Author: Sankalp Today

संकल्प टुडे हे आपल्याला बातमी वेगळया अँगल दाखवेल पत्रकारितेचा अनुभव असलेली टीम हलक्या फुलक्या शब्दा मध्ये बातमी सांगेल संतोष पवार यांना १५ वर्ष पत्रकारितेचा अनुभव या वैचारिक लिखाणाने बातम्यानची व विचारांच्या भट्टीतून सोन तर चमकणारच

आज एक जून(1st June New Rule)पासून काही सरकारी नियमानं मध्ये काही बदल होणार आहेत त्याचा थेट परिणाम हा आपल्या आयुष्या वर होऊ शकतो कोणत्या नियमांमध्ये बदल होणार आहे ते समजून घेऊया 1)एटीएम मधून पैसे काढणे महाग होणार आपण रोजच्या वापरामध्ये एटीएम चा वापर पैसे काढण्यासाठी करतो पण मागील काही वर्षापासून बँकांनी सुरुवातीचे काही व्यवहार हेच फक्त मोफत असतात त्यानंतर मात्र प्रत्येक एटीएम च्या व्यवहारासाठी अतिरिक्त पैसे द्यावे लागतात यामध्ये ज्या बँका एटीएमची सुविधा आपल्या ग्राहकांना देतात त्यांनी फक्त तीन ते पाच व्यवहार हे मोफत ठेवलेले आहेत त्यानंतरच्या व्यवहाराला मात्र अतिरिक्त पैसे द्यावे लागतात आता या अतिरिक्त दरामध्ये सुद्धा वाढ करण्यात…

Read More

बऱ्याच वेळेला आपल्याला स्मरणशक्ती कमी होते आपल्याला डिप्रेशन येते आणि नसांमध्ये देखील कमजोरी दिसून येते ही लक्षणे जेव्हा आपल्या दिसतात तेव्हा आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन B12ची कमतरता(Vitamin B12 deficiency) देखील असू शकते व्हिटॅमिन B12 कमतरतेमुळे काही व्याधी देखील होऊ शकतात व्हिटॅमिन B12 हे एक आवश्यक विटॅमिन आहे जे शरीराच्या विविध कार्यांसाठी अत्यंत आवश्यक आहे. याला कोबॅलामिन असेही म्हणतात. हे विटॅमिन पाण्यात विरघळणारे असून मुख्यतः प्राणिज स्रोतांमध्ये आढळते. आपल्या शरीरात मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी,रक्तातील लाल पेशींच्या निर्मितीसाठी आणि डीएनए सिंथेसिससाठी हे अत्यंत हे अत्यंत आवश्यक आहे. Vitamin B12 चे मानवी शरीरातील महत्व १)मेंदू आणि मज्जासंस्थेचे आरोग्य आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे मेंदू मेंदूच्या आरोग्यासाठी…

Read More

पावसाळा सुरू झाला की जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रोगराई पसरते यामध्ये काही रोग हे जीव घेणे असतात या रोगांपासून आपल्या जनावरांना दूर ठेवायचे असेल तर लसीकरण(Vaccination in animals)हा एकमेव पर्याय आहे सदरील लस प्रत्येक पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये नाममात्र दरामध्ये उपलब्ध असतात लसीकरण करताना कोणत्या काळजी घ्यायला पाहिजेत ते पाहूया व लसीकरणाचे वेळापत्रक लसीकरणाचे महत्त्व(Importance of vaccination) जनावरांमध्ये अशी काही रोग आहेत की जे आल्यानंतर जनावरांची उत्पादन क्षमता ही कमी होते परिणामी त्याचा तोटा हा पशुपालकांना सहन करावा लागतो या साथीच्या रोगांमध्ये काही रोग ही जीव घेणे देखील ठरतात लसीकरण(Vaccination in animals)जर वेळेवर केले नाही तर आपल्या जनावरांना अनेक आजार होऊ लागतात जर…

