभिनव उपक्रम मागील दहा वर्षापासून मन्यार खोऱ्यातील कंधार येथून आदरणीय दत्तात्रय येमेकर हे 14 बटालियन मधील 263 फिल्ड रेजिमेंट सह सैनिकांना 3333 त्याबरोबरच शालेय विद्यार्थिनींनी लिहिलेले सदिच्छा…

Read More