Author: Sankalp Today
संकल्प टुडे हे आपल्याला बातमी वेगळया अँगल दाखवेल पत्रकारितेचा अनुभव असलेली टीम हलक्या फुलक्या शब्दा मध्ये बातमी सांगेल संतोष पवार यांना १५ वर्ष पत्रकारितेचा अनुभव या वैचारिक लिखाणाने बातम्यानची व विचारांच्या भट्टीतून सोन तर चमकणारच
मागील दोन दिवसापासून मराठवाड्यामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे व नद्या असतील ओढे असतील नाले असतील यांना मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे त्यामुळे शेतामध्ये पाणी साचत आहे व परिणामी पिकाचे मोठे नुकसान होत आहे शासन स्तरावर मदतीची घोषणा फक्त होते पण प्रत्यक्ष अंमलबजावणी मात्र होताना दिसत नाही त्यामुळे शेतकरी(farmer) हा मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडलेला आहे सेवा जनशक्ती पार्टीचे प्रमुख प्राध्यापक मनोहर धोंडे(Manohar Dhonde)हे शेतकऱ्यांच्या बाजूने भक्कमपणे उभे राहताना दिसत आहेत त्यांनी शासनाकडे काही महत्त्वाच्या मुद्द्यावर एक सविस्तर निवेदन दिलेले आहे व या निवेदनामध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इपिक पाहणीची अट रद्द करणे व शेतकऱ्यांना(farmer) तातडीची मदत करणे अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथराव…
मागील दोन दिवसा पासून मराठवाड्यामध्ये सतत पाऊस चालू आहे त्यामुळे मराठवाड्यातील नांदेड परभणी(Parbhani) हिंगोली लातूर या जिल्ह्यामधील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच या अतिवृष्टीमुळे(heavy rain) काही गावांचा संपर्क देखील तुटला आहे मराठवाड्यातील परभणी(Parbhani) नांदेड हिंगोली(Hingoli) लातूर या जिल्ह्यामध्ये मागील 24 तासांमध्ये मुसळधार पाऊस(heavy rain)झाला आहे व यामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे तसेच मराठवाड्यात असलेले मुख्य धरणे सुद्धा आता शंभर टक्के भरली आहेत यामध्ये मन्याड नदीवर असलेले नांदेड(Nanded)जिल्ह्यातील लिंबोटी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहे त्यामुळे मन्या नदीच्या लगत असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तसेच मराठवाड्यातील अत्यंत महत्त्वाचे असलेले पैठण मधील जायकवाडी धरण सुद्धा पाणीसाठा आता 87%…
मागील विधानसभा निवडणुकीच्या नंतर ते 2024 मध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या पाच वर्षांमध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक राजकीय घडामोडी पाहिल्या या पाच वर्षांमध्ये दोन मुख्यमंत्री सुद्धा महाराष्ट्राला मिळाले या पाच वर्षात महाराष्ट्रामध्ये राजकीय अस्थिरता मोठ्या प्रमाणात होती 2019 चे विधानसभा निवडणुकीचे निकाल आले व कुठल्याही राजकीय पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही पण युतीला मात्र स्पष्ट बहुमत मिळाले भारतीय जनता पार्टी व शिवसेना या दोघांची युती होती आणि या दोघांच्या संख्याबळामुळे युतीला महाराष्ट्रात स्पष्ट बहुमत मिळाले पण अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्री असं आधी ठरलं होतं असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टी(BJP) सोबत जाण्यास नकार दिला आणि हे महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठे…
संपूर्ण महाराष्ट्राला सध्या विधानसभेचे वेध लागले आहेत आणि सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या परीने प्रचाराला सुरुवात देखील केली आहे आणि उमेदवार ठरवण्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात हालचालीला वेग आला आहे अनेक योजना या सत्ताधारीत फक्त पक्षांकडून जाहीर होत आहेत यामध्ये सध्या चर्चा असलेली योजना म्हणजे लाडकी बहीण योजना पण सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांना लाडकी बहीण योजनेप्रमाणे स्वतःचे लाडका मुलगा व लाडकी मुलगी यांना कशा पद्धतीने महाराष्ट्राच्या राजकारणा सक्रिय करता येईल याविषयी प्रत्येक पक्षातील महत्वाचे नेते प्रयत्न करताना दिसत आहेत यामध्ये सर्वच पक्षातील नेत्यांचे समावेश आहे भारतीय जनता पार्टी प्रत्येक वेळेला काँग्रेस पक्षावर घराणेशाहीचा आरोप करतात पण याला भारतीय जनता पार्टी सुद्धा अपवाद…