Read More

विभागाने दिली आहे त्यामुळे आपल्या देशात परत एकदा करोना(Corona)डोकं वर काढण्याचे चित्र पाहायला मिळत आहे तरी काळजी जरूर घ्या https://covid19dashboard.mohfw.gov.in/ भारतामध्ये परत एकदा करोना(Corona)येतो की काय अशी भीती निर्माण झाली आहे देशांमध्ये करोना(Corona)दोनदा येऊन गेला आहे आज करोणाचे NB.1.8.1 व LF.7 हे दोन व्हेरिएंट असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे केरळ मध्ये रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ(Increase in the number of patients in Kerala) केरळ राज्यामध्ये कोरोना(Corona)बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे सध्या कोरोना(Corona) बाधित रुग्णांपैकी जवळपास 50 टक्के रुग्ण हे केरळ राज्यातून दिसून येत आहेत केरळमध्ये सध्या 430 रुग्ण कोरोना(Corona) बाधित असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे बाधित रुग्णांना त्यांच्याच…

Read More

प्रत्येक भारतीयाला गर्व वाटावा असं काही झालं आहे भारताची अर्थव्यवस्था(Indian economy) ही जगातील चार नंबरची मोठी अर्थव्यवस्था झाली आहे भारताची अर्थव्यवस्था(Indian economy) ही आता चार हजार अरब डॉलर एवढी झाली आहे अशी माहिती नीती आयोगाचे सीईओ बीव्हीआर सुब्रमण्यम यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली भारतामध्ये मागील काही वर्षात केलेल्या बदलावाचे सकारात्मक परिणाम हे भारताच्या अर्थव्यवस्थेला(Indian economy) झाल्याचे पाहायला मिळत आहेत त्यामुळेच भारताचे अर्थव्यवस्था ही 4000 हजार अब्ज अमेरिकन डॉलर एवढी झाली आहे भारताने जपान सारख्या प्रगत देशाला ही आता मागे टाकले आहे आता भारताच्या समोर असलेल्या देशांमध्ये 1)अमेरिका 2)चीन 3)जर्मनी नंबर लागतो भारत देश सध्या उत्पादन क्षेत्रामध्ये सर्वात आकर्षक देश बनत आहे…

Read More

सध्या अनेक जण अनेक व्याधींमुळे त्रस्त आहेत आणि या मागचे मुख्य कारण जर आपण बघायला गेलो तर ते आहे केमिकल युक्त अन्नपदार्थ आणि दुसरे म्हणजे अन्नपदार्थांमधील कमी झालेली पोषक घटकांची कमतरता या दोन कारणांमुळे आपल्याला अनेक आजार होत आहे पण जर आपण काही मोड आलेले धान्य खाल्ले तर त्याचे अनेक फायदे आपल्याला माहिती आहे तसेच काही पदार्थही भिजवून खाल्ले( Benefits of Soaking) तर आपल्याला अनेक फायदे होतात उत्तम आरोग्यासाठी कोणते पदार्थ भिजविल्याशिवाय खाऊनये आपण जेव्हा स्वयंपाक करतो अन्नधान्य शिजवतो तेव्हा त्यामधील पोषक घटक हे कमी होतात त्यामुळेच आपण आहारामध्ये सॅलड चा वापर केला पाहिजे जेणेकरून अगदी नैसर्गिक रित्या ते खाद्यपदार्थ…

Read More

भारत आणि पाकिस्तान मधील तणाव काही प्रमाणात कमी झाला असता तरी पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्की या देशाला मात्र धडा शिकवण्याची प्रतिज्ञा जणू भारतीयांनी केली आहे.तुर्कीतील सर्व वस्तूंवर बहिष्कार घालने(Bycott turkey)व तुर्कीच्या सर्व बुकिंग रद्द करणे याचे प्रमाण मागील काही दिवसांमध्ये वाढले आहे तुर्कीचे हाल मालदीव सारखे होणार काय ?अशी शक्यता निर्माण झाली आहे पहेलगाव हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारतामधील संबंध हे कमालीचे ताणले गेले भारत आणि पाकिस्तान यांनी एकमेकांवर वेगवेगळ्या पद्धतीने निर्बंध लावायला सुरुवात केली आणि युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली अशातच भारताने पाकिस्तान मधील नऊ अतिरेकी ठिकाणांवर मिसाइलने हल्ला केला व शेकडो आतंकवादी ठार केले यानंतर पाकिस्तानी देखील भारताला प्रतिउत्तर देण्याचा…

Read More

तुम्हाला जर सततचा थकवा जाणवत असेल कुठल्याही कामांमध्ये मन लागत नसेल एका जागी खूप वेळ बसल्यानंतर उठल्यानंतर चक्कर आल्यासारखे होत असेल तुमचा चेहरा निस्तेज असेल तर समजून घ्या की तुमच्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता आहे यालाच इंग्रजीत ॲनिमिया(Anemia) असे म्हणतात शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी काही सुपर फूड आहेत की जे आपण आपल्या आहारामध्ये समाविष्ट केले पाहिजे ते आपण पाहूया भारतीयांमध्ये ॲनिमिया(Anemia) अर्थात शरीरात रक्त कमी असण्याचे प्रमाण हे बाकी देशांपेक्षा अधिक आहे 70 टक्के भारतीयांमध्ये रक्ताची कमतरता दिसून येते ?आणि या समस्येमुळे अनेक आजारांना सामोरे जावं लागतं ॲनिमिया(Anemia) नेमका का होतो या मागची कारण काय आहेत व उपाय काय आहेत…

Read More

गंगाखेड-भ्रष्टाचाराने(Corruption)सामान्य माणूस त्रस्त झालेला आहे पण मी जर तुम्हाला सांगितलं की आमदार देखील भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे(Corrupt officials)कमालीचा परेशान झालेला आहे असं जर म्हटलं तर तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रत्नाकररावजी गुट्टे( Ratnakar Gutte) यांनी स्वतः अधिकाऱ्यांना मी तुम्हाला पैसे देतो पण गरीब शेतकऱ्यांकडून पैसे मागू नका अशी उपहासात्मक विनंती त्यांनी चक्क कर्मचाऱ्यांना केली? संजय गांधी निराधार योजनेच्या बैठकीचे आयोजन गंगाखेड येथील शासकीय विश्रामगृहामध्ये करण्यात आले होते याप्रसंगी पंचायत समितीचे सर्व पदाधिकारी,तहसीलदार,उपविभागीय अधिकारी उपस्थित होते याप्रसंगी बोलताना अधिकाऱ्यांनी पैसे मागितले असल्याचे तक्रार अनेक लाभार्थ्यांनी केली आणि यामुळे संतप्त झालेल्या रत्नाकररावजी गुट्टे( Ratnakar Gutte)यांनी…

Read More

पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर(Pahalgam Terror Attack) भारत (India)आणि पाकिस्तान(Pakistan) मधील संबंध हे कमालीचे ताणले गेले आहेत भारत (India)आणि पाकिस्तान(Pakistan) हे दोन्ही देश एकमेकांना अडचणीत कसा आणता येईल यासाठी वेगवेगळ्या योजना आखत आहेत यामध्ये भारताने सिंधू जल करार रद्द केला व पाकिस्तानला जाणारे नदीचे पाणी अडवले तर पाकिस्तानने देखील भारताला त्यांच्या हवाई हद्दी मधून विमान जाण्यासाठी परवानगी नाकारली. आता भारताने पाकिस्तान(Pakistan) सोबतचे सर्व व्यावसायिक संबंध देखील बंद केले आहेत त्यामुळे पाकिस्तान(Pakistan)ला मोठा आर्थिक फटका बसण्याचे मत तज्ञ व्यक्त करत आहेत भारत (India)पाकिस्तान(Pakistan) मधून कोणत्या कोणत्या गोष्टी आयात करतो ते आपण पाहूया पहलगाम मध्ये झालेल्या पाकिस्तान(Pahalgam Terror Attack) मधून आलेल्या अतिरेक्यांनी…

Read More