खरीप पिकासाठी ई पीक पाहणी करण्यासाठी 15 सप्टेंबर पर्यंत ची मुदतवाढ देण्यात आलेली आहे पण ही मुदत वाढ देऊन फारसा फायदा हा शेतकऱ्यांचा होताना दिसत नाही कारणतांत्रिक अडचणीमुळे ईपीक पाहणी होतच नाहीये त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत प्रधानमंत्री पिक विमा(Crop insurance)योजना या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाने एक रुपयांमध्ये पिक विमा(Crop insurance) ही योजना आणली यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी पीक विमा(Crop insurance) हा आपल्या पिकाचा काढला आहे पण यासाठी दुसरी अट म्हणजे की हा पिक विमा काढल्यानंतर ई पीक पाहणी करणे अनिवार्य आहे आणि यासाठी शासनातर्फे पूर्वी 31 ऑगस्ट पर्यंत ची मुदत देण्यात आली होती आता पंधरा सप्टेंबर पर्यंत ची मुदतवाढ देण्यात आलेली आहे…
नवी दिल्ली- प्रत्येकक्रिकेट प्रेमींना अभिमान वाटावा असं काही घडलं आहे बीसीसीआयचे सचिव जय शहा(Jay Shah) होणार आहेत आयसीसी चेअरमन जय शहा यांची आयसीसी चेअरमन म्हणून निवड होणार आहे सर्वात कमी वयामध्ये आयसीसी चा चेअरमन व्हायचा मान जय शहा(Jay Shah) यांना मिळाला आहे त्यांचे सध्याचे वय अवघे 35 वर्ष आहे जय शहा कोण आहेत जय शहा(Jay Shah) हे भारताची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा(Amit Shah)यांचे चिरंजीव आहेत त्यांना ती लहानपणापासूनच क्रिकेट त्यांना आवडत होते जय शहा(Jay Shah) यांचा जन्म 22 सप्टेंबर 1988 रोजी अहमदाबाद मध्ये राहणाऱ्या गुजराती हिंदू परिवारामध्ये जय शहा(Jay Shah) यांचा जन्म झाला त्यांचे आजोबा अनिल चंद्रशहा हे एक यशस्वी…
नवी दिल्ली-केंद्रीय निवडणूक आयोगाने आज राज्यसभेच्या(Rajya Sabha)निवडणुकीचे निकाल जाहीर केले सदरील ही निवडणूक ही राज्यसभेच्या(Rajya Sabha) 12 जागांसाठी झाली आणि 3 सप्टेंबरला या जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार होती पण आज बाराच अर्ज आले म्हणून ही निवडणूक प्रक्रिया ही बिनविरोध पार पडली राज्यसभेच्या(Rajya Sabha) एकूण 12 जागांसाठी मतदान प्रक्रिया ही 3 सप्टेंबरला पार पडणार होती 21ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार होता व आज बिनविरोध 12 जागांचे निकाल जाहीर केले यामध्ये एनडीए ला एकूण बारा जागा पैकी 11 जागा मिळाल्या तर काँग्रेसला एक जागा मिळाली राज्यसभेमध्ये(Rajya Sabha) एनडीएला(NDA) स्पष्ट बहुमत मिळाले आज आलेल्या निकालानंतर भारतीय जनता पार्टी आणि एन डी…
नायगाव नांदेड_नांदेड लोकसभेचे विद्यमान खासदार स्वर्गीय वसंतराव चव्हाण(Vasantrao Chavan)यांच्यावर आज त्यांच्या मूळ गावी नायगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले याप्रसंगी हजारोचा जनसमुदाय व अनेक राजकीय नेते मंत्री शासकीय अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते परिसरातील हजारो गावकऱ्यांनी आपल्या लाडक्या नेत्याला शेवटचा निरोप दिला वसंतराव अमर रहे या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता वसंतराव चव्हाण(Vasantrao Chavan) हे विद्यमान खासदार होते त्यांचा जन्म 15 ऑगस्ट 1954 रोजी नायगाव येथे झाला लहानपणापासूनच वसंतराव(Vasantrao Chavan) अत्यंत शांत व संयमी व समाजामधील प्रत्येक घटकाला बरोबर घेऊन चालण्याची त्यांची वृत्ती अगदी कॉलेज जीवनापासूनच त्यांना समाजकारणात मध्ये काम करण्यामध्ये रस होता आणि यानंतर 1978 ला त्यांनी नायगावचे सरपंच…
लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर भारतीय जनता पार्टीला(BJP) चांगली गळती लागलेली दिसत आहे कारण मागील काही दिवसापासून भारतीय जनता पार्टीचे मोठे नेते हे पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जात आहे थोडक्यात सांगायचं तर भारतीय जनता पार्टी मधून आउटगोइंग सुरू झाली तर सर्वात जास्त इन्कमिंग ही शरद पवार (Sharad Pawar)यांच्या गटात चालू आहे असं काय होत आहे? लोकसभेच्या आधी भाजपात इन्कमिंग चालू होती लोकसभेच्या आधी अनेक बड्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाणे पसंत केले. यामध्ये सर्वात मोठे नाव राहिले ते माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचे लोकसभेच्या आधी भाजपाचे(BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना तुमच्या जिल्ह्यातील छोटे पक्षामधील कार्यकर्ते भाजपामध्ये घ्या व छोटे…
लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभव मधून महायुतीने चांगला धडा घेतला आहे व लोकसभा निवडणूक मध्ये झालेल्या चुका या आगामी विधानसभा निवडणुकीत होऊ नये यामुळे भारतीय जनता पार्टी व महायुतीने आत्ताच एक योजना आखली आहे ज्यामुळे महायुतीला महाविकास आघाडीला शह देण्यामध्ये यश येईल तर ही योजना काय आहे हे आपण पाहूया
महायुतीने आखलेल्या या योजनेला आपण जरा फॉर्म्युला असं सुद्धा म्हणू शकतो यामध्ये प्रामुख्याने महायुतीने लोकसभेला केलेल्या चुका या परत होऊ नये यासाठी मोठी काळजी घेत आहेत